बहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव,
नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-धनाने साजरा
करीत असतो. या उत्सवांदरम्यान बहुजन समाजाला इतर सर्व गोष्टींचा जवळ-जवळ विसर पडलेला
असतो. सध्या गणपती उत्सवाचे वारे सगळीकडे वाहत आहे. अशा परिस्थितीत गणपतीचे मूळ, गणपती
उत्सव आणि त्यात बहुजन समाजाचा सहभाग यावर थोडक्यात केलेले भाष्य.....
गणपती |
पिवून) नाचत असते. सर्व कामधंदे सोडून दहा दिवस गणपती उत्सवात स्वतःला झोकून दिलेले असते. मूळच्या पेशव्यांच्या गणेशोत्सवाला टिळकांनी राष्ट्रीय स्वरूप दिले. अल्पावधीतच हा उत्सव लोकप्रिय झाला. घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जावू लागली. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात अबालवृद्ध, तरुण आणि स्त्रिया मोठ्या संख्येने सामील होतात.
गावागावात गणपतीची अनेक मंडळे स्थापन केली गेली आहेत. गावातल्या
प्रत्येक गल्लीचे वेगळे गणेश मंडळ असते. त्या माध्यमातून अनेकजण आपली राजकीय
पोळीही भाजून घेत असतात. विविध गणेश मंडळांमध्ये सजावट, देखावे, डामडौल याबाबत
स्पर्धा चालू असते. हे सर्व स्पर्धेपुरते चालू राहिले तर ठीक नाहीतर त्याचे
पर्यावसान अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये होते. अनेक लोक दारू पिवून
गणपतीसमोर नाचत असतात. आंबेडकर जयंतीला लोक दारू पिवून नाचतात अशी ओरड करणाऱ्या
संस्कृतीरक्षकांना हे अनैतिक वर्तन दिसत नाही का ? असो.
गणपती उत्सवात युवक मोठ्या संख्येने सामील होतात. गणपतीची
प्रतिष्ठापना करण्यापासून ते त्याला विसर्जित करेपर्यंत युवकांचा उत्साह ओसंडून
वाहत असतो. बहुतांशी लोक कामधंदा सोडून या उत्सवात स्वतःला झोकून देतात. युवा
शक्ती हि कोणत्याही समाजाची/राष्ट्राची महत्वाची संपत्ती असते. परंतु हीच युवा
शक्ती दारू पिवून ‘मुन्नी बदनाम हुई, शीला कि जवानी’ अशा तालावर ठेका धरत असते.
सध्या गणेशोत्सवामध्ये लाखो करोडो रुपये खर्च होत असतात. अनेक मंडळे गर्भश्रीमंत
आहेत. त्यातील पैशांचा विनियोग योग्य पद्धतीनेच होतो असे छातीठोकपणे कोण सांगू
शकेल ? गणपतीसाठी मागितल्या जाणाऱ्या वर्गणीतही काहीजण भ्रष्टाचार करतात. भाविक
श्रद्धेने जे नारळ अर्पण करतात ते विकायला काढले जातात. श्रद्धेच्या नावाखाली
पैशांचा बाजार चाललेला असतो.
ज्यांनी गणपती उत्सव सुरु केला ते मात्र दीड दिवसाचा गणपती बसवतात.
अशा सण-उत्सवात ते अडकून पडत नाहीत. बहुजन तरुण मात्र आपली कामे, अभ्यास सोडून उत्सवात
रमलेला असतो. आणि अभिजन वर्ग दीड दिवसात गणपती विसर्जित करून रिकामा होतो. त्यांची
मुले सेट, नेट, पी.एच.डी, एमपीएससी, युपीएससी अशा परीक्षांचा अभ्यास करत असतात.
त्यांना मी दोष देत नाही. उलट त्यांचे कौतुकच केले पाहिजे. ते कसे काळाप्रमाणे
बदलतात तसे आपणाला बदलता येत नाही हे आपले दुर्दैव आहे. सध्याच्या धावपळीच्या
युगात दहा दिवस गणेशोत्सव साजरा करणे म्हणजे अधिकाधिक वेळेचा आणि पैशाचा अपव्यय
करणे होय. त्याचबरोबर अशा माध्यमातून अंधश्रद्धेचा पगडा अधिक घट्ट होतो. काही वेळा
गणपती दुध पितो. इथे अन्न न मिळाल्यामुळे मरणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी
नैवेद्याच्या नावाखाली बरेच अन्न वाया जात असते. भुकेल्या लहान मुलाला एकवेळ दुध मिळणार
नाही परंतु निर्जीव देवाला दुधाचे अभिषेक केले जातात.
गणपती उत्सव साजरा करू नका असे मी म्हणणार नाही. मी स्वतः हा उत्सव
साजरा करत नाही. मला काल्पनिक देव-देवता मान्य नाहीत हे मी आधीच स्पष्ट केले आहे.
परंतु याचा अर्थ असा नाही कि दुसर्यानीही माझे म्हणणे मान्य करावे. ज्याला इच्छा
असेल त्याने जरूर आपल्या इच्छेप्रमाणे वागावे. इतरांना जसा देव मानण्याचा अधिकार
आहे तसा मला तो नाकारण्याचा अधिकार आहे. यात कोणत्याही धर्माची, देवाची बदनामी
करण्याचा उद्देश नाही. मला जे वाटते ते मी लिहिले आहे. आता काहीजण म्हणतील, तुम्ही
फक्त हिंदू धर्म आणि हिंदू देवांना लक्ष करता. इतर धर्माबाबत बोलत नाही. त्यांना
माझे सांगणे आहे कि आम्ही कुणाविरुद्ध आणि काय बोलावे याचा निर्णय घेण्याचे पूर्ण
स्वातंत्र्य आम्हाला आहे. आम्ही ज्या वातावरणात राहतो, ज्या धर्मात आमचा जन्म झाला
तिथे आम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर आम्ही त्याबद्दल बोलणारच.
फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा हि चिकित्सक आहे. परंपरेने चालत आले म्हणून
आंधळेपणाने स्वीकारायचे नाही. स्वतः चिकित्सा करायची आणि त्यांनतर स्वतःच्या
बुद्धीला जे पटेल तेच स्वीकारायचे.
काहीजण म्हणतील कि गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र. शिव-पार्वती जर
बहुजन समाजाला आदरणीय असेल तर गणपतीला का नाकारायचे ?
वरील सर्व विवेचनाचा अर्थ असा नाही कि गणपतीला नाकारा. गणपती हा बहुजन
समाजाचा श्रेष्ठ पूर्वज आहे, त्याविषयी थोडक्यात माहिती घेवू...
पुरातन काळापासून वैदिकांनी बहुजनांच्या महापुरुषांना संपवण्यासाठी
दोन मार्ग अवलंबले.
पहिला मार्ग- जे बहुजन महापुरुष वैदिकांच्या
सामाजिक/धार्मिक/सांस्कृतिक वर्चस्वाला धक्का लावत होते, ज्यांच्यापासून
वैदिक/सनातन धर्माला धोका आहे त्यांना बदनाम करणे. बहुजन समाजाच्या मनात
त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल अशा प्रकारे त्यांची मांडणी धर्मग्रंथ आणि
इतर लिखीत, मौखिक साहित्यातून करणे, त्यासाठी खोट्या कथा, काल्पनिक काव्य, पात्रे
निर्माण करणे. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्व आघाड्यांवर बहुजन
महापुरुषांना बदनाम करणे हा वैदिकांचा पहिला मार्ग होय.
दुसरा मार्ग- बदनामी करूनही काही महापुरुषांच्या बाबतीत बहुजन समाजाला
असलेला आदर, पूज्यभाव कमी होत नाही हे दिसताच या महापुरुषांचे वैदिकीकरण करून
टाकणे. बहुजन महापुरुष आणि महान स्त्रियांच्या चरित्रावर वैदिक, ब्राम्हणी पुटे
चढवून, हे महापुरुष वैदिक धर्म, संस्कृतीचे कट्टर समर्थक आणि पुरस्कर्ते होते अशी
मांडणी करणे. शेकडो वर्षे तेच तेच सांगून (गोबेल्स नीती) वैदिक पुटे अधिकाधिक गडद
करणे हा वैदिकांचा दुसरा मार्ग होय. याचे सर्वात अलीकडचे उदाहरण गौतम बुद्ध. ज्या
बुद्धांनी मला देव आणि अवतार हि संकल्पना मान्य नाही असे सांगितले त्यांनाच
विष्णूचा अवतार बनवून टाकणे हि लबाडी नाही का ? जर बुद्धांच्या बाबतीत असे झाले तर
त्याआधी इतर बहुजन महापुरुषांच्या बाबतीत किती कपटनीती वापरली असेल.
शंकर |
आज गणपतीला स्वीकारायचे तर आहे. परंतु आज गणपतीचे खरे चरित्र वैदिक/ब्राम्हणी
अपप्रचाराने डागाळले आहे. त्याच्या चरित्रावरील वैदिक पुटे दूर करूनच गणपतीला
स्वीकारावे लागेल. त्यासाठी दहा दिवसांच्या उत्सवाची गरज नाही. गरज आहे ती
अभ्यासाची आणि आपला प्राचीन इतिहास बहुजन नजरेतून समजून घेण्याची.
160 टिप्पणी(ण्या):
प्रति चि. प्रकाश पोळ,
बाळ तू हे जे काय बाष्कळ बडबडतो आहेस त्याच्याबद्दल एकतरी पुरावा देऊ शकतोस का?
अगदी पटण्याजोगी मांडणी आहे.गणपती म्हणजे गणांचा मुखिया. जसे राष्ट्रपती पद तसेच गणपती हे पद असावे! राष्ट्रपती बदलतात तसेच गणपतीही बदलत राहिले असतील! हनुमान वगैरेना गणपती हे विशेषण होते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
@Heramb-
aapan prakash pol yana shikavayachi tasadi ghevu naka. bahujan samaj ha suranche vanshaj ahet he sanshodhan ata pudhe ale ahe. amachesarv ku daivat agadi shankarasahit sarv asur samajshi sambandhit ahet. tyamule ganpati he suddha asur hote ase disun yete. Dr. A.H. Salunkhenchya BALIVANSH pustakat yasandarbhat ullekh ahet.
GANAPATI ANI ASUR....PATAT NAHI....PAN VICHAR KARAYALA HARKAT NAHI.
हिंदू धर्म मनुष्याच्या सुखाची वृद्धी व दुःखाचा निरास या हेतूने विकसित केला गेला आहे. मनुष्याच्या जागृती, स्वप्नावस्था व निद्रावस्था या तीन अवस्थांपैकी केवळ जागृत अवस्थेतच सुखदुःखाचा अनुभव येऊ शकतो आणि सुखाची वृद्धी व दुःखाचा निरास करण्याचे प्रयत्न जागृत पातळी (भौतिक पातळी) केंद्रस्थानी मानूनच व्हावयास हवेत असे असुर संस्कृती मानते. या संस्कृतीनुसार दुःखाचा निरास करण्याचा सुखसाधन हा एकमेव उपाय होय. या संस्कृतीनेच सर्व विद्या व कलांचा (वेदविद्येसकट) विकास केला असे दिसते.
agadi khare ahe, vicharanna patnare,
jase rashtrapati, sabhapati tasech ganpati he suddha ek pad ahe
ani tya padacha bramhan samajane apalya dhongi vruttine apvyay karun garin bahujan samajala dev-puja karnyacha vilkhyat adkavun thevle ahe
brahmanane jar ganpati anala tar to keval did(1 & 1/2) divsachach asto matra brahmanchya vilkhyat hazaro varshe zakhadlele matra 11 divas apala amulya paisa ani vel vaya ghalat,
aaj jase prakash mhanala, ki brahman mule IPS, IAS padavar jast pramanat distat yacha dosh tyanna devu shakat nahi, yache karan aplyatil ajantepana, andhshraddhechya navkhali honarya sarvjanik utsavat apan ramun apala amul vel vaya ghalvato
aaj anek ganesh bhavik ganapati mhanje hattiche tond asleli mutri ha samaj balagatat,
pan vaidynanik drushtine jar vichar kela tar eka manasache mukut dusarya manasala basvine he ashkay chya palikade ahe
tyamule shivane malapasun banavilela ganpati, tyacha shirchhed ani tyanantar tyala hattiche shir lavane hya keval bhakad katha ahet, ani tya brahman samajanech pasrvilelya ahet
mast lekh ahe .chan.
जय जिजाऊ. जय मुलनिवासी.
बरोबर आहे पोल साहेब तुमचे. गणपती हा बहुजन समाजाचा महापुरुष. पण वैदिक प्रवृत्तींनी त्याचे ब्राम्हनीकरण करून टाकले. आता आपण खरा गणपती समजून घेतला पाहिजे.
वेद आणि पुराने यांचा अभ्यास आता बहुजन करत आहेत हे सनातनी लोकांना कळले पाहिजे.
आपला,
प्रवीण माने, सातारा.
mala sanga parashuramala tumhi brahman mhanun kahi hi bolata.......
parashuram ha aai jagdambecha putr aahe aani ganapati ha suddha aai jagdambecha putr...........
mag doghanchi jat vegali vegali kashi.......
ha lekh lihun tumhi aai jagdanbechi badanamich karit aahat........
mala sanga parashuramala tumhi brahman mhanun kahi hi bolata.......
parashuram ha aai jagdambecha putr aahe aani ganapati ha suddha aai jagdambecha putr...........
mag doghanchi jat vegali vegali kashi.......
ha lekh lihun tumhi aai jagdanbechi badanamich karit aahat........
काही असुर व्यक्तींनाही शिवाने गणपती होण्याचा वर दिला होता असे संदर्भ धर्म ग्रंथातून दिसतात>>>>>>कुठला धर्म ग्रंथ ??? हिंदू धर्म ग्रंथ ???
कृपया त्याचे नाव सांगावे.......आणि त्यातून का संदर्भ घेतला,ते ग्रंथ ब्राह्मण लोकांनी लिहिले असतील ना ??
मुळात पाया नसताना हवेत इमले बांधण्याचा हा प्रकार आहे. कुठल्याही ग्रंथाचा संदर्भ नसताना वाट्टेल ते लिहीलेलं आहे. आरे बाळा कशासाठी हे नसते उद्योग ?
@@आंबेडकर जयंतीला लोक दारू पिवून नाचतात अशी ओरड करणाऱ्या संस्कृतीरक्षकांना हे अनैतिक वर्तन दिसत नाही का ?
@@ युवा पिढी बेभान होवून (दारू पिवून) नाचत असते.@@
@@ज्यांनी गणपती उत्सव सुरु केला ते मात्र दीड दिवसाचा गणपती बसवतात. अशा सण-उत्सवात ते अडकून पडत नाहीत. बहुजन तरुण मात्र आपली कामे, अभ्यास सोडून उत्सवात रमलेला असतो. आणि अभिजन वर्ग दीड दिवसात गणपती विसर्जित करून रिकामा होतो. @@
आता तुम्हीच सांगा. पावशेर मारून धिंगाणा घालणारे लोक कुठल्या वर्गातील ?
बदनामी करुन हिंदू देवतांबद्दलचा बहुजन समाजाच्या मनातील आदर कमी होत नसेल तेव्हा इंग्रजांसारखी तोडा-फोडा हि निती वापरून त्या हिंदू देवतांना बहुजनांचे लेबल लावायची बिग्रेडी निती येथे दिसून येते... मुळात हिंदू धर्मात नाक खुपसायला यांना सांगितलेच कुणी? कितीही प्रयत्न झाले तरी हिंदू हा एकच राहिल...
प्रकाश पोळ यांचे चरण धुवून ते पाणी प्यावेसे वाटते. पण इथे networking वर नको बोलू. समाजात येऊन बोल. चौकातं, जिथे जिथे बहुजन तरुण वेळ वाया घालवतो तिथे जाऊन सांग. आणि जरा अरिजन तरुणांच्या घरी जा आणि बघ.प्रकाश पोळ यांचे चरण धुवून ते पाणी प्यावेसे वाटते. पण इथे networking वर नको बोलू. समाजात येऊन बोल. चौकातं, जिथे जिथे बहुजन तरुण वेळ वाया घालवतो तिथे जाऊन सांग. आणि जरा अरिजन तरुणांच्या घरी जा आणि बघ.
उचलली जीभ लावली टाळ्याला. !!!
एकंदर या लेखातून नक्की तुझी समस्या काय आहे??
एके ठिकाणी तू असे म्हणतोस
"ज्यांनी गणपती उत्सव सुरु केला ते मात्र दीड दिवसाचा गणपती बसवतात. अशा सण-उत्सवात ते अडकून पडत नाहीत. बहुजन तरुण मात्र आपली कामे, अभ्यास सोडून उत्सवात रमलेला असतो. आणि अभिजन वर्ग दीड दिवसात गणपती विसर्जित करून रिकामा होतो. त्यांची मुले सेट, नेट, पी.एच.डी, एमपीएससी, युपीएससी अशा परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्यांना मी दोष देत नाही. उलट त्यांचे कौतुकच केले पाहिजे. ते कसे काळाप्रमाणे बदलतात तसे आपणाला बदलता येत नाही हे आपले दुर्दैव आहे."
आणि परत बोंबाबोंब करत आहेस गणपती आमचा मुलनिवासी आहे.
मला काही प्रश्न पडले:
एक तर उत्सव कसे साजरे करायचे हे तुला कळत नाही. झिंगून नाचाणाऱ्या मध्ये कोणाचे प्रमाण जास्त आहे हे वेगळे सांगायला नको?
आता ह्या वैयक्तिक सवयी सुद्धा वैदिकांनी लावल्या आहेत का?
बिनबुडाचे काहीही लिहिताना आपला आत्मविश्वास एवढा मजबूत कसा असतो?
तू ह्या गोष्टीला तुझ्या भाषेत ज्ञान म्हणत आहेस का?
जे प्रश्न अंगलट येतील त्याची उत्तरे देताना कसे काय बरे तुला अचानक "व्यक्तीस्वातंत्र्य" आठवते?
उदाहरण:
"तुम्ही फक्त हिंदू धर्म आणि हिंदू देवांना लक्ष करता. इतर धर्माबाबत बोलत नाही. त्यांना माझे सांगणे आहे कि आम्ही कुणाविरुद्ध आणि काय बोलावे याचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आम्हाला आहे. आम्ही ज्या वातावरणात राहतो, ज्या धर्मात आमचा जन्म झाला तिथे आम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर आम्ही त्याबद्दल बोलणारच."
जर तुला मुळात देवच चुकीचे आणि अस्तित्वात नसलेली गोष्ट वाटते तर तू त्यावर एवढी मोठी पोष्ट कशी काय लिहू शकतो? आणि परत ते 'आमचेच' असे ओरडत का बसतोस?
कदाचित पोळ यांना असे म्हणायचे आहे की, बहुजन समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या कुटुंबाविषयी काही जरी अश्लील बोलले तरी त्या व्यक्तीने विरोध करू नये. कारण बोलणार्याचे ते व्यक्तीस्वातंत्र्य आहे.
काय बरोबर आहे ना प्रकाश साहेब ? आता प्रकाश साहेबांच्या घराच्या बद्दल कोणी काही जरी बोलाल तरी त्यांना काही हरकत नसेल.
लक्षात ठेवा, हिंदू धर्माबद्दल गरळ ओकू नका..आणि हो रमजान मध्ये का ओकून घाण केली नाहीत? आम्हालापण माहित आहे तुम्ही ओक्णारच नाहीत..ओकला की मुसलमान ओकाण्यासाठी काही ठेवणारच नाहीत तुमचे.
काळजी घ्या लिहिताना आणि बोलताना.
फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा ही चिकित्सक आहे हे खरे. पण ही चिकित्सा पुराव्यांच्या आधारे करायची असते. या लेखात नेमका त्याचाच अभाव आहे. इतिहास हा जसा आहे तसाच समजून घ्यायचा असतो, कोणत्याही जातीच्या नजरेतून नव्हे. या लेखात 'वैदिक संस्कृती', 'यज्ञ संस्कृती', 'गण संस्कृती' यांचे अनेक उल्लेख आले आहेत. या सर्व संस्कृत्यांचा नेमका काळ आणि इतिहास याचे काही संदर्भ आहेत का? उठसूट कुठल्याही देवतेला वैदिक विरोधी म्हणून लोकांचा बुद्धिभेद का करावा?
चिकित्सा इतकीच आवडत असेल तर इतर धर्मांचीही करा. येशू ख्रिस्त कुमारी मातेच्या पोटी जन्माला आला ह्यावर लगेच तुमचा विश्वास बसतो. पैगंबर यांना गब्रिएल हा अल्लाचा दूत दिसला आणि त्याने पैगंबर यांना कुराण सांगितले ही तुम्हाला भाकड कथा वाटत नाही का? पण व्यास ऋषींनी गणपतीला महाभारत सांगितले ही लगेच भाकड कथा वाटते. चिकित्सा करायचीच असेल तर ती सर्वच धर्मांची करा. आणि गौतम बुद्धाचे कौतुक जर इतकेच असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुद्धाच्या मूर्ती फोडल्या त्याबद्दल "शांततेच्या धर्माला" जाब विचारा. मिरजेच्या दंगलीत तुमच्या बहुजन गणपतीची मूर्ती ज्यांनी फोडली त्यांना जाब विचारा. काही दिवसांपूर्वी नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर जी दगडफेक झाली त्यांना प्रश्न विचारा. कारण मूर्ती फोडणारे वैदिक आणि बहुजन असा भेद करत नाहीत. बुद्ध, महावीर आणि गणपती ह्यांच्यात 'त्यांच्या' दृष्टीने काहीही फरक नाही. म्हणूनच सोमनाथ, काशी, मथुरा येथील मंदिरे उध्वस्त झाली तशाच नालंदा आणि तक्षशीला देखील उध्वस्त झाल्या.
कोट्यवधी लोकांच्या श्रद्धास्थानाची चिकित्सा करताना निव्वळ स्वातंत्र्य घेऊन चालत नाही, तर जबाबदारीचेही भान असावे लागते. विवेकानंदानीही हिंदू धर्माची चिकित्साच केली पण त्यांची दृष्टी ही शल्य चिकित्सकाची होती. कारण त्यापाठी प्रचंड अभ्यास होता. शस्त्रक्रिया करणे आणि भोसकणे यात फरक आहे. लहानग्या जॉर्ज वॉशिंगटनच्या हातात कुऱ्हाड मिळाल्यावर त्याने जे केले तेच तुम्ही करत आहात.निदान त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव तरी झाली. इथे मात्र ते लक्षण दिसत नाही. आता यापुढे तरी बुद्धीच्या देवते विषयी लिहिताना बुद्धीचा वापर करण्याची सदबुद्धी तुम्हाला होवो अशी त्या गणरायापाशी प्रार्थना!
भारत की उत्सव प्रिय जनता गणेशोत्सव को बहुत ही धूमधाम से मनाती है, लेकिन पहले गणपति के बारे में जानना भी जरूरी हो जाता है. सामान्य भाषा में समझने का प्रयास करे तो गण याने समूह और पति याने स्वामी-प्रमुख, यह दो शब्दों से गणपति शब्द बना है. आज हमारे सामने गणपति के दो स्वरूप है, एक वास्तविक है तो दूसरा काल्पनिक है. भारत में लोग वास्तविक गणपति के बजाये काल्पनिक गणपति में ही ज्यादा विश्वास करते है, या ऐसा करने के लिए भ्रमित किया गया है.
दोनों में से पहले वास्तविक गणपति की चर्चा करते है. प्राचीन काल में दो प्रकार के राज्य कहे गए हैं. एक राजाधीन और दूसरे गणाधीन. राजाधीन को एकाधीन भी कहते थे. जहाँ गण या अनेक व्यक्तियों का शासन होता था, वे ही गणाधीन राज्य कहलाते थे. बुद्ध के काल में अनेक गणराज्य थे. तिरहुत से लेकर कपिलवस्तु तक गणराज्यों का एक छोटा सा गुच्छा गंगा से तराई तक फैला हुआ था. बुद्ध शाक्यगण में उत्पन्न हुए थे. लिच्छवियों का गणराज्य इनमें सबसे शक्तिशाली था, उसकी राजधानी वैशाली थी. किंतु भारतवर्ष में गणराज्यों का सबसे अधिक विस्तार वाहीक (आधुनिक पंजाब) प्रदेश में हुआ था. इनका राजनीतिक संघटन बहुत दृढ़ था और ये अपेक्षाकृत विकसित थे. इनमें क्षुद्रक और मालव दो गणराज्यों का विशेष उल्लेख आता है. उन्होंने यवन आक्रांता सिकंदर से घोर युद्ध किया था. वह मालवों के बाण से तो घायल भी हो गया था. संघ या गणों का एक गुच्छा सौराष्ट्र में विस्तारित हुआ था. उनमें अंधकवृष्णियों का संघ या गणराज्य बहुत प्रसिद्ध था. कृष्ण इसी संघ के सदस्य थे अतएव शांतिपूर्व में उन्हें अर्धभोक्ता राजन्य कहा गया है. ज्ञात होता है कि सिंधु नदी के दोनों तटों पर गणराज्यों की यह श्रृंखला ऊपर से नीचे को उतरती सौराष्ट्र तक फैल गई थी क्योंकि सिंध नामक प्रदेश में भी इस प्रकर के कई गणों का वर्णन मिलता है. इनमें मुचकर्ण, ब्राह्मणक और शूद्रक मुख्य थे. जिसमे राज्य का कोई भी नागरिक अपने गुण-कर्म की योग्यता से गणराज्य का शासक बन सकता था. ईस तरह गणराज्य के शासक गण के आम नागरिक में से ही होते थे, ईस लिए आमजनता इनका आदर भी करती थी. अगर उपरोक्त व्याख्यानुसार गणपति का अर्थ देखे तो ऐसे गणराज्य के शासक को ही गणपति माना जा सकता है. अगर ईस तरह गण के प्रमुख को गणपति कहा जाये तो गणपति सिर्फ एक नहीं हो सकते, क्योंकी अलग-अलग गण के शासक अलग होते थे. विदेशी प्रजाति के हमलों के बाद यह गणतंत्र प्रणाली खत्म हो गई और वंस परंपरा के अनुसार राजाशाही की आर्य शासन व्यवस्था शुरू हुई. और इसके साथ ही काल्पनिक गणपति का उदय हुआ. ईस.1950 में स्वतंत्र भारत के संविधान ने भारत को गणराज्य घोषित किया... दोस्तों भारतीय संविधान ने जनता को सिर्फ अपना शासक चुनने का अधिकार नहीं दिया है, बल्कि खुद शासक बनने का मौका भी दिया है..!! अब सवाल उठता है की हम जिनकी पूजा करते है वह गणपति कौन है?!!
इस काल्पनिक गणपति को भगवान शंकर का पुत्र बताया जाता है. हो सकता है यह गणपति भी कोई गण के शासक रहे होगे..!! इनके बारे मे बहुत सी प्रचलित मान्यताओं में से एक़ मान्यता ऐसी है की, एक दिन भगवान शंकर को बहुत ही गुस्सा आया तो उन्होंने अपने पुत्र का सर धड से अलग कर दिया और फिर प्यार आ गया तो हाथी का सर लगा दिया…!! प्राचीन इजिप्त के लोगो ने तो ‘स्फिंक्स’ की सिर्फ मूर्ति बनाई थी जिसका सर मनुष्य का था और बाकि शरीर सिंह का था लेकिन ब्राह्मण पंडितो के शास्त्र तो उससे भी आगे गए और हाथी के सर और मनुष्य के धड वाले चलते फिरते गणपति बना दिये...!! ये सब बात का कोई वैज्ञानिक और तार्किक आधार नहीं है.
ऐसे काल्पनिक गणपति के सार्वजनिक गणेशोत्सव की शुरुआत बालगंगाधर तिलक ने ईस 1893 से की थी, जिसके अनुसार दस दिन तक पंडाल में गणपति की मूर्ति रखकर पूजा की जाती है और अनंत चतुर्दशी के दिन मूर्ति को समंदर में विसर्जित किया जाता है. इसके पीछे क्या वैज्ञानिक कारण होगा... ये तो गणपति जाने..!!अगर गणपति को समंदर या पानी में डाला जाता है यह गणपति का और गणतंत्र का अपमान है और हमारी मूर्खता भी.. जरा शांति से सोचिये..!!
prakash information is true,we all are from starting confused people,today we got new & real information so try to start our development route.
good work, we all are with you.
thanks prakash for sharing such important information.
गणपती हा बहुजनांचा थोर पूर्वज होता हेच खरे आहे. चित्रलेखा मध्ये गणपती बौद्ध कसा झाला हा लेख आला आहे. तो हि चांगला आहे. अशोक राणा, डॉ. आ. ह. साळुंखे यांनी याबाबतीत अमुलाग्र संशोधन केले आहे. कृपया अधिक माहिती द्यावी.
बमानानी कितीही ओरड केली तरी आम्हाला आमचा इतिहास लिहिण्यापासून कोण रोखू शकणार नाही. गणपती च्या दहा दिवसात बहुजन समाजाची शक्ती, वेळ, पैसा वाया जातो. बहुजन मुले बिघ्ह्डत आहेत आणि याचा दोष बमानावर आहे कारण त्यानीच असल्या प्रथा सुरु केल्या. आता बोब मारून काही उपयोग नाही, हे सर्व बंद झाले पाहिजे. अरे इतिहास घडवणारी मानसे आहोत आम्ही....
बाबासाहेबांनी सुद्धा ब्राह्मणांना अतिशय प्रखर विरोध केला होता. पण तो विरोध विचारांच्या आधारावर होता, DNA च्या आधारावर नव्हे. त्यांचा लढा हा केवळ वैचारिक होता, वांशिक नव्हता. म्हणून त्यांनी त्यांच्या कार्यात अनेक ब्राह्मणांचे सहाय्य घेतले. ब्राह्मणेतर नेत्यांनी महाडच्या सत्याग्रहात ब्राह्मणांना घेऊ नका अशी अट घातली होती. त्याला बाबासाहेबांनी स्पष्ट नकार दिला. कारण ब्राह्मणांना विरोध करणे महत्वाचे नसून चातुर्वर्ण्याला विरोध करणे आवश्यक आहे हे त्यांना कळले होते. आज DNA च्या आधारावर ब्राह्मणांना विरोध करणारे उद्या त्याच आधारावर इतर जातींची निंदा करू शकतील. मुळात DNA हा नागरिकत्व ठरवण्याचा आधार होऊच शकत नाही, अन्यथा बाबासाहेबांनी नक्कीच तसा विचार केला असता. जैविकशास्त्र किंवा कोणत्याही शास्त्राचे काडीचेही ज्ञान नसताना असले काहीतरी बरळून बहुजनांच्या डोक्यात ब्राह्मणद्वेष भरवणे ही मराठ्यांसकट सर्वच बहुजनांची मानसिकता जातीयवादाच्या आधारे भ्रष्ट करण्याची चाल आहे. संपूर्ण हिंदू समाजाला पुन्हा एकदा जातीय आणि वांशिक अहंकारात गुंतवण्याचा हा प्रयत्न आहे. ह्या चळवळीचा उद्देश ब्राह्मण विरोध नसून समतेवर आधारलेल्या संविधानाचा विनाश करणे हा आहे. ब्राह्मण द्वेष हे त्यासाठी वापरायचे केवळ एक हत्यार आहे.
आंबेडकरांचे प्रयत्न केवळ दलितांच्या उन्नतीसाठी नव्हते तर त्यांनी सर्व हिंदू समाजालाच वंश श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून मुक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणून आता ब्राह्मण विदेशी रक्ताचे आहेत हा खुळचट सिद्धांत ब्राह्मणेतरांच्या डोक्यात भरवणे म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्यभराच्या कार्यावर पाणी फिरवण्यासारखे आहे. हिंदू समाजाला पुन्हा एकदा मध्ययुगात घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या कोणाला आंबेडकर या व्यक्तीच्या विचारांविषयी आदर शिल्लक असेल त्या प्रत्येकाची (ह्यात सर्व जाती धर्माचे लोक अपेक्षित आहेत, ब्राह्मण देखील) ही जबाबदारी आहे की त्यांनी ब्राह्मण द्वेषाच्या नावावर होणारी ही बहुजनांची दिशाभूल थांबवावी. द्वेषाने पेटलेला समाज सारासार विचार करू शकत नाही. अशा समाजाला शेळ्या हाकल्याप्रमाणे हाकणे सोपे असते. हा धोका बाबासाहेबांनी बरोबर ओळखला होता. म्हणूनच त्यांच्या लिखाणातून कोणत्याही जाती धर्माविषयी द्वेष दिसून येत नाही. केवळ तर्कशुद्ध मांडणीच्या आधारे केलेली चिकित्सा दिसून येते. नेमक्या याच कारणासाठी त्यांनी "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा" हा मूलमंत्र दिला होता. येथे "शिका" हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कारण शिक्षणामुळे संघर्ष कोणाबरोबर आणि का करायचा ह्याचे ज्ञान मिळते. कसलाही विचार न करता नुसताच संघर्ष केल्यास काय होते याचे प्रतिबिंब आजच्या बहुजनांच्या चळवळीत पडलेले दिसते. ज्ञानाच्या पायावर उभारलेली चळवळ प्रगतीच्या दिशा दाखवते तर द्वेषाच्या पायावर उभारलेली चळवळ अंतिमत: दिशाहीन होते. हे ब्राह्मण द्वेषाच्या लाटेमागचे रहस्य आहे. सर्वच जातींमध्ये जे काही थोडेफार सुज्ञ उरले असतील त्यांनी ह्यातून योग्य तो बोध घ्यावा ही विनंती.
Aree kai kai lihun thevlai. Ganpati madhe dhingana ghalun naachnare mostly kontya samajtle lok astat he muddam sangaila pahije ka ? tumchya bhashet baaman (pan khare brahman) pan astat. ani je vaeet te vaeet ase me maanto. pan tumhala pratyek thikani baamni kaava disto. Navratri madhe tar aaj kaal roj miravnuk nighte punya madhe. roj ek maal chadhvaaila devi chi miravnuk ! kaay achrat pana ahe. shravan mahinyat sarvajanik satyaran puja aste, rickshaw stand, tempo stand var. Kon ghalta he ? tithe kon bhat-baaman force karaila jaat nahit na bahujan lokanna ? aju bajuche bajar bhunge nete, so called social activist ani ricksw drivers hech paise gola karun satyanarayan puja ghaltat. mag tyat tya bhatjila tumhi naave thevta. Mhanje ek bhatji itkya lokanna gandavto ka ? He jara samjun ghya Pol saheb. Hindu lokanna kasa badavla tari chalta mhanun tumhi lok lihita. Muslim bandhavan baddal bolaichi himmat tari ahey ka ? Yeshu Christ crucification nantar parat ala easter la hyavar tumhi bolat nahi ? By the way, me Jesus christ pan manto, Allah pan manto, Buddha maanto, Ganpati manto ani me brahman ahe, pan hya adhi Bharatiya ahe. Sarva dharmanche aadar karto. Kahi kahi katha astil pan jya bhakad vattat, pan thik ahe. Apan tya tun changla artha kadhun pudhe vaatchal karu shakto nahi ka ?
Nikhil Sawant >>> Extremely good comment. Itka sara-saar vichar tumchya sarkhe samasta lok karu laagle tar Bharat desh kharokhar sonyacha hoil, pan he aaplya Sambhaji brigade chya bandhavanna kon samjavnaar ? Itke brahman dweshane petlele lok baghun habkaila hota ! kharach sangto. Facebook var kahi profiles bagha search karun - Maratha Prathamesh Pawar, Mahavir Sanglikar, Anita Patil, kiti parakoticha dwesh !!! Dev/ Buddha tyancha bhala karo, ankhi kay bolnar !
Nice........
barobar aahe, bhatano gapp basa.
ब्राह्मण स्वत:ला परकीय मानतात हे सत्य आहे. म्हणूनच ते वेदोक्त आणि पुराणोक्त असा फरक करतात. आजकाल काही विचार(?)वंत ब्राह्मणांची बाजू घेऊन मराठ्यांवर आगपाखड करत आहेत. जणू काही महाराष्ट्राची वाट मराठ्यांनीच लावली आहे. पण हे लक्षात घेणे गरजेचे आहे की मराठ्यांकडे सत्ता गेल्या पन्नास वर्षांपासूनच आली आहे. त्याआधी सत्ता इंग्रजांकडे आणि त्यापूर्वी (आणि नंतरही बराच काळ) ब्राह्मणांकडे होती. ही फक्त राजकीय सत्तेची कहाणी आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक सत्तेविषयी काय सांगावे? इतकी शेकडो वर्षे दुष्काळाने लोक मरत होते तेव्हा कधी ब्राह्मणांनी स्वत:च्या दक्षिणेतून मदत केल्याचे उदाहरण नाही. दुष्काळात कधी ब्राह्मण मेल्याचे ऐकले आहे का?
मराठ्यांनी काही वर्षे राज्य केले. त्यातही स्थानिक वतनदारांनी प्रजेला त्रास दिला हे खरे आहे. पण त्यापाठी केवळ संपत्तीचा हव्यास हेच प्रमुख कारण होते. जातीयवाद समाजाच्या प्रत्येक थरात पसरला होता. पण कोणी जाणीवपूर्वक इतर जातींचा इतिहास नष्ट करण्याचे किंवा विकृत करण्याचे कारस्थान केले नव्हते. ह्या कारवाया त्याही वेळी ब्राह्मणच करत होते आणि आजही ब्राह्मणच करतात. त्या काळी इतर जातींचे समाधान राजकीय सत्तेने होत असे. राजकीय सत्ता ताब्यात आली तरी त्या जाती इतर जातींच्या व्यवहारात आणि इतिहासात लुडबुड करत नसत. पण ब्राह्मणांच्या ताब्यात ज्या ज्या वेळी राजकीय सत्ता आली त्या प्रत्येक वेळी त्यांनी इतर जातींवर धार्मिक आणि सांस्कृतिक वर्चस्व लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर राजकीय सत्ता इतर जातींच्या ताब्यात असेल तर त्या जातींच्या विरोधात समाजाला भडकावले आहे. आणि ते देखील जमले नाही तर सत्ताधीशांच्या मनात भय किंवा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
ब्राह्मणांच्या या वागण्याचे मुख्य कारण हे आहे की त्यांची निष्ठा केवळ त्यांच्या रक्तावर आहे. ते परकीय आहेत याचा त्यांना नुसता अभिमानच नाही तर प्रचंड अहंकार आहे. म्हणूनच त्यांची महत्वाकांक्षा ही केवळ राजकीय नाही. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व गाजवण्याची त्यांची जबरदस्त महत्वाकांक्षा आहे. कोणत्याही तत्वज्ञानाचा वापर करून हे वर्चस्व टिकवून ठेवण्याची त्यांची तयारी आहे. आज राजकीय सत्ता हातातून गेली असली तरी इतर सर्व सत्तांचा वापर करून ही गेलेली राजकीय सत्ता परत मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. संभाजी महाराजांपासून ते महात्मा गांधींपर्यंत सगळे या सत्तेच्या लालसेचे बळी ठरले आहेत. संभाजी महाराजांना जाऊन साडे तीनशे वर्षे झाली, गांधीना जाऊन साठ वर्षे झाली तरी ब्राह्मण त्यांची बदनामी का करत असतात याचा बहुजनांनी शांत डोक्याने विचार करावा. बहुजनांवर संपूर्ण वर्चस्व मिळवून त्यांचे पद्धतशीर खच्चीकरण करून स्वत:च्या जातीचे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे हे त्यांचे अंतिम उद्देश्य आहे. त्यासाठीच त्यांनी वेगवेगळे उत्सव आणि धार्मिक कर्मकांड तयार करून त्यात बहुजनांना अडकवून ठेवले आहे. बहुजनांना मूर्ख बनवण्यासाठी ते कधी हिंदुत्वाचा तर कधी साम्यवादाचा मुखवटा घालून येतात. बहुजनांनी आता मुखवटे आणि चेहरे यातला फरक ओळखायला शिकले पाहिजे.
खरेतर वरील लेख म्हणजे बहुजन पूर्वजांचे सत्य स्वरूप दाखवण्यासाठी आहे परंतु सनातनी, वर्चास्ववाद्यानी प्रकाश पोळ यांचेवर निष्कारण ब्राम्हण द्वेषाचा आरोप करून याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटते पोळ यांना या लेखातून खालील गोष्टी सुचवायच्या आहेत-
१. अनेक सन उत्सवाच्या माध्यमातून बहुजन समाजाचा प्रचंड वेळ, पैसा आणि शक्ती खर्च होत आहे. सन उत्सव करायला हरकत नसावी परंतु त्याचा अतिरेकही होवू नये.
२. गणपती हा सध्यस्थितीत ब्राम्हण समाजाचा देव मानला गेला असला तरी प्राचीन काळी तो बहुजन समाजाचा महान पूर्वज होता. आणि ऐतिहासिक दृष्टीने हे सत्य आहे. (गणपती= गण+पती,गणांचा अधिपती).
३. गणपतीला ब्राम्ह्नीकरण झालेल्या स्वरुपात स्वीकारण्यापेक्षा मूळ बहुजन स्वरुपात स्वीकारणे योग्य आहे.
४. गणपतीला स्वीकारायचे ठरवले तरी त्याच्या भोवतीचे अंधश्रद्धा, कर्मकांड यांचे ब्राम्हणी नियम वगळून स्वीकारायचे..
५. पोळ यांनी ब्राम्हणांना कुठेही परकीय म्हटलेले नाही. त्यामुळे त्यांचेवरील आरोप सर्वथा गैरलागू आहेत.
६. पोळ यांनी वरील लेखात कुठेही देवाचा, धर्माचा अपमान केला नाही. उलट त्यांना तसे करायचे नाही हे त्यांनी प्रामाणिकपणे लिहिले आहे. तसेच त्यांनी इतर धर्माचा कुठेही अनुनय केलेला नाही.
७. वरील लेख छान आहे. नवीन दृष्टीकोन आहे. परंतु अधिक पुरावे दिले असते तर वेगळी उंची प्राप्त झाली असती. कृपया आपल्या लेखाला पुरावे द्यावे, म्हणजे आपोआप विरोधकांची तोंडे बंद होतील.
agree with Prof. Ghanwat.
संजय सोनवणी यांचे असुरवेद हे पुस्तक वाचावे, अधिक माहिती मिळू शकेल.
ganpati gharat anayachi jabardasti nahiye. nasel viswas tar anu naka.
गणपतीच्या चरित्रावरील वैदिक पुटे दूर करायची म्हणजे नक्की काय करायचे? गणपती आहे त्या स्वरुपात स्वीकारायला तुम्ही तयार नाही. त्याच्या धडाला हत्तीचे डोके लावणे ही जर बनावट कथा असेल तर ते डोके कापून टाकणार का? मग बहुजनांच्या गणपतीला कोणाचे डोके लावणार? की नुसतेच बिन डोक्याचे धड बहुजनांचा देव म्हणून मिरवणार? गणपतीच्या जन्माची कथा खोटी असेल तर दुसरी कोणती कथा सांगणार? त्या कथेला तरी पुरावे असतील का? की खोटी कथा निर्माण करणार? गणपती असुरांचा वध करतो याऐवजी वैदिकांचा वध करतो असे दाखवणार का? गणपती ही व्यक्ती नसून पद असेल तर दरवर्षी गणपतीची प्लास्टिक सर्जरी करणार का? दरवर्षी नवीन चेहरा कुठून आणणार? बहुजन गणपतीचा उत्सव किती दिवस साजरा करणार? त्या उत्सवात वैदिक विरोधी प्रचार होऊन हिंसा भडकणार नाही याची जबाबदारी कोण घेणार? कसलाही सारासार विचार न करता हा लेख लिहिला आहे.
हिंदू धर्माला आव्हान निर्माण करणे हे वाटते तितके सोपे नाही. गेल्या हजारो वर्षांत कितीतरी आव्हाने पेलून आणि बरीचशी आक्रमणे पचवून हा धर्म आजही अस्तित्वात आहे. ज्यांना दुसऱ्या धर्मात जायचे असेल त्यांनी खुशाल जावे.पण घरभेदीपणा करू नये. इतर धर्मांत अंत:स्थ संघर्ष काही कमी नाहीत. पण म्हणून धर्माच्या मुळावर कोणी घाव घालत नाही. हिंदू धर्माइतके वैचारिक स्वातंत्र्य कोणत्याच धर्मात नाही. म्हणूनच हा धर्म बहुसंख्यांनी स्वीकारला. पण आजकाल फुले-शाहू-आंबेडकरी वारसा मिरवनाऱ्याना ब्राह्मणांचा एक शब्द देखील सहन होत नाही. स्वत: ब्राह्मणांच्या विरोधात वाटेल ते लिहायचे आणि ब्राह्मणांना गप्प बसा म्हणून धमकी द्यायची. ब्राह्मणांनी लिहिलेले सर्व असत्य आणि बहुजनांनी लिहिलेले सर्व सत्य ही हुकुमशाही विचारसरणी बहुजनांना अधोगतीकडे घेऊन जाणार आहे.
Wonderfully stated Ashish-ji ! But you know what... your surname is Paranjape. These people will again create a fuss over that and accuse of you being anti-dalits. Brahmin, as if has become a swear word and all have just forgotten to do saara-saar vichar. I absolutely concur with your statement that in other religions too there are umpteen level of differences, its just because we dont know or people pretend to.
गणपतीवरील वैदिक पुटे दूर करण्याआधी महाराष्ट्रावर चढलेली बारामतीची पुटे दूर करा.
the great thinks Mr.pol.
satya he satyach aste tyamule yevdhi badbad karnyachi garaj nahi.satya he katu aste.
प्रकाश सर आपको क्रन्तिकारी जयभीम......
aapan je rok thok vichar mandlet या बद्दल आपले हार्दिक abhinandan
एक आश्चर्यकारक साम्य म्हणजे परशुराम आणि गणपती या दोनच देवतांच्या हातात परशु म्हणजे कुऱ्हाड हे शस्त्र आहे. आणि या दोन्ही देवतांचे उदात्तीकरण पेशव्यानीच केलेले आहे. या मुद्द्यावर प्रकाशभाऊनी अधिक संशोधन करावे.
खरे आहे तुमचे, आता घाव घातलाच पाहिजे.
एकतरी पुरावा देऊ शकतोस का?
@हेरंब- तू किती बडबड करतोस ते आधी बंद कर....बहुजनांना शिकवायचा प्रयत्न करू नको.
हेरंब- गणपती म्हणजे गणांचा मुखिया. जसे राष्ट्रपती पद तसेच गणपती हे पद असावे! राष्ट्रपती बदलतात तसेच गणपतीही बदलत राहिले असतील! हनुमान वगैरेना गणपती हे विशेषण होते असे जाणकारांचे म्हणणे आहे.
aapan prakash pol yana shikavayachi tasadi ghevu naka. bahujan samaj ha suranche vanshaj ahet he sanshodhan ata pudhe ale ahe. amachesarv ku daivat agadi shankarasahit sarv asur samajshi sambandhit ahet. tyamule ganpati he suddha asur hote ase disun yete. Dr. A.H. Salunkhenchya BALIVANSH pustakat yasandarbhat ullekh ahet.
agadi khare ahe, vicharanna patnare,
jase rashtrapati, sabhapati tasech ganpati he suddha ek pad ahe
ani tya padacha bramhan samajane apalya dhongi vruttine apvyay karun garin bahujan samajala dev-puja karnyacha vilkhyat adkavun thevle ahe
brahmanane jar ganpati anala tar to keval did(1 & 1/2) divsachach asto matra brahmanchya vilkhyat hazaro varshe zakhadlele matra 11 divas apala amulya paisa ani vel vaya ghalat,
aaj jase prakash mhanala, ki brahman mule IPS, IAS padavar jast pramanat distat yacha dosh tyanna devu shakat nahi, yache karan aplyatil ajantepana, andhshraddhechya navkhali honarya sarvjanik utsavat apan ramun apala amul vel vaya ghalvato
aaj anek ganesh bhavik ganapati mhanje hattiche tond asleli mutri ha samaj balagatat,
pan vaidynanik drushtine jar vichar kela tar eka manasache mukut dusarya manasala basvine he ashkay chya palikade ahe
tyamule shivane malapasun banavilela ganpati, tyacha shirchhed ani tyanantar tyala hattiche shir lavane hya keval bhakad katha ahet, ani tya brahman samajanech pasrvilelya ahet
हिंदू धर्म मनुष्याच्या सुखाची वृद्धी व दुःखाचा निरास या हेतूने विकसित केला गेला आहे. मनुष्याच्या जागृती, स्वप्नावस्था व निद्रावस्था या तीन अवस्थांपैकी केवळ जागृत अवस्थेतच सुखदुःखाचा अनुभव येऊ शकतो आणि सुखाची वृद्धी व दुःखाचा निरास करण्याचे प्रयत्न जागृत पातळी (भौतिक पातळी) केंद्रस्थानी मानूनच व्हावयास हवेत असे असुर संस्कृती मानते. या संस्कृतीनुसार दुःखाचा निरास करण्याचा सुखसाधन हा एकमेव उपाय होय. या संस्कृतीनेच सर्व विद्या व कलांचा (वेदविद्येसकट) विकास केला असे दिसते.
प्रकाश पोळ यांचे चरण धुवून ते पाणी प्यावेसे वाटते..................मग प्या ना, कुणी अडवले आहे. एकदा ब्राम्हणांनी तरी बहुजनांचे चरण धुवून पाणी प्यावे.....इतकी वर्ष आम्हाला नाही का प्यायला लावले.
- अभिषेक जगताप,
कोल्हापूर.
अध्यक्ष- शिवसंदेश युवा ग्रुप
Arrre awaaj kunacha, bhatukdya baamni bhadvyancha naai tar marathyacha, muslamanacha. Hindu dharma dukrachya tondi laavla
amhi sarvan jan ata Muslasman naitar Christian dharma madhe janar. aaplyala nai paijel tumcha hindu darma
Lekachyano kiti purave pahijet. Ha ghya ajun ek purava.
Vaidik viruddha avaidik dev, Lekhk Texas Gaikwad, Satara.
Vachal tar bhanjalun jal!!!!!!!!
Ye baba dharmantarch karayache asel tar bahercha nako bhartiyach dharm swikar (e.g. Shikh, Jain or Bouddha as per your choice but after detail study of these religions)
Omkar Darvekar - I think you need to do some more rsearch in this area. Vedic and Shraman culture both had a long tradition of tantric practices and Ganpati as well as Shakti puja have originated from Tantric practices. Ganpati puja got stronger ground in northern and central part of india and Shakti puja in the form of durga puja established itself in the eastern India. The premise that religion was created for the sake of politics is wrong. Humans made this insane inquiries about the universe and put forward their philosophies. In the later stages politicizing of religion has happened, which gave us world's worst form of racism. Anyways my point is that you are a inquisitive writer hence you need to recheck your findings. Peace :-)
ISI YA PAKISTANI SANGHATANE CHYA ADESHANE JE HINDUT FUT
PADAYCHE KARSTAN CHALU AHE TYACHI CHOUKASHI HONE JARUR AHE.
(EK OBC TARUN)
Mr. Prakash Pol
Tumhi dusaranchya dharmala nave thevanyapeksha swatachya dharmachya vikasat madat karal tar bahujan lavkar pudhe yeel.... Ashi apeksha...
Hindu dharma changala ki waeet he sanganyat vel ghalvinyapesha bahujannachi pragati kashi hoeel yat sanshodhan karave. aani mala mazhya mazya mate dusaryanche waeet gun ghenyapeksha/sanshodhan karanyapesha changale gun pahun/vichar/sanshodhan karun kelat tar lavkar pragati hoeel bahujannachi...
Ani ho ha dharma sweekara to dharma sweekara aase mi anek varshapasun ekat aahe aani he phakta crist bandhav aani bahujan bandhavach karat aahe....ya pesha mhanajech dharmantar karanyapesha swatacha vikas kela tar jast phayada hoeel keval shaktipradarshan karunach pragati hot nahi jastit jast kay hoeel.... Arakshan aashya gosti wadhatil....etake varsha te bhetat asatanahi pragati hoti ka he apan pahatach aahat. dharmala nave thevanya pesha swatacha vikasakade laksha dile tar lavkar bharatachi pragati hoeel. Arakshan jatinusar nasun arthik paristhiti nusar aasave jenekaun sarv garib bandhavanna tyacha phayada hoeel. (Mag to konatyahi jaticha aaso ) arakshan asunahi pragati hot nahi hi gost nakkich khari aahe tyamaghe karan brashtacharach aahe. ........Maza konatyahi jatila virodh nahi parantu je dusaraynachya jatila nave thevtat kiva dharmantar kara mhanatat tyancha nakkich rag aahe mag te konatyahi jatiche aasot. Swatacha pragati changalya margane kara bharatachi pragati hoeel....aashi mazi apeksha.....
Kshama kara! ata dharmantar hach ek paryay ahe. Khup sosale ahe, khup bhogale ahe, ata sahan hot nahi, vel davadnyat kahihi arth nahi.Tumhala dharmantar nasel karayache tar karu naka,ghanit rahanyachi savay zali ahe tar nivant lolat raha, pan amachya dharmantarala adkathi anu naka.
Hindudharm ha dharm ya swadnela lagalela kalank ahe, ani yatun amhi lavakarat lavakar baher padanar hi kalya dagadavaechi regh ahe. Jay bharat Jay Bahujan.
क्षमा करा!
आता धर्मांतर हाच एक पर्याय आहे. खूप सोसले आहे, खूप भोगले आहे, आता सहन होत नाही, वेळ दवडण्यात काहीही अर्थ नाही. तुम्हाला धर्मांतर नसेल करायचे तर करू नका, घाणीत राहण्याची सवय झाली आहे तर निवांत लोळत रहा, पण आमच्या धर्मांतराला आडकाठी आणू नका.
हिंदुधर्म हा धर्म या संकल्पनेला लागलेला कलंक आहे, आणि यातून आम्ही लवकरात लवकर बाहेर पडणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे .
जय भारत
जय बहुजन.
अजय चव्हाण.
भाग-१
हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!
हिंदू नावाचा कोणताही धर्म जगात अस्तित्वात नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म अस्तित्वात आहे+ असे विधान मी काही पोस्टमध्ये केल्यानंतर हिंदूत्ववादाचा बुरखा पांघरणारया ब्राह्मणवाद्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ब्राह्मणी विकाराने रोगग्रस्त झालेल्या काही लोकांनी माझ्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. तीच तीच वाक्ये अनेकांगानी लिहून टीकेचा आकार हे लोक वाढवित आहेत. माझे विधान कसे सत्य आहे, हे मी आज सूज्ञ वाचकांस सांगणार आहे.
धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही
हिंदू म्हणविणारयांच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.
ब्राह्मणांची राक्षसी महत्वाकांक्षा
समस्त भारतवर्षात स्वत:ला वैदिक म्हणवणारया ब्राह्मणांची संख्या दीड ते साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. कृण्वंतो विश्वम आर्यम अशी प्रतिज्ञा ब्राह्मणी वाङ्मयात आहे. प्राचीन काळी अष्टपूत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद ब्राह्मणी धर्मात दिला जात असे. स्त्रीने किमान ८ मुलांना जन्म द्यायलाच हवा, असा दंडकही होता. संख्यावाढ करून संपूर्ण विश्वात आपला वंश वाढविण्याचा विचार यामागे आहे. बेडकाने कितीही पोट फुगवले तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही. याच न्यायाने वैदिक ब्राह्मणांनी रात्रंदिवस घाम गाळला असता तरी त्यांची लोकसंख्या विश्वाला व्यापू शकली नसती. त्यामुळे कालांतराने वैदिकांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली. लोकसंख्या वाढविण्याऐवजी ब्राह्मणी विचार पसरवून विश्वाला आर्यमय करण्याची व्यूहरचना त्यांनी केली. आब्रह्म ब्राह्मणो ब्रह्मवर्चसि जायताम् असे नवे मंत्र त्यातून निर्माण केले गेले. सर्व विश्वात ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण झाले पाहिजे, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यातून दिसून येते.
भाग-२
वैदिक धर्म समूळ नष्ट झाला
ब्राह्मणांची ही राक्षसी महत्त्वाकांक्षाही पूर्ण होऊ शकली नाही. मुळात वैदिक ब्राह्मणी विचार रानटी असल्यामुळे इथला मूळ भारतीय समाज त्याकडे आकृष्ट होऊ शकला नाही. तसेच कालांतराने भगवान श्रीकृष्ण, भगवान गौतम बौद्ध आणि भगवान महावीर यांनी आपापल्या पद्धतीने वैदिक धर्मावर हल्ले केले. भगवान श्रीकृष्णांचा वैदिक धर्मविरोध हा थोडासा सौम्य स्वरूपाचा होता. (या तिन्ही थोर पुरुषांविषयीचे माझे लेख जिज्ञासूंनी वैदिक धर्मविषयक माझ्या लेख मालेत जरूर वाचावेत.) भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी मात्र उघडपणे वेदप्रामाण्य नाकारले. त्यांनी पशुहत्येला पापाच्या कक्षेत नेऊन बसवले. पशुहत्या हा तर वैदिक धर्माचा मूळ पाया होता. त्यामुळे भारतभूमीतून वैदिक धर्म समूळ नष्ट झाला. या काळात ब्राह्मणांनी एक हुशारी केली. आपले वाङ्मय नष्ट होऊ दिले नाही. ते त्यांनी दडवून ठेवून टिकवले. लोकहितवादींनी वैदिकांना आपले वाङ्मय का दडवून ठेवावे लागले, याचे वर्णन अनेक ठिकाणी केले आहे. वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. आज हिंदू लोक मानतात त्या रामकृष्णादी देवता वेदांत नाहीत.
शंकराचार्याचे कुटिल कारस्थान
कालांतराने कुमारिल भट्ट, आद्य शंकराचार्य आदी ब्राह्मणवादी वैदिकांचा उदय झाला. त्यांनी छळ कपटाचा अवलंब करून बौद्ध आणि जैन विचारांतून चोरी करून आपल्या धर्माची नवी मांडणी केली. प्राचीन काळापासूनचे महादेवाचे उपासक शैव आणि विष्णूचे उपासक वैष्णव, नाथपंथी, चैतन्यपंथी व इतर अनेक अहिंसावादी धर्मही शंकराचार्य प्रणित धर्माने गिळले. सनातन धर्म या संज्ञेखाली त्यांना एकत्रित केले गेले. पंढरपूरचे पांडुरंग हे खरे म्हणजे लोकदैवत. पण त्याला वैदिक करून शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये पांडुरंगाष्टक लिहिले. वारकरयांचे सर्व वाङ्मय प्राकृत मराठीत असताना एवढे एकच पांडुरंगाष्टक संस्कृतात आहे. आज हिंदू धर्माचे जे स्वरूप आहे, ते अशा प्रकारे वैदिकांनी केलेल्या चोरयांमारयांमधून आकाराला आले आहे. बौद्ध आणि जैनांनी ब्राह्मणांचे सर्व विशेषाधिकार काढून घेतले होते. शंकराचार्यांनी ब्राह्मणांना पुन्हा धर्माच्या सर्वोच्च स्थानी बसविले. त्यासाठी नवे ग्रंथ रचले गेले. भागवतादी पुराणांची रचना याच काळात केली गेली.
अठरा पगड जाती फक्त ब्राह्मणांच्या सेवेसाठी
पारंपरिक वैदिक धर्मातील वर्णाश्रम व्यवस्थेने शूद्र वगळता क्षत्रिय आणि वैश्यांना कर्तव्याच्या पाशांत बांधून काही अधिकार दिले होते. शंकराचार्यांनी तेही काढून घेतले. कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण आहेत, असा नवा सिद्धांत मांडला गेला. याचाच दुसरा अर्थ असा झाला की, ब्राह्मण वगळता इतर सर्व जातींना कोणताही वैध धार्मिक अधिकार राहिला नाही. ९७ टक्के समाजाने ३ टक्के ब्राह्मणांची सेवा करावी. ब्राह्मणांना दान द्यावे. ब्राह्मण भोजने घालावी. कोणताही धार्मिक विधी बाह्मणाच्या हस्तेच करावा, अशी बंधने समाजावर लादण्यात आली. ठराविक लोकांना फुकटच्या लाभाची मक्तेदारी देणारा हा जगातील एकमेव धर्म आहे. याला ब्राह्मणी धर्म म्हणू नये तर काय?
भाग-३
अकबराची ब्राह्मण नवरत्ने
कालांतराने या देशात इस्लामचे आगमन झाले. एतद्देशीय क्षत्रियांच्या हातातील सत्ता मुस्लिम राज्यकरत्यांच्या हातात गेली. त्यामुळे नव्याने तयार होणारया ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करण्याच्या स्थितीत क्षत्रिय नव्हते. कोणतीही परकीय सत्ता एतद्देशियांच्या सहाय्याशिवाय राज्य चालवू शकत नाही. समाजावर हुकुमत असलेल्या एखाद्या स्थानिक गटाची मदत राज्यकर्त्यांना लागत असते. इस्लामी राज्यकत्र्यांनाही अशी मदत हवी होती. ती तत्कालीन ब्राह्मणांनी पूर्ण केली. इस्लामी राज्यकत्र्यांच्या पदरी ब्राह्मण मंत्री असत. अफजलखानाचा मंत्री कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा सर्वांना माहीतच आहे. अकबराच्या दरबारात ९ रत्ने होती असे म्हणतात. बिरबल, तानसेन यांच्यासकट ही नऊच्या नऊ रत्ने ब्राह्मण होती. ही सगळे रत्ने कालांतराने मुसलमान झाली. तानसेनाचे मूळ नाव तन्ना मिश्रा होते. तो मुसलमान झाल्यानंतर मियाँ तानसेन नावाने ओळखला जाऊ लागला. तानसेनाने तयार केलेल्या सर्व रागांच्या आधी मियाँ लावण्याची प्रथा आजही कायम आहेत. उदा. मियाँ मल्हार. भारतीय शास्त्रीय संगीतात मुस्लिम गायक वादकांचा वरचष्मा आहे. त्याचे कारणच हे आहे. तानसेन आणि इस्लाम धर्म स्वीकारणारया इतर गायकांचे हे सगळे वंशज आहेत. या गायकीत इस्लाम नाही. सर्व चीजा भारतीय देवी देवतांचे गुणवर्णन करतात. अगदी पाकिस्तानी शास्त्रीय गायकही भारतीय देवी देवतांचे महिमा वर्णन असलेल्या चीजा गातात. या काळात ब्राह्मणांची धर्मावरील पकड आणखी मजबूत झाली.
इंग्रजी राजवटीतही तेच
ब्राह्मणांच्या मदतीची ही परंपरा पुढे इंग्रजी राजवटीपर्यंत कायम होती. इंग्रजी राजवटीतील ९९.९९ टक्के एतद्देशीय सरकारी अधिकारी आणि कर्मचारी ब्राह्मण होते. या संपूर्ण काळात ब्राह्मणी व्यवस्था मजबूत होण्यासाठी आवश्यक ती रसद राज्यसत्तेकडून अशा प्रकारे मिळत गेली. त्यातून या देशात ब्राह्मणी धर्म अधिकाधिक मजबूत झाला.
हिंदू ही धार्मिक नव्हे राजकीय संज्ञा
प्राचीन काळी ग्रीक व इतर पाश्चात्य लोक सिंधूपलीकडील लोकांना हिंदू म्हणत असा एक सिद्धांत सर्वांना माहीतच आहे. पण त्यात फारसे तथ्य आहे, असे दिसत नाही. सम्राट अलेक्झांडर द ग्रेटने भारतावर स्वारी केली हे सर्र्वाना माहीतच आहे. पण अलेक्झांडरच्या आधी आणि नंतरसुद्धा मध्य आशियातून हूण, यूची, शक आदी टोळ्यांची आक्रमणे होतच राहिली. या पाश्र्वभूमीवर ग्रीक किंवा इतर पाश्चात्य वाङ्मयात कुठे ना कुठे हिंदू हा शब्द यायला हवा होता. पण ग्रीकांच्या कोणत्याही वाङ्मयात हिंदू शब्द सापडत नाही. उलट या काळात भारतात बौद्ध धर्माचा बोलबाला होता असे पुरावे सांगतात. शकांचा एक वकील मिनँडर आणि बौद्ध पंडीत नागसेन याचा संवाद प्रसिद्धच आहे. त्यातून मिनँडरने एक ग्रंथ सिद्ध केला. +मिलिंद पन्हो+ असे या ग्रंथाचे नाव. मिलिंद हे मिनँडरचे पाली रूप आहे. या संवादाच्या स्मृतीरूपाने डॉ. आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाच्या परीसराला नागसेनवन असे नाव आहे.
हिंदू हा शब्द इस्लामची देण
लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राज्यकत्र्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला. त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो.
भाग-४
इंग्रजी राजवटीत हिंदू शब्दाचे धार्मिकीकरण
पुढे हजारभर वर्षे हिंदू हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरला जात होता. इंग्रजी राजवटीत इस्लाम आणि हिंदू हे समूह घटक प्रकर्षाने समोर आले. इंग्रजी राजवटीत या देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे धर्माची अधिकृत नोंद करणे अनिवार्य ठरले. तेव्हा हिंदू हा शब्द अधिकृतरित्या धर्म म्हणून कागदोपत्री नोंद होऊ लागला. शीख, जैन धर्मांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. तसे ते आधीपासूनच होते. जगभरात पसरलेला बौद्ध धर्मही आधीपासूनच स्वतंत्र होता. परंतु त्याचे अस्तित्व लेह-लदाख, आणि इशान्यभारतापुरते मर्यादित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह धर्मांतर केल्यानंतर बौद्ध धर्माचा टक्का वाढला.
हिंदूत्ववादी धार्मिक नाहीत,
धार्मिक लोक हिंदूत्ववादी नाहीत!
आज हिंदूत्व ही संज्ञाही राजकीय संज्ञा आहे. हिंदू हा धर्म नाही, हे सिद्ध करण्यास हाही एक मुद्दा सहाय्यक ठरतो. ख्रिश्चन, इस्लाम बौद्ध, जैन qकवा जगातील इतर कोणत्याही धर्माची अशी राजकीय संज्ञा अस्तित्वात नाही. युरोपात चर्च आणि राजकारण या दोन गोष्टी भिन्न आहेत. इस्लामी देशात धर्म आणि राजसत्ता हातात हात घालून चालतात, हे खरे मात्र; राजकारणासाठी इस्लामियत असे कोणतेही तत्वज्ञान किंवा संज्ञा अस्तित्वात नाही. इस्लामच्या नावे राजकारण करणारे लोक धार्मिक दृष्ट्याही कडवट इस्लामी असतात. औरंगजेबाने इस्लामच्या आधारे राज्य केले. तो इस्लामची सर्व तत्त्वे आयुष्यभर पाळित होता. त्याने कधी दारूला स्पर्श केला नाही. वैयक्तिक उदरभरणासाठी तो टोप्या बनवून विकीत असे. मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबरही दारू पित नव्हता. आज सौदी व इतर इस्लामी देशात इस्लामचा कडक अंमल आहे. हिंदूत्ववादी नेते असे कडवट हिंदू आहेत का? एकही हिंदूत्ववादी नेता, हिंदू धर्माचे कसोशीने पालन करीत नाही. प्रचलित मान्यतेनुसार हिंदूंना मद्यमांस वर्ज्य आहे. देशातील सर्वांत मोठे हिंदूत्ववादी नेते बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत आपण बिअर घेतो, असे सांगितले होते. हिंदूत्वाच्या संकल्पनेला जन्म देणारया सावरकरांनी इंग्लंडात असताना गोमांस खाल्ले होते. हिंदूत्वाच्या लाटेवर आरुढ होऊन पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नव्हे. आता गंमत पाहा, अविवाहित असताना स्त्रीसंग करणे, हिंदू म्हणविणारया लोकांच्या दृष्टीने पापाचरण आहे. अशा पापाचरणास व्याभिचार असे म्हणतात. अशा व्यक्तीला पुराणांत विविध प्रकारच्या मरणोत्तर शिक्षा सांगितलेल्या आहेत. वाजपेयी रामाला आपला आदर्श मानतात आणि राम हा एकपत्नी होता. महात्मा गांधी मात्र खरया अर्थाने रूढ हिंदू तत्त्वांचे पालनकर्ते होते. पण ते हिंदूत्ववादी नव्हते. अशा वेळी येथे अगदी विपरीत परिस्थिती निर्माण होते. हिंदू म्हटल्या जाणारया लोकांत मान्य असलेली तत्वे हिंदूत्ववादी पाळीत नाहीत. उलट हिंदूत्वादी ज्यांच्यावर हिंदूविरोधी म्हणून टीका करतात ते महात्मा गांधी मात्र या तत्त्वांचे प्राणपणाने पालन करतात. हा विरोभास विचित्र आहे.
भाग-५
गांधी आणि नथुराम दोघांच्याही हाती गीता!
ख्रिश्चनांचा मुख्य धर्मग्रंथ बायबल आहे. मुस्लिमांचा कुराण, तर शिखांचा गुरूग्रंथसाहिब आहे. हिंदू हा धर्म असेल, तर त्याचा धर्मग्रंथ कोणता? काही लोक म्हणतात की, गीता हा हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ आहे. चैतन्य, वैष्णवादी परंपरा गीतेला आपला मुख्य आधार मानतात. जसे- महाराष्ट्रातील वारकरी पंथाचा मुख्य आधार असलेली गीता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली. गीतेला हिंदूंचा मुख्य ग्रंथ मानल्यास आपली फसगत थांबत नाही. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर गीता हाती घेऊन राजकारण, समाजकारण केले. गांधींच्या पुतळ्यांच्या हातातही गीता आहे. काव्यगत न्याय कसा असतो बघा, नथुराम गोडसे याने गीता हातात घेऊनच गांधीजींना गोळ्या घातल्या. गीतेला जर हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ मानायचे असेल, कोणाची गीता स्वीकारायची नथुरामची की गांधींची हा मोठा प्रश्न आहे.
प्रथम आर्य धर्म, नंतर वैदिक धर्म, ब्राम्हण धर्म, हिंदू धर्म अशी या धर्माची अनेक स्थित्यन्तरे झालेली आहेत. हा धर्म सनातन अजिबात नाही, तो वेळोवेळी बदलत गेलेला आहे. हिंदू हा शब्द तर अगदी अलीकडचा आहे. हिंदू धर्म तर भारतात निर्माण झालेल्या धर्मांची भेळमिसळ आहे. हिंदू धर्मात अभिमान बाळगावे असे काहीच नाही. आजचे ब्राम्हण स्वतःला जरी हिंदू समाजात असले तरी त्यांचा धर्म हा वैदिकच आहे. त्यांची लग्ने होतात वैदिक पद्दतीने तर आमची होतात पौराणिक पद्दतीने. खरेतर हिंदू या गोंडस नावाच्या बुरख्याखाली आपली दुकानदारी चालवीत आहेत हेच सत्य आहे.
निरुपम पाटणे
लेकाच्यांनो किती पुरावे पाहिजेत? हा घ्या अजून एक पुरावा.
" अवैदिक देव विरुद्ध वैदिक देव ", लेखक टेक्सास गायकवाड, सातारा.
वाचाल तर भंजाळून जाल!!!!!!!!
ये बाबा धर्मांतरच करायचे असेल तर बाहेरचा नको भारतीयच धर्म स्वीकार (e.g. शीख , जैन किंवा बौद्ध as per your choice but after detail study of these religions)
"अधिक थोरात"
सर्व जगाला प्रेमाने आपलेसे करणाऱ्या येशू आणि मानवतेला शांततेचा संदेश देणाऱ्या पैगंबर हजरत मुहम्मद (स.)यांचे नावदेखील एवढ्या पुरोगामी ब्लॉगवर नसावे याचे सखेद आश्चर्य होत आहे. हिंदू नावाचा धर्मच मुळी अस्तित्वात नसतांना बहुजनांनी ब्राह्मणांची गुलामी सहन करण्याचे काही कारण नाही. सरळ इस्लाम नाहीतर येशूच्या मानवतावादी धर्मांचा स्वीकार करावा. शिवाजी महाराजांनी उगाच मुस्लिम झालेल्या सहकाऱ्यांना स्वधर्मात घेतले! त्यांना जर बामणी कावा लक्षात आला असता तर ते स्वत:च इस्लामच्या प्रेमळ आवाहनाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्राला हिंदू धर्माच्या कचाट्यातून सोडवू शकले असते. नाहीतर इंग्रजांबरोबर येशूची प्रार्थना करत राहिले असते. पण आज बहुजन जागा झाला आहे(?).
म्हणूनच आता हिंदू धर्माचे हे नाटक फार काळ चालणार नाही. येशूची मानवता आणि पैगंबर हजरत मुहम्मद (स.) यांची शांतता यांचे आवाहन बहुजनांनी नाकारू नये. बामणांच्या तावडीतून मुक्त होण्याची ही अखेरची संधी आहे. हजारो वर्षे बहुजन ज्या नरकात खितपत पडले होते त्यातून त्यांची सुटका करण्याची हीच वेळ आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा, गुलामीतून स्वातंत्र्याकडे जाण्याचा हाच मार्ग आहे. होय! आता धर्मांतर झालेच पाहिजे!
इस्लाम धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली. इस्लाम अथवा मुसलमान हा एक अब्राहमीक धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. इस्लाम धर्माचे पालन करणार्या लोकांची संख्या आजमितीस अंदाजे १५० कोटी आहे. व लोकसंख्येनुसार जगातील दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील १३ कोटी इस्लाम धर्मीय भारतात आहेत व भारत जगातील दुसर्या क्रमांकाचा मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे.
इस्लामची तत्वे
अल्लाह हा एकच इश्वर असून कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. ( ला इल्ह् हिल्लल्लाह् )
मुहम्मद हा अल्लाहचा शेवटचा प्रेषीत आहे. (महम्मदे रसूल-अल्लाह)
अल्लाह निराकार असून इस्लाममध्ये अल्लाहला इतर कोणत्याही स्वरुपात पूजणे मना आहे.
दिवसातून पाच वेळा नमाज पढणे
आयुष्यातून एकदा मक्केला भेट देणे. (हज)
आपल्या मिळकतीतील १/४० मिळकत गोरगरीबांसाठी दान करणे. (जकात)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२१ व्या जयंती निमित्त सर्व बहुजन समाजास खूप खूप शुभेच्छा!
१४ एप्रिल २०१२
"ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मनाला जातो तो धर्म नसून रोग आहे.
ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श झाला असता चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे.
जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धन संचय करू नये, शस्त्र धारण करू नये, असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे.
जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समता कार्यकारी मंडळ, जयंती उत्सव मंडळ, बनवडी कॉलनी , कराड, सातारा, महाराष्ट्र, भारत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : १२१ व्या जयंती निमित्त सर्व बहुजन समाजास खूप खूप शुभेच्छा!
१४ एप्रिल २०१२
"ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मनाला जातो तो धर्म नसून रोग आहे.
ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श झाला असता चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे.
जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धन संचय करू नये, शस्त्र धारण करू नये, असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे.
जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समता कार्यकारी मंडळ, जयंती उत्सव मंडळ, बनवडी कॉलनी , कराड, सातारा, महाराष्ट्र, भारत.
१४ एप्रिल २०१२.
"तुमची तुमच्या ध्येयाच्या पवित्र्यावर अटळ निष्ठा असली पाहिजे. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांची सेवा करण्यासाठी कर्तव्यपूर्ती हेतूने जे लोक आत्मप्रेरित होतात ते धन्य होत. तुमचे ध्येय उच्च, उदात्त आणि महान आहे आणि तुमचे मिशन तेजस्वी व गौरवशाली आहे.
जे, आपला वेळ, बुद्धी व आपले सर्वस्व गुलामीच्या निदर्शनासाठी पणाला लावतात, ते धन्य होत.
जे गुलामगिरीत जखडलेल्यांना स्वतंत्र करण्यासाठी महान संकटे, हृदयविदारक मानहानी, वादळे, आणि धोक्याची पर्वा न करता, जोपर्यंत पददलित जनतेला आपले मानवी अधिकार प्राप्त होत नाहीत. तो पर्यंत संघर्ष करीत राहतात त्यांचा विजय असो."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समता कार्यकारी मंडळ, जयंती उत्सव मंडळ, बनवडी कॉलनी , कराड, सातारा, महाराष्ट्र, भारत.
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरूवात
"शास्त्रात असे लिहिले आहे: “पापाशिवाय असा कोणीही नाही. एकही नाही." Romans 3:10
"सर्वानी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत." Romans 3:23
"कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे." Romans 6:23
"परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो." Romans 5:8
"होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे." योहान (John) 3:16
"जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो." I John 1:9
"की, जर तू तुझ्या मुखाने “येशू प्रभु आहे” असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंत:करणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा विश्वास धरतोस तुझे तारण होईल कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंत:करणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो." Romans 10:9-10
"काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला." योहान (John) 1:12
"येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते." योहान (John)n 14:6
"पिता लोकांना मेलेल्यांतून उठवितो आणि जीवन देतो. तसेच पुत्रही त्याला, ज्यांना द्यायला पाहिजे, त्यांना जीवन देतो." योहान (John) 5:21
"प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीति करु या, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण जो प्रीति करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीति करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीति आहे." I John 4:7-8
"यासाठी, प्रिय मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी अगोदरच माहीत असल्याने स्वत:चे रक्षण करा. यासाठी की, नियमशास्त्रविरहित लोकांच्या चुकीमुळे तुम्ही भरकटत जाऊ नये आणि तुमची जी विश्वासाविषयीची अढळ भूमिका आहे, तिच्यापासून विचलित होऊ नये म्हणून संभाळा. परंतु आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानात वाढत राहा. त्याला आता आणि अनंतकाळपर्यंत गौरव असो." 2 पेत्र (II Peter) 3:17-18
Very very good thoughts of Dr. Babasaheb Ambedkar.
We (Maratha society) must learn the biography and writtings of Dr. Ambedkar for motivation and development of our siciety.
Read all books written by Dr. A. H. Salunkhe also.
Vijay Rane
Learn the books of all religions, then decide which one is suitable for us.
Now conversion is compalsary, no body avoid it.
"Bertrand Russel said that of all the religions in the world I am attracted only towards Buddhism."
"Former President of India Dr. Radhakrishanan said that we are unworthy descendents of the Great Master. We have to make ourselves different from what we are. We should follow Lord Buddha's teachings in spirit, not only in letters."
"Anatole France written in his autobiography that when I saw a statue of Buddha I felt like kneeling before it"
"Swami Vivekanand said that see the sanity of the man. No Gods, no angles, no demons-nobody. Nothing of the kind. Stern, sane, every braib-cell perfect and complete, even at the moment of death. No delusion.....in my opinion-oh, if I have only one drop of that strength! The sanet philosophor the world ever saw. Its best and its sanet teacher. And never that man bent before even the power of the tyannical Brahmins. Never that man bent. Direct and everywhere the same....."
"He was a greatest Indian ever."
"Since Buddha, India has not produced a single man comparable to him."
Manoj Vir (Ek Dharmahitchintak)
धर्मांतराचे वारे पुन्हा वाहू लागले आहे. मित्रांनो पावले काळजीपूर्वक टाका !!!!!!!!!!!!!
HAPPY DR. B. R. AMBEDKAR'S 121TH BIRTHDAY CELEBRATION TO ALL THE READERS OF SAHYADRI BANA. 14 APRIL 2012.
EKNATH YADAV, CHANDIGARH (UT)
Same to you. Pol saheb ajach ek Ambedkaranvar lekh liha.
Thanks in advance.
न्यूयॉर्क - हॉलिवुडची सुपरस्टार ज्युलिया रॉबर्टस् हिने हिंदू धर्म स्वीकारल्याचे नुकतेच जाहीर केले. पुढच्या जन्मी मला शांत आणि समाधानी आयुष्य लाभेल, अशी आशाही तिने या वेळी व्यक्त केली. बाप्टिस्ट आणि कॅथॉलिक आई-वडिलांपासून जन्मलेली ज्युलिया (वय ४२) आपल्या 'ईट प्रे अँड लव्ह' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात आली होती. तेव्हापासून तिची हिंदू धर्माकडे ओढ निर्माण झाली होती. ब्रिटनमधील डेली मेल या दैनिकाने आपल्या संकेतस्थळावर हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
भारतातील चित्रीकरणाच्या निमित्ताने मला हिंदू धर्म समजून घेण्याची संधी मिळाली. त्यानंतर आता मी कॅमेरामन पती डॅनिअल मोडर आणि तीन मुलांसह (हेझेल, पिनायस आणि हेनरी) भजन- कीर्तन तसेच प्रार्थना करण्यासाठी वरचेवर मंदिरात जाते, असे तिने सांगितले.
ती म्हणाली, 'मी आता पूर्णतः हिंदू झाले आहे. या आयुष्यात माझे मित्र आणि आई-वडिलांनी मला प्रमाणाबाहेर लाडावले होते. त्यामुळे पुढच्या जन्मी मला शांततापूर्ण आयुष्य घालवायला आवडेल.' या चित्रपटातही हिंदू अध्यात्माद्वारे स्वतःचा शोध घेणा-या महिलेची भूमिका तिने साकारली आहे.
न्यूयॉर्क - हॉलिवुडची सुपरस्टार ज्युलिया रॉबर्टस् हिने हिंदू धर्म स्वीकारल्याचे नुकतेच जाहीर केले. --------------
या बाईला वेड लागले आहे असे वाटते. कशासाठी हि या नरकात पडली असेल तिलाच माहित. हिने फक्त हिंदू धर्माच्या दिव्याचा थोडा उजेड बघितला आहे. या दिव्याखालचा काळाकुट्ट अंधार हिने पाहिलेला नाही. बरे हिला कोणत्या जातीत प्रवेश मिळाला याचा काहीच उलगडा झालेला नाही? शेवटी पच्छाताप करण्याची वेळ हिच्यावर येणार आहे यात काडीमात्र शंका वाटत नाही.
आंबेडकरवाद अभ्यासकांपुढील ‘जाती’चे नवे आव्हान
‘जाती’ संकल्पनेचे एक मूळ असलेल्या मनुस्मृतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण घाव घातला. आता अन्य मुळे तपासून पाहिली पाहिजेत..
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची भारतीय प्रबोधनातील भूमिका अत्यंत मूलगामी आहे. हजारो वर्षांच्या अनेक प्रकारच्या अंधश्रध्दांमधून हिंदू समाजाला मुक्त करणारे लोकशाहीप्रधान भान देणारे बाबासाहेब हेच पहिले समाजधुरीण होते.
‘जात म्हणजे काय?’ हा मूलभूत तत्त्वज्ञानात्मक प्रश्न विचारणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले आधुनिक विचारवंत आहेत. जातीव्यवस्थेची तात्त्विक मुळेही शोधताना त्यांना धर्मरचनेतून त्याची उत्तरे मिळाली. ज्या मुळापर्यंत ते जाऊन पोहोचले, ते मूळ भारतीय हिंदू तत्त्वज्ञानात आहे.
हिंदू तत्त्वज्ञानातील न्यायदर्शनाने ही जातीची संकल्पना मांडली. ती त्यांनी प्रत्यक्षातील जातीसाठी मांडली, असे नव्हे तर ज्ञानशास्त्रीय वस्तू म्हणून चच्रेसाठी मांडली. तथापि ही संकल्पना आजच्या विद्यमान जातिव्यवस्थेला लागू केली तर कोणते चित्र दिसू शकते, ते कळू शकते. ही संकल्पना जणू काही जातिसंस्था आणि जातिव्यवस्था यांचा आराखडाच तयार करते, असे म्हणता येते.
डॉ. आंबेडकरांच्या समोर मनुस्मृती हा ग्रंथ प्रामुख्याने असला तरी ही संकल्पनासुद्धा नव्या अभ्यासकांपुढे एक आव्हान मानता येईल.
न्यायदर्शनाच्या मते, जसे जगात अनेक पदार्थ आहेत तसे भाषेतही पदार्थ असतात. ‘पद म्हणजे शब्द.’ शब्दाने ज्याचे ज्ञान होते तो पदार्थ. पदार्थ हा शब्द जिला लांबी, रुंदी, रंग, गंध इ. गुण आहेत अशा वस्तूसाठी वापरता येतोच, पण जिला असे काहीच नाही अशा सूक्ष्म किंवा केवळ कल्पनेनेच जिचे अस्तित्व गृहीत धरलेले असते, अशा वस्तूसाठीही हा शब्द वापरता येतो.
न्यायदर्शनाच्या मते, जाती हा काल्पनिक पदार्थ आहे. ते जाती म्हणजे वर्ग (class) असे मानतात. जाती जिच्यामार्फत जाणवते ती व्यक्ती असते. जाती अस्तित्वात नसते. पण ती प्रत्यक्षपणे ज्ञात होते. जसे की गायीची ‘गोत्व’ ही जाती ‘गाय’ या व्यक्तीच्या मार्फत अनुभवास येते.
जाती संख्येने नेहमी एकच असते आणि नेहमी अक्षय्य असते. उदा. आज असलेल्या सर्व गायी (गो व्यक्ती) मरून गेल्या तरी गोत्वरूपी जाती मात्र शिल्लक राहते. प्रत्येक गायीत राहणारी ही जाती कितीही गायी निर्माण झाल्या व नष्ट झाल्या तरी संपत नाही. ती या अर्थाने अनंत, क्षय न होणारी, सतत असणारी अशा स्वरूपाची म्हणता येईल. म्हणून न्यायदर्शन जातीची व्याख्या ‘जे अनेक वस्तूंमध्ये समान असते ते’ (‘नित्य एकम अनेकानुगतम्’ ) किंवा ‘नाश न पावणारी एक प्रकारची वस्तू’ (‘नित्यत्वे सति अनेक समवेत्वम’) अशी करतात. ही अक्षय्यता म्हणजे नित्य असणे होय.
जाती व्यक्तीशी नेहमीच संलग्न असते. आता या संलग्नतेला विशिष्ट अर्थ आहे. त्या विशिष्ट संबंधानेच व्यक्ती जातीशी आणि जाती व्यक्तीशी बांधलेली असते. या संबंधाला ‘समवाय’ म्हणतात. म्हणजे असे की जाती व जातिसदस्य हे दोन्ही घटक वेगळे दाखविता येतात पण वेगळे करता येत नाहीत. त्यांच्यात फरक करता येतो पण दोघांना वेगळे करणे अशक्य असते. याचा अर्थ ते एकरूप असतात, असेही नाही. एकरूप नसलेले, वेगळे करता येऊ शकणार नाहीत पण वेगळे दाखविता येऊ शकतील असे हे संबंध असतात. या संबंधालाच ‘समवाय’ म्हणतात.
जातीची व्याख्या, तिचा व्यक्तीशी असलेला संबंध लक्षात घेता जातीबद्दल असे म्हणता येते की, ‘जो अनेक व्यक्तीमध्ये जातीशी समवाय संबंधाने राहणारा, व्यक्तीमार्फतच कळणारा नित्य, अक्षय्य पण अस्तित्व नसणारा म्हणून कधीही नष्ट न होणारा’ पदार्थ आहे. cont.
न्यायदर्शनाची ‘जाती’ ही संकल्पना प्रत्यक्षातील जातिव्यस्थेतील जातीस लागू करता येते. उदाहरणार्थ, जातीच्या व्याख्यांनुसार जातिव्यवस्थेतील जाती अनेक व्यक्तीमध्येच आढळते. प्रत्येक जात ही संख्येने एकच असते. उदा. मांग, ब्राह्मणातील देशस्थ/ कोकणस्थ, महार, मराठा, सुतार, सोनार, कुंभार इ. अशा शेकडो जाती असल्या तरी प्रत्येक जात संख्यात्मकदृष्टय़ा ‘एकच एक’ असते. पोटजात असू शकते, पण तीही एकमेवच असते.
जाती अमूर्त असतात, म्हणजेच त्यांना कधीही स्थलकालयुक्त अस्तित्व नसते. पण तरीही जातीचे तत्काळ ज्ञान होते. ब्राह्मण, महार इत्यादी जात अस्तित्वात नसते. पण तिच्या असण्याचा अनुभव येतो तो त्या जातीच्या सदस्यांमार्फतच. प्रत्येक जात आपल्या सदस्यामार्फतच प्रकट होत राहते. जात ठरते ती जन्मानुसार. जन्म घेणे म्हणजे आपली जात इतरांना कळविण्याचे आणि जातीचे ‘असणेपण’ अबाधित राखण्यासाठीचे साधन म्हणूनच अस्तित्वात येणे.
जन्मापासून चिकटलेली जात ती व्यक्ती मेली तरी शिल्लक राहते. कारण दुसरी त्याच जातीची व्यक्ती जन्माला आलेली असू शकते. हा संबंध तोडणे म्हणजे व्यक्तीच तोडणे होय. जातीपासून व्यक्तीला तोडण्याचा प्रयत्न केला तर व्यक्तीचा नाश होतो, जातीचा नाही. कारण व्यक्तीलाच अस्तित्व असते. जातीला अस्तित्वच नसते, परंतु जात अबाधित, अविनाशी असते. अनेक व्यक्ती जन्मतात, जात आविष्कृत करतात, मरतात, पण जात चिरस्थायीरीत्या अविनाशी, अक्षय्य राहते.
न्यायदर्शनाच्या या ‘जाती’ व्यवस्थेकडे एक प्रारूप म्हणून पाहिले आणि त्याचे उपयोजन प्रत्यक्ष जातिव्यवस्थेशी जोडून पाहिले तर कोणते चित्र मिळेल? कशी मांडणी करता येईल? जाती संकल्पना प्रत्यक्षातील जातिव्यवस्थेच्या रचनेचे आणि तिच्या अविनाशित्वामागील ‘छुपे तर्कशास्त्र’ मानता येईल काय? आज भारतीय प्रबोधनाचे नवे प्रश्न आणि आंबेडकरवादाचा विस्तार या अर्थाने विचारता येईल.
आज ‘जाता जात नाही, ती जात’ अशी व्याख्या केली जाते, पण ती योग्य नाही. जात जाऊ शकते, जातधर्मत्याग शक्य आहे, जाती व जातिसदस्य यांचे नाते तोडता येते, हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले आहे. त्यांची धर्मातराची जागतिक घटना हे आजही भारतीय समाजधुरिणांपुढील मोठे आव्हान आहे. मात्र वैदिक धर्मापेक्षा वैदिक तत्त्वज्ञानाने निर्माण केलेल्या जाती संकल्पनेसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधता आली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढे कोणते आव्हान होते, याची कल्पना येऊ शकते. बाबासाहेबांना या दिशेने विचार करण्यापेक्षा धार्मिक दृष्टिकोनातून विचार करणे महत्त्वाचे वाटले, कारण प्रत्यक्ष धर्मसंस्था जास्त प्रभावी होती.
आज जातीची बंधने नाहीशी झाली असून समता व बंधुता या दिशेने भारताची प्रगती चालू आहे, असे म्हटले जाते. समृध्दी हा प्रश्नही बऱ्याच अंशी सोडविला गेला आहे. या पाश्र्वभूमीवर, शुध्द तात्त्विक चिंतन अथवा तर्कशास्त्रीय चिंतनाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आव्हान व आवाहन नव्या आंबेडकर अभ्यासकांपुढे आणि विशेषत: दलित नेतृत्वापुढे आहे.
मोठा माणूस कोण..?
‘एखादा माणूस प्रामाणिक असूनही मूर्ख असू शकतो. म्हणून प्रामाणिकपणासह मोठय़ा माणसांकडे बुद्धिमत्ता असली पाहिजे.. मोठा माणूस हा सामाजिक ध्येयाने प्रेरित झालेला असला पाहिजे’ असे ‘महामानवा’चे निकष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका भाषणात मांडले होते. या मांडणीकडे आज पुन्हा पाहून, डॉ. आंबेडकरांना महामानव म्हटले जाणे निव्वळ भावनिक नव्हे, याची खात्री पटावी.. न्यायमूर्ती रानडेंच्या १०१ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्यात एक व्याख्यान झाले होते. रानडे यांच्या जीवनावर भाष्य करताना त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांनी जगातल्या थोर विचारवंतांचे संदर्भ घेतले. समकालीन इतिहासातील थोर नेते, समाजसुधारक, वॉर हिरोज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करताना मोठा माणूस कोण असतो, याबाबत अतिशय सखोल विश्लेषण केले आहे. त्यांचे ते भाषण ‘गांधी, जिना, रानडे’ ग्रंथरूपाने प्रसिद्ध आहे.
या भाषणातील त्यांचे मूलभूत विचार सर्वकाल आपल्याला विचार करायला लावतात. आजच्या देशपातळीवरच्या सामाजिक, राजकीय नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या निकषांचा खूप उपयोग होतो.
रानडेच्या विचारांचा परामर्श घेताना प्रथम ते इतिहास कोण घडवतो असा प्रश्न उपस्थित करून इतिहासनिर्मितीचे जनक कोण, याबाबत असलेले अनेक वाद-प्रवादांचा ऊहापोह करतात. त्या वेळी ऑगस्टीन या विचारवंताचे म्हणणे होते की, ‘इतिहास विधिलिखित असतो.’ जसजशा घटना घडत जातात, तसतसा पूर्व विधिलिखित इतिहास उलगडत जातो. तर बॅकल या विचारवंताचे म्हणणे होते, की ‘विज्ञान व भौगोलिक क्षेत्रात होणारे बदल म्हणजेच इतिहास असतो.’ याच दरम्यान कार्ल मार्क्सने इतिहासाची व्याख्या सांगितली होती. इतिहास हा आर्थिक शक्तीच्या पोटी जन्म घेतो. हे तीनही विचारवंत इतिहासाचे श्रेय माणसाला द्यायला तयार नव्हते. याकडे लक्ष वेधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांशी मतभेद व्यक्त करतात व माणूसच इतिहास घडवतो, असे आग्रही प्रतिपादन करतात.
माणूसच इतिहास घडवतो यांचे प्रतिपादन करताना ते अमेरिकन प्रेसिडेंट थिओडर रुजवेल्ट यांच्या भाषणाचा संदर्भ देतात. रुझवेल्ट म्हणतात, ‘मानवी जीवनात (किंवा राजकीय पक्ष, सामाजिक, आर्थिक संस्था असेल) कधी असा कालखंड येतो की तेव्हा त्या समाजाचा विकास थांबतो. त्यांची गतीच नष्ट होते. एखाद्या डबक्यासारखा तो समाज प्रवाहपतित होतो. त्या समाजाचा जिवंतपणाच नष्ट होतो. तेव्हा अशा समाजातील तरुणांना ना नवीन कल्पना सुचतात, ना नवीन दृष्टी (Vision) असते आणि समाजातील जुन्या जाणत्या ज्येष्ठानांही पूर्ण निराशा आलेली असते किंवा त्यांना नवीन स्वप्ने पडत नाहीत. समाजाबद्दलच्या आशाआकांक्षाच मरून गेलेल्या असतात.. मग ते भूतकाळात आठवणीवर जगू लागतात. इतिहासातील जुन्या कालखंडात रमू लागतात किंवा त्याच त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहतात.
नव्या मार्गाचा शोध
जेव्हा जेव्हा अशा प्रकारे समाजजीवनाला साचलेपण किंवा प्रवाहपतितपणा येतो, किंवा अपयशातून खचल्यासारखा समाज संकटग्रस्त होतो, तेव्हा अशा परिस्थितीतून अशा समाजाला बाहेर काढण्याचे जुने परंपरागत मार्ग निरुपयोगी ठरतात. अशा वेळी नवीन मार्ग शोधावे लागतात. कोणत्याही समाजाच्या जीवनात किंवा वाटचालीत असे प्रवाहपतित झाल्यासारखे कालखंड येत असतात. तेव्हा अशा समाजाने त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग शोधले पाहिजेत आणि अशा समाजाला काळच नवीन मार्ग दाखवतो. मात्र नवीन मार्ग शोधण्याचे काम समाजातील जबाबदार लोकांनी केले पाहिजे. समाजातील जबाबदार लोक नवीन मार्ग शोधू शकतात. त्यातून इतिहास घडत जातो. माणूसच नवीन इतिहास घडवतो. अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब इतिहास घडविण्याचे श्रेय माणसाला देतात.cont.
पुढे चर्चा करताना समाजातील मोठा माणूस कोण, असा महत्त्वपूर्ण प्रश्न बाबासाहेब उपस्थित करतात.अलेक्झांडर, सीझर, टॉमरलेन हे वॉर हीरो मोठे होते काय..? युद्ध जिंकणाऱ्या शूर सेनानींचा तत्कालीन युद्ध काळावर परिणाम असतो, परंतु समाजाच्या जडणघडणीवर विशेष परिणाम होत नसतो असे सांगतात. मोठा माणूस कोण या प्रश्नाचा पाठलाग थोर विचारवंत कार्लाइल करतो, तो म्हणतो की, मोठय़ा माणसाचा लक्षवेधक गुण म्हणजे, तो खूप प्रामाणिक असतो किंवा तो प्रामाणिक असलाच पाहिजे. समाजातील नेतृत्वगुण संपन्न व्यक्तीकडे अस्सल प्रामाणिकपणा असलाच पाहिजे. तरच त्याने केलेले कार्य लक्षवेधक असेल. त्याचा प्रामाणिकपणा त्यांच्या कृतीतून दिसला पाहिजे. पारदर्शी असला पाहिजे.
मोठय़ा माणसाबद्दल कार्लाइलचे विश्लेषण मान्य करताना डॉ. आंबेडकर पुढे म्हणतात, की मोठा माणूस ठरविण्यासाठी प्रामाणिकपणा हा निकष असलाच पाहिजे. परंतु पुढे जाऊन ते प्रतिपादन करतात की केवळ प्रामाणिकपणा असून चालत नाही कारण एखादा माणूस प्रामाणिक असूनही मूर्ख असू शकतो. म्हणून प्रामाणिकपणाशिवाय मोठय़ा माणसांकडे बुद्धिमत्ता असली पाहिजे. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावरच तो संकटात सापडलेल्या समाजाला वाचविण्याचे मार्ग शोधू लागतो.
कीर्ती आणि महत्ता
बुद्धिमत्ता व प्रामाणिकपणाच्या बळावर समाजात अनेक व्यक्ती विख्यात असतात. परंतु खरा मोठा माणूस त्यापेक्षा वेगळाच असतो. डॉ. आंबेडकर म्हणतात, समाजातील इमिनंट तथा विख्यात व्यक्तीपेक्षा मोठा माणूस हा सामाजिक ध्येयाने प्रेरित झालेला असला पाहिजे. जो समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा वा अंधश्रद्धांविरुद्ध बंड करतो. प्रसंगी हातात चाबूक घेऊन समाजावर फटकारे ओढतो किंवा प्रसंगी झाडू घेऊन समाजातील घाण स्वत: उपसतो. समाजपरिवर्तन हे त्याचे ध्येय असले पाहिजे.
सामाजिक सुधारणा करण्यासाठी व्यक्तीकडे दृष्टी व धाडस असावे लागते. प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते अशा व्यक्तींना त्या त्या वेळी खूप विरोध होतो. त्यांचा द्वेषही होतो. परंतु अशा परिस्थितीत प्रवाहाच्या विरोधी लढण्यासाठी त्यांच्याकडे धाडस असावे लागते. काही काळानंतर समाजामध्ये परिवर्तन होते. तेव्हा मात्र अशा समाजसुधारकांना चिरकालीन आदर व प्रेम मिळते.
गतिहीनांना नवचेतना
राज्यघटनेद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शेकडो वर्षे गुलामी अवस्थेत गेलेल्या दलितांना समानतेचे हक्क मिळवून दिले. विषमतेवर आधारित जुनी व्यवस्थाच त्यांनी मोडून टाकली आणि समतेवर आधारित नवीन व्यवस्था निर्माण करण्याची संकल्पना राज्यघटनेत अधोरेखित केली. शेकडो वर्षे गतिहीन झालेल्या भारतीय समाजाला लोकशाही जीवनप्रणालीमुळे नवचेतना मिळाली.
डॉ. आंबेडकरांची आपल्या देशावरची भक्ती व एक समाज घडविण्यासाठी असलेली तळमळ राज्यघटनेत ओतप्रोत व्यक्त झाली. त्यांचे अफाट बुद्धिवैभव, प्रामाणिकपणा राज्यघटना निर्मितीत अभिव्यक्त झाले. त्यांच्या बुद्धीच्या प्रकाशामुळे कोटी कोटी उपेक्षितांच्या जीवनातील अंधार दूर झाला. भारतीय लोकशाहीचा सुरू असलेला प्रवास म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली शांततामय क्रांतीच आहे. (Silent Revolution) कोटय़वधी जनतेचे जीवन बदलवणारे बाबासाहेब मोठा माणूस नव्हे तर एक महामानव होते. त्यांना कोटी कोटी प्रणाम !
Part-1
मराठा समाजाने सामुहिक धर्मांतर करावे!!!!!!!
ब्राह्मणी धर्मातील जातीय विखारामुळे व्यथित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागपुरात धर्मांतर केले. हिंदू धर्माचा त्याग करून आपल्या लक्षावधी अनुयायांसह बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. माझ्या मते हिंदूनावाचा धर्मच अस्तित्वात नाही. हिंदू ही एक राजकीय व्याख्या आहे. दिल्ली मस्लिम राज्यकत्र्यांच्या ताब्यात गेल्यानंतर सर्व एतद्देशीयांसाठी हिंदू ही संज्ञा वापरली गेली. वस्तुत: सर्व एतद्दीयांच्या धार्मिक श्रद्धा आणि रीतीरिवाज यात खूप फरक होते, आजही आहेत. या विषयी एक लेख मी यापूर्वीच लिहिला आहे. तो याच ब्लॉगवर उपलब्ध आहे. मी हिंदू धर्माला ब्राह्मणी धर्म (या पुढे या लेखात हिंदू धर्माचा उल्लेख ब्राह्मणी धर्म असाच येईल.) म्हणते. आणि तेच अधिक योग्य आहे, असे माझे ठाम मत आहे. बाबासाहेबांनी ब्राह्मणी धर्म सोडला.
डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर : २० व्या शतकातील सर्वांत मोठी घटना
असो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर ही २० व्या शतकातली या देशातील सर्वांत मोठी घटना होती. त्याचे सामाजिक आणि धार्मिक परीमाण तर झालेच, परंतु राजकीय परीणामही झाले. उत्तर प्रदेशातील आज अस्तित्वात असलेले मायावती यांचे सरकार हे बाबासाहेबांनी उभ्या केलेल्या क्रांतीचे फलित होय. बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या भूमीत क्रांतीचे रणशिंग फुंकले त्याची परीपक्व राजकीय फळे उत्तर प्रदेशात पाहायला मिळाली. मायावती यांच्या नेतृत्वाचा वाटा या फळात नक्कीच आहे. तथापि, बाबासाहेबांच्या धर्मांतराचे सर्वंकश परीणाम अजून फलित व्हावयाचे आहेत. बाबासाहेबांचे धर्मांतर होऊन ५० वर्षे उलटून गेल्यानंतरही त्याचे सर्वंकश परीणाम का दिसून येत नाहीत, याची कारणे अनेक आहेत. ब्राह्मणी धर्म हा एक घुय्या (रंग बदलणारा सरडा इंग्रजीत घुय्याला शॅमिलिऑन म्हणतात.) आहे. तो वातावरणाचा परीवेश पाहून रंग बदलतो. हे एक प्रमुख कारण त्यामागे आहे. वैदिक धर्माच्या चिकित्सेत मी ब्राह्मणी धर्माच्या रंगबदलूपणाचा हिशेब मांडला आहे. तो वाचकांनी जरूर पाहावा. ब्राह्मणी धर्म आपल्या छद्मावरणासह टिकवून ठेवण्यात सर्वांत मोठा वाटा ब्राह्मणी धर्माच्या छायेखाली वावरणा जातीसमूहांचा आहे. वस्तूत: हे जातीसमूह ब्राह्मणी जातीसमूहापासून अगदी भिन्न आहेत. त्यांच्या चालीरीती, देवदेवस्की, रोटी-बेटी व्यवहार सगळे काही भिन्न आहे. उदा. जाट, खत्री हे जातीसमूह स्वत:ला हिंदू मानण्यास फार पूर्वीपासून कां कू करीत आले आहेत. महान धर्मसंस्थापक गुरुनानकांच्या नेतृत्वाखाली जाट-खत्री समाज एकवटला. उत्तरेतील इतर काही जातीसमूहांची साथ घेऊन गुरुनानकांनी नवीन धर्माचा प्रकाश जगाला दिला.
वारकरी चळवळ
गुरुनानकांनी उत्तरेत धर्मचळवळ सुरू केली, त्याच्या आधीपासून महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठ्ठल नामक लोकदैवताला मानणारया लोकांची मोठी लोकचळवळ सुरू होती. त्या काळातील सर्व बिगर ब्राह्मणी धार्मिक चळवळींपेक्षा ही चळवळ जास्त शिस्तबद्ध आणि संघटित होती. परंतु या चळवळीतून शीखांसारखा नवा धर्म अस्तित्वात येऊ शकला नाही. याची कारणेही अनेक आहेत. या लोकचळवळीला आद्य शंकराचार्यासारख्या धूर्त ब्राह्मणाने वेदांशी जोडले. पांडुरंगाष्टकम लिहून चळवळीचे सांस्कृतिकरण केले. त्यातून या चळवळीचे लोकपण संपले. त्याबरोबरच नवा धर्म अस्तित्वात येण्याची शक्यताही संपली.
Part-2
महानुभाव चळवळ
महात्मा चक्रधर स्वामी प्रणित महानुभव धर्माने वेदांचे प्रामाण्य उघडपणे नाकारले. आपली स्वतंत्र अवतार व्यवस्था निर्माण केली. पूजापद्धती, संस्कार पद्धती, दीक्षापद्धती आदी सर्व ब्राह्मणी धर्मापासून वेगळे केले. ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना संन्यास घेण्याची मुभा नव्हती. चक्रधरांनी ती दिली. श्रीचक्रधरांचा प्रभाव एवढा होता की, देवगिरीच्या यादवराजाची महाराणीही श्रीचक्रधरांची शिष्या बनली. श्रीचक्रधरांचे नवे धर्ममत अशाप्रकारे महाराष्ट्राच्या राजवाड्यात, राणीवशात पोहोचले. तरीही नवा धर्म अस्तित्वात आलाच नाही. ब्राह्मणी धर्माचा एक पंथ अशी महानुभवांची ओळख निर्माण झाली.
बिगर ब्राह्मणी चळवलींच्या खांद्यावर ब्राह्मणी धर्माचा झेंडा
वारकरी आणि महानुभाव या दोन्ही चळवळी समतेच्या पायाभवर उभ्या आहेत. श्रीचक्रधरांनी तर गावकुसाबाहेरील वस्तीत भिक्षा मागण्याचे आदेश आपल्या भिक्षूंना दिले, तर नामदेवांनी पंढरपूरच्या वाळवंटात चोखा मेळा यांना छातीशी कवटाळले. या दोन्ही चवळवळी उत्तरेत पंजाबपर्यंत पोहोचल्या. नामदेवांच्या वचनांना शिखांच्या गुरुग्रंथसाहेबात आदराने जागा मिळाली. महानुभाव पंथाचे मठ आजही पंजाबात आहेत. एवढा प्रभाव असतानाही या चळवळी +ब्राह्मणी जोखड झुगारण्याच्या+ आपल्या मूळ उद्देशापासून भरकटल्या. वारकरी चळवळीचे तर मातेरे झाले. ज्यांना वेद वाचण्याचा, ऐकण्याचा आणि पाहण्याचा अधिकार नव्हता, अशा जाती वारकरी चळवळीच्या रूपाने आपल्या खांद्यावर वेदप्रणित ब्राह्मणी धर्माचा भार वाहताना पुढे दिसू लागल्या.
Part-3
चळवळी अपयशी का ठरल्या?
या दोन्ही चळवळी संपूर्ण क्रांती आणण्यात अपयशी का ठरल्या, याची काही ठळक कारणे आहेत. या चळवळीच्या आधी किमान ३०० ते ४०० वर्षे महाराष्ट्रात मजबूत राज्यव्यवस्था होत्या. यादवकाळात या दोन्ही चळवळी ऐनबहरात आल्या. काही तरी नवे घडेल, असे वाटत असतानाच परचक्राचा फेरा आला. अल्लाऊद्दीन खिलजीच्या रूपाने नवे संकट महाराष्ट्रावर आले. त्यामुळे या चळवळींच्या विकासाला पायबंद बसला. नवा विचार मांडण्याचे दिवस संपले. आपले जे काही अर्धे-कच्चे आहे, ते टिकविण्यातच महाराष्ट्राची सर्व शक्ती खर्ची पडली. शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत ही स्थिती कायम होती. तोपर्यंत ब्राह्मणी धर्म सावरला होता. वारकरी आणि महानुभाव या दोन्ही चळवळी ब्राह्मणी धर्माने नेस्तनाबूत केल्या होत्या. ब्राह्मणी धर्माच्या विरुद्ध फळी निर्माण करून जन्माला आलेल्या या चळवळींच्या खांद्यावरच ब्राह्मणी धर्माची पताका आली होती. महाराजांना दीर्घायुष्य लाभते तर कदाचित खरया महाराष्ट्र धर्माचा उदय होऊही शकला असता. कारण आपला राज्याभिषेक महाराजांनी ब्राह्मणी वैदिक पद्धतीने करवून घेतल्यानंतर निश्चलपुरी या गोसावी समाजातील एका संन्याशाच्या हातून पुन्हा एकदा करवून घेतला होता. यावरून महाराजांच्या दृष्टीचा आवाका लक्षात येतो. महाराजांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. त्यांना घातपात झाला, असे मत नवीन संशोधक मांडित आहेत. महाराजांकडून ब्राह्मणी धर्मव्यवस्थेला धक्का बसू शकतो, असा संशय तत्कालीन ब्राह्मणांना आला होता का? त्यातून त्यांनी महाराजांना घातपात केला का? यावर सखोल संशोधन होण्याची गरज आहे.
ब्राह्मणी व्यवस्था उखडून टाकण्याची संधी पुन्हा आली आहे!
असो. अशा प्रकारे वारकरी आणि महानुभाव या दोन धर्मचळवळींच्या रूपाने नवधर्मस्थापनेची संधी महाराष्ट्राने अकारव्या-बाराव्या शतकात गमावली. या पैकी कोणतीही एक चळवळ यशस्वी झाली असती, तरी महाराष्ट्र धर्माच्या खांद्यावरील ब्राह्मणी जोखड उतरले गेले असते. पण तसे व्हायचे नव्हते. जे तेव्हा होऊ शकले नाही, ते आता एक हजार वर्षांनी २१ व्या शतकात तरी होईल का? महाराष्ट्रावरील ब्राह्मणी धर्माचे जोखड उतरेल का?... मला असे वाटते की, अकराव्या-बाराव्या शतकात हुकलेली संधी पुन्हा एकदा चालून आलेली आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात राजकीय स्थिरता आहे. महाराष्ट्राच्या मातीत परीवर्तनाचे वारेही वाहत आहे. आता योग्य वेळ आली आहे. विषमतेचा विखार प्रसवणारी ब्राह्मणी धर्मव्यवस्था पूर्णत: उखडून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे.
धर्मांतराशिवाय दुसरा उपाय नाही
विषमतेचा विखार निर्माण करणारी व्यवस्था उखडून फेकण्यासाठी उपाय काय आहे? उपाय एकच आहे. धर्मांतर. होय धर्मांतरच. या देशाच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला हवा तो धर्म स्वीकारण्याचा अधिकार दिला आहे. माझे असे मत आहे की, महाराष्ट्राने या अधिकाराचा वापर करून धर्मांतर करायला हवे. विशेषत: संपूर्ण मराठा समाजाने धर्मांतर करायला हवे. मराठा समाज महाराष्ट्रात संख्येने जास्त आहे. मराठा समाजाने घाऊक पातळीवर धर्मांतर केल्यास महाराष्ट्रात मोठे धर्मचक्रप्रवर्तन होईल. इतर जातींनाही प्रेरणा मिळेल आणि एक हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी पाहिलेले समानतेचे स्वप्न साकार होईल.
Really best last comments.
Keep it up.
Thanks.
‘इस्लाम‘ या शब्दाचा अर्थ
अरबी भाषेत ‘इस्लाम‘ शब्दाचा अर्थ संपूर्ण आत्मसमर्पण व संपूर्ण शरणागति तसेच आज्ञापालन असा आहे. अल्लाहच्या आज्ञांचे पालन व त्यानुसार आचरण हाच इस्लाम आहे व म्हणूनच या धर्माचे नांव ‘इस्लाम‘ असे ठेवले गेले आहे.
स्पृश्यास्पृश्यता अथवा उच्च-नीचतेचा भेदभाव, कोणत्याही समाजाला पोखरुन काढणारी कीड आहे. ज्या देशाला हा रोग जडलेला आहे, तेथे सुख-शांती नांदू शकत नाही. तसेच तो खराखुरा विकास व उन्नतीही करू शकत नाही. उलट असा देश परस्परांमधील द्वेष, वैरभाव, तिरस्कार आणि स्वार्थपरायणता यांना बळी पडून, तो अंतर्गत कलह व यादवीचेच ठिकाण बनतो. माणसामाणसात भेदाभेद करणे, कोणाला उच्च व कोणाला नीच समजणे, मग वर्ग किवा वंश यांच्या आधाराने असो की धनसंपत्तीच्या कारणास्तव असो, तो समाजाच्या चेहर्यावरील कुरुप डाग आहे.
एका हदीसमध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘प्रलयाच्या दिवशी अल्लाह तुमचे गोत्र, वंश विचारणार नाही. अल्लाहपाशी सर्वांत प्रतिष्ठित माणूस तोच असेल, जो सर्वापेक्षा जास्त ईशभय बाळगणारा आहे.’’ -ही शिकवण केवळ उक्तीपुरतीच मर्यादित राहिली नाही. इस्लामने ती प्रत्यक्ष आचरणात आणून, श्रद्धावंतांचा एक विश्वव्यापी समाज निर्माण करून दाखविला. त्यात रंगभेद, वंशभेद तसेच भाषेचा, देशाचा व जमातीचा भेदाभेद नाही. त्यात उच्चनीचतेचा व स्पृश्यास्पृश्यतेचा भेदभाव नाही, कसल्याही पक्षपाताची धारणा नाही. इस्लाममध्ये सामील होणारी सर्व माणसे, मग ते कोणत्याही जाती-जमातीचे असोत की कोणत्याही देशाचे व राष्ट्राचे असोत, त्यांना अगदी समान अधिकारासह प्रवेश करता येतो आणि झाले आहेत.
हिदूधर्मात वर्णाश्रमाने या भेदभावाला जन्म दिला, ज्यानुसार ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठत्व दिले गेले, उच्च जातीवाल्यांपेक्षा इतर सर्व माणसे नीच व अपवित्र ठरविली गेली. शूद्रांना नीचतेच्या खोल गर्तेत लोटून देण्यात आले. केवळ इस्लामच एक असा धर्म आहे, ज्याने जगातील कानाकोपर्यात विखुरलेल्या अनेक जातींना व राष्ट्रांना एकत्र आणून त्यांचा एक समुदाय बनविला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनीही पवित्र कुरान आणि इस्लामचा सदैव आदर केला. मराठा समाजानेही आता सर्वशक्तिमान कृपाळू अशा अल्लाहच्या कृपाछत्राखाली यावे.
डा बी.आर. अम्बेडकर ने दीक्षा भूमि, नागपुर, भारत में ऐतिहासिक बौद्ध धर्मं में परिवर्तन के अवसर पर,15 अक्टूबर 1956 को अपने अनुयायियों के लिए 22 प्रतिज्ञाएँ निर्धारित कीं.800000 लोगों का बौद्ध धर्म में रूपांतरण ऐतिहासिक था क्योंकि यह विश्व का सबसे बड़ा धार्मिक रूपांतरण था.उन्होंने इन शपथों को निर्धारित किया ताकि हिंदू धर्म के बंधनों को पूरी तरह पृथक किया जा सके.ये 22 प्रतिज्ञाएँ हिंदू मान्यताओं और पद्धतियों की जड़ों पर गहरा आघात करती हैं. ये एक सेतु के रूप में बौद्ध धर्मं की हिन्दू धर्म में व्याप्त भ्रम और विरोधाभासों से रक्षा करने में सहायक हो सकती हैं.इन प्रतिज्ञाओं से हिन्दू धर्म,जिसमें केवल हिंदुओं की ऊंची जातियों के संवर्धन के लिए मार्ग प्रशस्त किया गया, में व्याप्त अंधविश्वासों, व्यर्थ और अर्थहीन रस्मों, से धर्मान्तरित होते समय स्वतंत्र रहा जा सकता है. प्रसिद्ध 22 प्रतिज्ञाएँ निम्न हैं:
1. मैं ब्रह्मा, विष्णु और महेश में कोई विश्वास नहीं करूँगा और न ही मैं उनकी पूजा करूँगा
2. मैं राम और कृष्ण, जो भगवान के अवतार माने जाते हैं, में कोई आस्था नहीं रखूँगा और न ही मैं उनकी पूजा करूँगा
3. मैं गौरी, गणपति और हिन्दुओं के अन्य देवी-देवताओं में आस्था नहीं रखूँगा और न ही मैं उनकी पूजा करूँगा.
4. मैं भगवान के अवतार में विश्वास नहीं करता हूँ
5. मैं यह नहीं मानता और न कभी मानूंगा कि भगवान बुद्ध विष्णु के अवतार थे. मैं इसे पागलपन और झूठा प्रचार-प्रसार मानता हूँ
6. मैं श्रद्धा (श्राद्ध) में भाग नहीं लूँगा और न ही पिंड-दान दूँगा.
7. मैं बुद्ध के सिद्धांतों और उपदेशों का उल्लंघन करने वाले तरीके से कार्य नहीं करूँगा
8. मैं ब्राह्मणों द्वारा निष्पादित होने वाले किसी भी समारोह को स्वीकार नहीं करूँगा
9. मैं मनुष्य की समानता में विश्वास करता हूँ
10. मैं समानता स्थापित करने का प्रयास करूँगा
11. मैं बुद्ध के आष्टांगिक मार्ग का अनुशरण करूँगा
12. मैं बुद्ध द्वारा निर्धारित परमितों का पालन करूँगा.
13. मैं सभी जीवित प्राणियों के प्रति दया और प्यार भरी दयालुता रखूँगा तथा उनकी रक्षा करूँगा.
14. मैं चोरी नहीं करूँगा.
15. मैं झूठ नहीं बोलूँगा
16. मैं कामुक पापों को नहीं करूँगा.
17. मैं शराब, ड्रग्स जैसे मादक पदार्थों का सेवन नहीं करूँगा.
18. मैं महान आष्टांगिक मार्ग के पालन का प्रयास करूँगा एवं सहानुभूति और प्यार भरी दयालुता का दैनिक जीवन में अभ्यास करूँगा.
19. मैं हिंदू धर्म का त्याग करता हूँ जो मानवता के लिए हानिकारक है और उन्नति और मानवता के विकास में बाधक है क्योंकि यह असमानता पर आधारित है, और स्व-धर्मं के रूप में बौद्ध धर्म को अपनाता हूँ
20. मैं दृढ़ता के साथ यह विश्वास करता हूँ की बुद्ध का धम्म ही सच्चा धर्म है.
21. मुझे विश्वास है कि मैं फिर से जन्म ले रहा हूँ (इस धर्म परिवर्तन के द्वारा).
22. मैं गंभीरता एवं दृढ़ता के साथ घोषित करता हूँ कि मैं इसके (धर्म परिवर्तन के) बाद अपने जीवन का बुद्ध के सिद्धांतों व शिक्षाओं एवं उनके धम्म के अनुसार मार्गदर्शन करूँगा.
Really best vows. It helps for scientific view and annihilation of blind beliefs.
चला आता इथेही इस्लामची जाहिरात सुरु झाली.
इस्लामच नव्हे तर सर्वच धर्मांची मुलतत्वे विचारात घेवूया आणि धर्मांतराला सामोरे जाऊया. कृपया विविध धर्मांची थोडक्यात माहिती या कॉमेंट्स मधून उपलब्ध करा, ती वाचून विवेकनिष्ठेने तसेच बुद्दीवादी मार्गाने त्याच्यावर विचार करूया आणि आपला मार्ग चोखाळूया.
Tributes to the Buddha's Greatness :
1. The Buddha was born 2500 years ago.
2. What do modern thinkers and scientists say of him and his Dhamma? An anthology of
their thoughts on the subject will be useful.
3. Prof. S. S. Raghavachar says:
4. " The period immediately antecedent to the life of the Buddha was one of the darkest
ages in the history of India.
5. " It was intellectually a backward age. The thought of the time was characterised by
an implicit veneration for the authority of the scriptures.
6. " Morally it was a dark age.
7. " Morality meant for the believing Hindus the correct performance of rites and
ceremonies enjoined in the holy texts.
8. "The really ethical ideas like self-sacrifice or purity will did not find appropriate
positions in the moral consciousness of the time."
9. Mr. R. J. Jackson says:
10. "The unique character of the Buddha's teaching is shown forth in the study of Indian
Religious thought.
11. "In the hymns of the Rig-Veda we see man's thoughts turned outwards, away from
himself, to the world of the gods.
12 " Buddhism directed man's search inwards to the potentiality hidden within himself.
13. " In the Vedas we find prayer, praise and worship.
14. " In Buddhism for the first time we find training of the mind to make it act
righteously."
15. Winwood Reade says:
16. "It is when we open the book of nature, it is when we read the story of evolution
through millions of years, written in blood and tears, it is when we study the laws
regulating life, the laws productive of development, that we see plainly how illusive is
the theory that God is love.
17. "In everything there is wicked profligate and abandoned waste. Of all animals that
are born only a very small percentage survives.
18. " Eat and be eaten is the rule in the ocean, the air, the forest. Murder is the law of
growth."
19. This is what Reade says in his " Martyrdom of Man. " How different is the Dhamma
of the Buddha.
20. This is what Dr. Ranjan Roy says:
21. " Throughout the second half of the nineteenth century the three laws of
conservation held sway. Nobody challenged them.
22. " They were the laws of matter, mass and energy.
23. " They were the trump cards of those idealists who cherished the thought of their
being indestructible.
24. " Nineteenth century scientists professed them as the governing factors of creation.
25. " Nineteenth century scientists professed them as constituting the fundamental
nature of the Universe.
26. " They conceived that the Universe was filled with indestructible atoms.
27. " Just as the nineteenth century was drawing to a close. Sir J. J. Thompson and his
followers began to hammer the atoms.
28. " Surprisingly enough the atoms began to break up into fragments.
29. " These fragments came to be called electrons, all similar and charged with
negative electricity.
30. " Atoms hailed by Maxwell as imperishable foundation-stones of the Universe or
Reality broke down. --------Cont.
31. " They got broken into tiny particles, protons and electrons charged with positive and
negative electricity respectively.
32. " The concept of a fixed unalterable mass abandoned Science for good. In this
century the Universal belief is that matter is being annihilated at every instant.
33. "The Buddha's doctrine of Anicca (transi-toriness) is confirmed.
34. " Science has proved that the course of the Universe is a grouping and dissolution
and regrouping.
35. " The trend of Modern Science is the trend of an ultimate reality, unity and diversity
of ego.
36. " Modern Science is the echoing of the Buddhists doctrines of transitoriness (annica)
and of egolessness (anatta)."
37. Mr. E. G. Taylor, in his "Buddhism and Modern Thought," says:
38. " Man has been ruled byexternal authority long enough. If he is to be truly civilised,
he must learn to be ruled' by his own principles. Buddhism is the earliest ethical
system where man is called upon to have himself governed by himself.
39. " Therefore a progressive world needs Buddhism to teach it this supreme lesson."
40. The Reverend Leslie Bolton, unitarian minister, says:
41. "I see in the spiritual psychology of Buddhism its most powerful contribution.
42. " Unitarian Christians like Buddhists reject the external authority of church books or
creeds and find in man himself the guiding lamp.
43. "Unitarians see in Jesus and Gautama noble exponents of the way of life."
44. Prof. Dwight Goddard says:
45. " Among the world's religious teachers, Buddha alone has the glory of having rightly
judged the intrinsic greatness of man's capacity to work out his salvation without
extraneous aid."
46. " If the worth of a truly great man consists in his raising the worth of all mankind, who
is better entitled to be called truly great than the Blessed One.
47. " Who instead of degrading him by placing another being over him, has exalted him
to the highest pinnacle of wisdom and love."
48. Mr. E. J. Mills, author of "Buddhism," says: 49. "In no other religion are the values of
knowledge and evil of ignorance so much insisted upon as they are in Buddhism."
50. " No other religion lays so much stress upon keeping one's eyes open.
51. " No other religion has formulated such deep laid plans for mental culture."
52. Prof. W. T. Stace says in his Buddhist ethics :
53. "The Buddhist moral ideal, the Arhat, had to be both morally and intellectually great.
54. " He had to be a philosopher, as well as a man of good conduct.
55. "Knowledge was always stressed by Buddhism as essential to Salvation, and
ignorance as one of the two main causes of failure, to attain it (craving or attachment
being the other).
56. " On the contrary, knowledge has never been any part of the Christian ideal man."
57. " Owing to the unphilosophical character of its founder in the Christian Scheme of
thought the moral side of man has been divorced from the intellectual side. 58. " Far
more of the world's misery is caused by stupidity and blind faith than by wickedness.
59. "The Buddha did not allow this."
60. Enough unto this to show how great and how unique is the Buddha and his
Dhamma.
61. Who would not say let such a one be our Master ?
A Vow to Spread His Dhamma :
1." There are beings without limit, Let us take the vow to convey them all across.
2. There are depravities in us without number, Let us take the vow to extinguish them
all.
3. There are truths without end, Let us take the vow to comprehend them all.
4. There is the Way of Buddha without comparison,
Let us take the vow to accomplish it perfectly."
Encyclopadia of Religion & Ethics, Vol. X, p. 168.
A Prayer for His Return to His Native Land :
1. "0 Exalted One! I trust myself whole-heartedly
To the Tathagata whose light pervades, Without any impediment, the regions in the
ten quarters,
And express my earnest desire to be born in Thy Land.
2. In realising in vision the appearance of Thy Land,
I know that it surpasses all realms in the threefold existence.
3. That it is like sky, embracing all, Vast and spacious without boundaries.
4. Thy mercy and compassion in accordance with the righteous way, Is an outgrowth of
the stock of merits (accumulated by Thee), which are beyond all worldly good;
5. And Thy light permeates everywhere, Like the mirrors of the Sun and the Moon.
6. Let me pray that all beings, having been born there, Shall proclaim the Truth, like
Buddha Thysfelf.
7. Herewith I write down this essay and utter these verses, And pray that I could see
Thee, 0 Buddha, face to face,
8. And that I could, together with all my fellow-beings, Attain the birth in the Land of
Bliss."
Encyclopadia of Religion & Ethics, Vol. X, p. 169.
हा हा हा !! हो हो हो !! हे हे हे !! ही ही ही !! धर्मांतर? अश ना कलाच्च ! कुची कुची कुची !! काय झालं आमच्या बाळाला? कोणी माल्ल. उगी उगी !! लोलु आलं का? चाली चाली करून बाळ दमलं नं? आता बाळाला कडेवर घेऊ आनि भूर जाऊ हं ! चला आता हशून दाखवा बरं !
हिंदूंच्या जातिव्यवस्थेमुळे झालेल्या विभागणीचा फायदा मुसलमानांनी घेतला हा इतिहास आहे . इस्लाम जो आपल्या धर्माच्याच स्त्री - पुरुषांना समानतेने वागवत नाही त्याने हिंदूंना समानता शिकवू नये. प्रकाश, याठिकाणी तुमची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, धर्मांतर हे समतेसाठी होणार असेल तर बुर्ख्यांचा आणि जिझिया वाल्यांचा धर्मात समानता कुठेच नाही. मुसलमान झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा घरात ठेवता येणार नाही. आज हिंदू आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंती कार्यक्रमात सामील होतो, एखाद्या मुसलमानाला शिवाजी राजांच्या पुतळ्याला हार घालायला सांगा मग कळेल कोणाला कोणाबद्दल काय वाटते ते ? प्रकाश, मला वाटते कि तुमचा प्रयत्न चांगला आहे पण तुम्ही राजकीय फायद्यासाठी आलेल्या लोकांच्या समूहात फसला आहे. संघर्ष जाती विरहित समाजासाठी झाला पाहिजे, पण ह्यात परक्याचा फायदा होऊ देऊ नका हि कळकळीची विनंती. संजय सोनवणी यांचा लव्ह जिहाद हा लेख वाचण्यासारखा आहे जरूर पाहावा http://sanjaysonawani.blogspot.in/2011/09/blog-post_04.html
>> मराठा समाजानेही आता सर्वशक्तिमान कृपाळू अशा अल्लाहच्या कृपाछत्राखाली यावे. >> तू येतोस का बौद्ध किंवा हिंदू धर्मात बोल. तुझा अल्लाह मुर्त्या फोडायला शिकवतो का रे? बम्यान च्या बुद्ध मूर्ती तालिबान ने फोडल्या ते तुझ्याच अल्लाह चे लोक होते न रे ?
आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानांत, इसवी सनाचा उदय होईपर्यंत, धार्मिक क्षेत्रांत नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतीची वादळें अखंड चालूं होतीं. आपमतलबी भिक्षुकशाहीनें नवमतवादाच्या प्रत्येक लहानमोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूंच ठेविला होता. (ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्याचसाठी भूतलावर अवतरली आहे) सांपडेल त्या पशूचा यज्ञ, सोमरस प्राशन, गोमांस भक्षण येथपासून ऋग्वेदी आर्यांच्या आचार विचारात क्रांति होत होत, बुद्धोत्तर काळी बहुतेक हिंदू समाज `अहिंसा परमो धर्म’वाला निवृत्तमांस बनला होता. धर्म आणि ईश्वर विषयक कल्पनाहि पार उलट्या झालेल्या होत्या. परंतु स्थूल मानानें इसवी सनाच्या २-या ३-या शतकांपर्यंत हिंदू जनांत व हिंदुस्थानांत देवळे घुसलेली नव्हती. जीर्णमतवादी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीनें नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून, भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या २-या ३-या शतकांत महाभारत, रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीनें फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या कालच्या कोणत्याही वाङ्मयांत देव आणि देवळें आढळून येत नाहींत. नाहीं म्हणायला, बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या अमदनीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठीं आणि स्वाध्यायासाठीं ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ मंदिरें हीं अस्तित्वांत आलेलीं होतीं. पुढें पुढें या संघ मंदिरांत महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजाअर्चा बौद्धांच्या हीनयान पंथाने सुरूं केल्या. हिदुस्थानांत देव-देवळांचा उगम शोधीतच गेले, तर तो या बौद्ध विहारातच बिनचुक सापडतो. नंतर इसवी सनाच्या ७-८व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनांत सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या उर्फ रजपूतांच्या पाठबळानें बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्या सुरल्या बौद्धांना देशधडीला लावले. लक्षावधि लोकांना मसणवटींत पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीहि हिराऊन घेण्यात आली. अशा रीतीनें हिंदुस्थानांत हिंदु समाजांत अगदी पहिल्यानेंच आद्य शंकराचार्यानें अस्पृश्यता निर्माण केली. ठिकठिकाणच्या बौद्ध विहारांतल्या पवित्र वस्तुंचा आणि बौद्ध-मूर्तींचा उच्छेद केला आणि तेथें शंकराच्या पिंड्या थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींनाच थोडाबहुत फरक करून त्यांना शंकरमूर्तीचा बाप्तिस्मा दिला. अशारीतीनें बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळांत झाले.
शंकाराचार्यांनीं ब्राह्मणी धर्मांच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यांतल्या सुडाची नांगी इतकी भयंकर जहरी व खुनशी होती कीं, चालू घटकेपर्यंत बौद्धधर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपहास करीत आहे. हिंदुजनांच्या मनांत बौद्धद्वैषाचें पेरलेलें भिक्षुकशाही विष आज कसें थैमान घालीत असतें, हें वाटेल त्या बौद्ध लेण्यांत पाहून घ्यावें. वास्तविक या विहारांत किंवा लेण्यांत महात्मा बुद्धाचे बौद्ध भिक्षू `अहिंसा परमो धर्म’चें तत्त्वचिंतन आणि भूतदया क्षमा, शांति या सात्विक गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत. शंकराचार्यांचा भिक्षुकी हात या विहारांवरून फिरतांच त्यांची खाडकन स्मशानें बनली. ते गरीब जनसेवक बौद्ध भिक्षू रसातळाला गेले. त्यांचा अहिंसावाद हवेंत वितळला. ताबडतोब प्रत्येक लेण्यांत एकेका उग्र देवाची अगर देवीची देवळें उगवली आणि त्यांना कोंबड्या बक-यांच्या कंदु-यांनी संतुष्ट करणा-या भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्याइतक्या फुगल्या.
Contd..
महंमद गिझनीच्या वेळेपर्यंत हिंदूंची देवळें म्हणजे अनंत भल्याबु-या त्रांगड्यांची पेवें बनलेली होती. हा वेळ पावेतों मुसलमान स्वारीवाल्यांना देव किंवा देवळें फोडण्याची कल्पना, खुमखुमी किंवा वेड मुळींच माहीत नव्हतें. देव आणि देवळें फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथानें लावलेली आहे. सोट्यांच्या तीन दणक्यांत पिंडीखालीं जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणी गुह्याचे कागदपत्र मिळाले, तर असल्या घसघशीत बोहाणीच्या जोरावर देवळें फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडशी मुसलमान मूर्ख किंवा हिंदु थोडेच होते? चालूं घडीचा मुसलमान देवळें फोडण्याचा व देव बाटविण्याचा प्रघात `पीछे से आयी और आगे बढी’ असल्या वृत्तीचा केवळ `बं भोलानाथ’ आहे. त्यापेक्षा त्यांत विशेष कांहीं नाहीं.
भिक्षुकशाहीचा भट म्हणजे धर्माचे संरक्षक. त्याचा पालनकर्ता, भट जिवंत तर धर्म जिवंत,भट ओंकारेश्वरावर गेला कीं धर्म तेव्हांच जाणार सोनापुरांत. `ब्राह्मण वर्गानेंच आजपर्यंत धर्म जगविला’ ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल- मवाळ–गबाळ–टवाळ भटांची आरोळी. देवळें म्हणजे धर्मांचीं आगरें. धर्माची गंगा येथेच उगम पावते. त्या उगमावरच भटांचें आसन. देवळांत तर प्रत्यक्ष देव. सा-या विश्वाचा स्वामी. `चराचर व्यापुनी’ आणखी वर जो `दशांगुळें उरला’ ते हिंदूंच्या देवळांत जाऊन भरला. असल्या देवांचे कोण काय करणार?
अशा त्या जगच्चालक सर्वपराक्रमी कर्तुमकर्तु अन्य कर्तुम सोमनाथावर ज्यावेळी महंमदानें सोटा उगारला, त्यावेळीं रजपूत राजांच्या घिसाड दक्षिणांवर टोणग्यांप्रमाणे चरणारे हे देवधर्म-संरक्षक भट होते कोठें? ते सारे पंचा सावरून आधींच सूंबाल्या करीत पळाले होते. सोमनाथ म्हणे मोठें जागृत कडकडीत दैवत. पण या दैवताचा कडकडीतपणा आणि जागृतपणासुद्धा ऐन प्रसंगी वायबार ठरला. जेथें देवच स्वतःचें संरक्षण करू शकला नाहीं, तेथें भटांनी तरी का हकनाक प्राण द्यावे आणि भट दलालांच्या मार्फत राजकारणापासून तो जनानखान्यापर्यंतची दलाली देवाशीं - किंवा देवाच्या नांवावर करण्यास सवकलेल्या हिंदु राजांनी देवासाठी व देवळांसाठी काय म्हणून शस्त्र उचलावें? सगळीच जेथें बडवेगिरी, तेथें धर्माच्या पोकळ नांवासाठी आणि पापपुण्याच्या पाचकळ कल्पनेसाठीं कोण कशाला आपला जीव धोक्यांत घालतो? जोंपर्यंत प्रसंग आला नाहीं. तोपर्यंत लघुरुद्र, महारुद्र चालूं आहेच.
गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हा भटांचा `सनातन धर्म’ त्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकविला आहे. समाज क्षेत्रांत भिक्षुकशाहीला जगद्गुरुंनी हिंदु हिंदुतच स्पृश्य आणि अस्पृश्य अशी `सनातनी’ द्वैताची पोखरण घातल्यावर त्यांच्या दंडधारकांनी आणि `पवित्र’ बडव्यांनी स्पृश्य भागांतहि भट भटेतर भेदाची रामरक्षा रांगोळी ओढून ठेवण्याचा जोरकस यत्न करण्यांत, या हिंदुब्रव देवळांचा प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे. भट भटेतर वादाची नरक नदी देवळांतूनच उगम पावलेली आहे आणि ज्यांना हा वाद अज्जीबात समूळ नष्ट व्हावा असें मनापासून वाटत असेल, त्य सर्व विवेकवादी स्पृश्या-स्पृश्य हिंदुजनांनी आपल्या कडव्या निषेधाचा पहिला घाव या देवळांवरच घातला पाहिजे. देवळांचे महात्म्य सफाई नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण झालेल्या व होणा-या द्वैत भावनेचा या हिंदुस्थानातून बीमोड होणार नाही.
- देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे (प्रबोधनकार ठाकरे)
Thoughts of Prabodhankar Thakare are really appriciable and we must think more in this matter for better knowledge.
□ आज विषमतेच्या, अंधश्रद्धेच्या आणि जातीव्यवस्थेच्या शोषणातून मुक्त होण्याची धडपड अनेक जातीजमातीतील लोक करीत आहेत. आपल्या विकासाला, माणूसपणाला खीळ घालणाऱ्या, मार्गातील अडसर बनलेल्या धर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी बुद्धाचा जीवनमार्ग म्हणजेच “धम्म ” अनुसरत आहेत .
□ अशावेळी ‘मूळ बुद्ध’ वाचकांच्या समोर ठेवायचा या उद्देशाने बुद्धाचे दैवतीकरण टाळून, पारंपारिक बुद्धचरित्रातून बुद्धाच्या विचाराशी विसंगत ठरणाऱ्या अनेक चमत्कारिक गोष्टी वगळून बुद्ध एक ‘माणूस’ म्हणून मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकात (शांतीमय क्रांतीचा मुल्स्त्रोत : तथागत बुद्ध, प्रा. प्रवीण चंदनशिवे , निर्मिती विचारमंच, कोल्हापूर ) केला आहे.
□ बुद्ध हा एक ऐतिहासिक महापुरुष होता.
□ आपण प्रेषित आहोत, अवतार आहोत, देव आहोत असा कोणताही देखावा बुद्धाने उभा केला नाही.
□ दुःख हि मानसिक गोष्ट आहे असे सांगणारा बुद्ध जगातलं पहिला मनोवैज्ञानिक होता.
□ प्रतितीसमुत्पाद म्हणजे कार्यकारणभावाचा सिद्धांत सांगणारा तो पहिला वैज्ञानिक होता.
□ त्याने ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे पंचशील दिले, अष्ठांगमार्ग दिला. तोच सर्व मानव जातीसाठी सुखाचा मार्ग आहे. त्याच्या धम्मामद्धे पूजाअर्चेला अजिबात स्थान नाही. हे सर्व करताना बुद्धाने लोकांना भीती दाखविली नाही, तर नीती शिकविली.
□ बुद्ध अंधश्रद्धेच्या, अज्ञानाच्या आणि शोषणाच्या अंधारातून समतेच्या, बुद्धिवादाच्या, नीतीच्या, विविकाच्या, अत्तदीपभवंच्या उजेडात नेणारा मार्गदर्शक आहे. तो सर्व प्रकारच्या विषमतेविरुद्ध विद्रोह करतो, तरीही तो कोणाचा द्वेष करीत नाही. उलट बंधुता, समता,स्वातंत्र्य आणि सदाचारसंपन्न सहजीवन देतो.
□ आपण बुद्धाला , धम्माला , संघाला अनुसरुया त्याप्रमाणे आचरण करूया! आपले जीवन सुखी आणि समृद्ध करूया!
Marvellous thoughts in above coment. Keep it up.
Maevellous thoughts in above comments. Keep it up, keep writting contineuouly. It's a way of developping new rational society.
शंभर टक्के सामाजिक समता हे मृगजळ आहे. अशी कोणतीही गोष्ट कधीच अस्तित्वात नव्हती. कोणताही धर्म किंवा महापुरुष समता, बंधुता, स्वातंत्र्य हीच आश्वासने देऊन स्वत:चा कळप बनवतो. त्या कळपाचे कालांतराने काय होते ह्याला इतिहास साक्ष आहे. धर्मांतरामुळे समता येईल या भाबड्या आशेवर आणखी किती काळ समाज तग धरणार?
"आहे रे" आणि "नाही रे" या दोन वर्गांचा हा झगडा आहे. जोपर्यंत "आहे रे" वाले इतरांना पशूंच्या पातळीवर जगायला भाग पाडत आहेत तोपर्यंत त्यांच्यापुढे नुसतेच उच्च जीवनाचे आदर्श ठेवून काय उपयोग आहे? त्या आदर्शांचे पालन करण्यासाठी मुळात माणसाला माणसाच्या पातळीवर जगण्याची संधी तरी मिळाली पाहिजे. आहार, निद्रा आणि मैथुन ह्यासाठी संघर्ष करण्यातच जर बहुसंख्य समाजाचे आयुष्य संपणार असेल तर उच्च आदर्श आणि नैतिकता ह्यापेक्षा चमत्कार करून झटपट यश मिळवून देणारी स्कीम म्हणून जर माणसे धर्माचा वापर करणार असतील तर कोणी कोणाला आणि कशासाठी दोष द्यायचा?
त्या शिवधर्माचे काय झाले कोणी सांगू शकेल काय?
Shivdharma varyavar virun gela ahe, arthat sampala ahe. Amhi nahi sudharnar java tikade.
Navin dharma sthapane kinva prakatan karane he kahi balbodh kam nahi he lakshat asu dyave. Agodar 96 kilichya tavaditun amhala baher padave lagel ani tyanatar baghu te dharmantat kay asate te!
Shivdharma varyavar virun gela ahe, arthat sampala ahe. Amhi nahi sudharnar java tikade.
Navin dharma sthapane kinva prakatan karane he kahi balbodh kam nahi he lakshat asu dyave. Agodar 96 kilichya tavaditun amhala baher padave lagel ani tyanantar baghu te dharmantar kay asate te!
Ganpaticha khara ugam tar barahamnachya dokyat ahe Ganpati mhanje bhatache pratik 1) parshu:- 21 vela pruthvi nikshatriya kilyacye pratik 2)Hattiche doke :- Buddhiche pratik 3)Mothe pot :-samruddhiche pratik 4) Undir :- kathin gost pokharun nsht karnyache pratik 5) pash - kontahi hetu kutnitine karnyace pratik
Ganpaticha khara ugam tar barahamnachya dokyat ahe Ganpati mhanje bhatache pratik 1) parshu:- 21 vela pruthvi nikshatriya kilyacye pratik 2)Hattiche doke :- Buddhiche pratik 3)Mothe pot :-samruddhiche pratik 4) Undir :- kathin gost pokharun nsht karnyache pratik 5) pash - kontahi hetu kutnitine karnyace pratik
तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त सर्व बहुजन समाजास खूप खूप शुभेच्छा!
०६ मे २०१२.
" Kalamas," continued the Lord, " do not go merely by what you hear ; do not go
merely by what has been handed down from one to another ; do not go by what is commonly
reported ; do not go merely by what is found written in the scriptures ; do not go by subtleties
of reasoning, do not go by subtleties of logic ; do not go merely by considerations based upon
mere appearances ; do not go merely by agreeable beliefs and views ; do not go merely by what
looks to be genuine ; do not go merely by word of some ascetic or superior."
"What, then, should we do? What test should we apply?" asked the Kalamas.
"The tests are these," replied the Blessed One; " ask. yourselves, do we know whether : ' These
things are insalutary ; these things are blameworthy ; these things are reprehended by the wise ;
these things being done or attempted lead to ill-being and to suffering.' '
" Kalamas, you should go further and ask whether the doctrine taught promotes craving, hatred,
delusion, and violence.
"This is not enough, Kalamas, you should go further and see whether the doctrine is not likely
to make a man captive of his passions, and is not likely to lead him to kill living creatures ; take
what has not been given to him ; go after another's wife ; utter falsehood, and cause others to
practise like deeds ?
समता कार्यकारी मंडळ, बनवडी कॉलनी , कराड, सातारा, महाराष्ट्र, भारत.
बुद्ध मार्ग-दाता थे, मोक्ष-दाता नहीं
धर्मकीर्ति
भगवान बुद्ध एक ऐसे महामानव थे, जिन्होंने कभी यह दावा नहीं किया कि वे 'मुक्ति-दाता' या 'मोक्ष-दाता' हैं। उन्होंने 'मोक्ष-दाता' को 'मार्ग-दाता' से हमेशा भिन्न रखा। बुद्ध कहते थे कि वे केवल मार्ग बताने वाले हैं, अपने मोक्ष के लिए प्रत्येक व्यक्ति को स्वयं ही प्रयास करना होगा।
एक बार एक ब्राह्माण के प्रश्न का उत्तर देते हुए बुद्ध ने कहा, एक आदमी तुमसे राजगृह जाने का रास्ता पूछता है, तुम उसे ठीक मार्ग बता देते हो, लेकिन वह उसे छोड़कर गलत मार्ग पर चल देता है, पूरब के बदले पच्छिम की ओर चला जाता है, तो वह राजगृह नहीं पहुंच पाएगा। लेकिन एक दूसरा आदमी आता है, वह भी राजगृह का रास्ता पूछता है, उसे भी तुम वही रास्ता बताते हो, वह तुम्हारे बताए मार्ग पर चलकर राजगृह पहुंच जाता है। तो इन दो परिणामों के बारे में तुम क्या करोगे? ब्राह्माण ने उत्तर दिया, 'तो मैं क्या करूंगा, मेरा तो काम मार्ग बता देना है।'
यह सुनकर बुद्ध बोले, 'तो हे ब्राह्माण, मैं भी क्या करूं, मेरा काम भी केवल रास्ता बता देना है।'
कुछ धर्म 'इलहामी धर्म' (ईश्वरीय धर्म) माने जाते हैं, लेकिन बुद्ध का धर्म इलहामी धर्म नहीं है। किसी भी धर्म को 'इलहामी धर्म' इसलिए कहते हैं कि वह ईश्वर का संदेश या अल्लाह का पैग़ाम या खुदा का हुक्म समझा जाता है, ताकि लोग अपने रचयिता की पूजा व इबादत करके अपनी आत्मा की मुक्ति व रूह के लिए जन्नत की प्रार्थना कर सकें। अक्सर यह ईश्वर का पैगाम किसी चुने हुए व्यक्ति के द्वारा प्राप्त होता है। इसलिए वह पैगंबर कहलाता है। वह पैगाम को लोगों तक पहुंचाता है। पैगंबर का काम होता है कि जो उनके धर्म पर ईमान लाते हैं, उनके लिए वह जन्नत का लाभ सुनिश्चित करे।
बुद्ध ने कभी अपने को श्रीकृष्ण की तरह अवतार, मोहम्मद की तरह अल्लाह का पैगंबर व मसीह की तरह खुदा का बेटा होने का दावा नहीं किया। यदि ऐसा किसी ने समझा, तो बुद्ध ने उसका खंडन किया। बुद्ध ने हमेशा स्वयं को अन्य मनुष्यों की तरह प्रकृति-पुत्र कहा। इससे भी महत्वपूर्ण बात यह है कि बुद्ध का धर्म एक आविष्कार है। इसलिए ऐसे किसी धर्म से जो 'इलहामी' कहा जाता है, उससे यह धर्म बिलकुल भिन्न है। इस अर्थ में बुद्ध का धर्म एक खोज है, क्योंकि यह मनुष्य-जीवन और उसकी स्वाभाविक प्रवृत्तियों के गंभीर अध्ययन का परिणाम है।
एक बार बुद्ध ब्राह्माणों के एक गांव में गए। वहां ब्राह्माणों ने भिन्न-भिन्न श्रमणों के मतों के सच-झूठ के बारे में संदेह प्रकट किया। बुद्ध ने उनकी शंका का उत्तर देते हुए कहा, 'हे ब्राह्माणों, आपका संदेह ठीक है। संदेह के स्थान में ही तुम्हें संदेह उत्पन्न हुआ है। न तुम श्रुत (सुने वचनों, वेदों) के कारण किसी बात को मानो, न तर्क के कारण से, न नय-हेतु से, न वक्ता के आकार के विचार से, न अपने चिर-विचारित मन के अनुकूल होने से, न वक्ता के भव्य होने से, न 'श्रमण' हमारा गुरु है ऐसा जान कर। जब तुम खुद ही जानो कि ये धर्म (काम या बात) अच्छा, अदोष और विज्ञों से अनिंदित हैं, यह लेने, ग्रहण करने पर हित, सुख के लिए है, तो तुम उसे स्वीकार करो।'
बुद्ध ने कभी भी अपने अनुयायियों को मोक्ष व निर्वाण देने का वायदा या लालच नहीं दिया। हां, यह अवश्य कहा कि जो उनके बताए मार्ग पर चलेगा, उसे निर्वाण की प्राप्ति अवश्य होगी। बुद्ध ने अपने मार्ग को मध्यम-मार्ग बताया और कहा, 'भिक्खुओ! इन दो अतियों (चरम पंथों) का... सेवन नहीं करना चाहिए; (1) काम-सुख में लिप्त होना और (2) शरीर को पीड़ा देना...। इन दोनों अतियों को छोड़... (मैं) ने मध्यम-मार्ग खोजा निकाला है, (जोकि) आंख देने वाला, ज्ञान कराने वाला... शांति देने वाला है।... वह (मध्यम-मार्ग) यही आर्य (श्रेष्ठ) अष्टांगिक (आठ अंगों वाला) मार्ग है, जैसे कि -ठीक दृष्टि, ठीक संकल्प, ठीक वचन, ठीक कर्म, ठीक जीविका, ठीक व्यायाम (अभ्यास), ठीक स्मृति व ठीक समाधि।
आज 21वीं सदी के वैज्ञानिक युग में अनेक बनावटी भगवान, अवतार व साधु-संत ऐसे हैं, जिन्होंने ने लाखों अंध-अनुयायियों को मोक्ष व स्वर्ग का झांसा देकर करोड़ों रुपये की चल-अचल संपत्ति बना ली है।
मित्रहो.
आज तथागत भगवान बुद्ध यांची जयंती............ खरं तर भगवान बुद्धांची जयंती व निर्वाण याच पौर्णिमेला झाले. म्हणुन त्यांच्या निर्वाणाचे दु:ख आहेच पण याच दिवशी त्यांचे आगमन झाले हे निर्वाणापेक्षा जास्त महत्वाचे म्हणुन उभ्या जगात जयंती साजरी केली जाते. बुद्ध धर्माचा पाया समता व बंधुता आहे. अडीच हजार वर्षापुर्वी ईथे समतेचं रोपटं लावणारं हे महान व्यक्तीमत्व आपल्या भुमीत जन्माला आलं हे आपलं सगळ्यांच सौभाग्य. भगवान बुद्धानी जो समतेचा व बंधुत्वतेचा विचार ईथे रुजविला त्यांच्या शिष्यानी पुढे भारतभर व भारता बाहेरही त्याचा प्रचार व प्रसार केला. भारताच्या आसपासच्या देशात हा मोलाचा संदेश पोहचविण्यासाठी कित्येक लोकानी अखंड प्ररिश्रम केला. अत्यंत चिकाटी व अविश्रांत कष्टानी बुध्दाचा समतेचा संदेश पसरविणा-या त्या बुद्धाच्या संघाला सुद्धा कोटी कोटी प्रणाम. पण मधल्या काळात या धर्माला अवकळा आली. काही कारणास्त हा समतेचा पुरस्कर्ता धर्म ईथुन बाद झाला. पण मुलभुत तत्वे अजोड असल्यामुळे ईथल्या शत्रुच्या नाकावर टिच्चुन जगभर पसरला. दिड हजार वर्षाचा वनवास भोगुन झाल्यावर मायभुमीत परत येण्याची दिवस जवळ येऊ लागले. या धर्माला परत ईथे पुन:स्थापित करण्यासाठी या मातीत एक धर्मवीर जन्माला आला. त्या धर्मवीराचं स्वप्न होतं ईथे परत एकदा बुद्ध धर्माला गतवैभव प्राप्त करुन देणे. यासाठी लागणारं परिश्रम, अभ्यास व निष्ठा या सगळ्या गोष्टी त्या महामानवाच्या ठायी ओतप्रोत होत्या. त्या महामानवाचं नाव आहे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबानी मोठ्या मान सन्मानानी या परागंदा झालेल्या बौद्ध धर्माला ईथे पुन:स्थापीत केलं. १९५६ ला मोठ्या थाटामाटात बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन व आपल्या लाखो अनुयायाना हा धर्म स्विकारायला लावुन बौद्ध धर्माला गतवैभव प्राप्त करुन दिलं.
भगवान म्हणजे काय?
ब-याच लोकाना असे वाटते की भगवान म्हणजे देव अन हा शब्द आपण हिंदुंकडुन उसने घेतला आहे. पण भगवान शब्दाचा वापर सर्वप्रथम बुद्ध धर्मात केला गेला. भग= भग्न, अन वान=वासना. सा-या वासना भग्न करणारा म्हणजे भगवान, देव नाही बरं का. बुद्ध कालापर्यंत वेदिक धर्माच्या कुठल्याच वेदात, रुचात किंवा उपनिषदात भगवान हा शब्द सापडत नाही. बुद्धा नंतर कित्येक शतकानी हा शब्द ईतर धर्मीयानी उचलला. तर भगवान बुद्ध म्हणजे देव-बुद्ध नसुन वासना भग्न करुन दु:ख-मुक्त जिवन कसे जागावे हे तत्वज्ञान शिकविणारा सर्वोत्तम भुमीपुत्र.
बुद्ध धर्म हा हिंदु धर्माची शाखा आहे काय?
माझ्या ब्लोगवर कित्येकानी मला वरिल प्रश्न विचारला. ईतर धर्मियांकडुन तसा शेरा मारल्यावर माझे बौद्ध बांधव निरुत्तर होतात. बुद्ध धर्म हा हिंदु धर्माचीच शाखा आहे यावर त्याना युक्तिवाद करता येत नाही. युक्तीवाद करायची गरजही नाही. कारण बुद्ध धर्म हा इ.स. ५०० वर्षा पुर्वी उदयास आला. अन हिंदु धर्म ७-८ व्या शतकात. त्या आधि हिंदु नावाचा धर्म असल्याचे कुठेच पुरावे नाहित. विविध वेदिक धर्माचे, शैव अन वैष्णवांचे वेगवेगळे पंथ होते. पंथ म्हणजे धर्म नव्हे. अगदी अलिकडे हे सगळे पंथ एकत्र येऊन स्वत:ला हिंदु म्हणवुन घेऊ लागले. हिंदु म्हणजे अनेक पंथांचा संच होय. याचाच अर्थ असा की बुद्ध धर्म हा हिंदु धर्मापेक्षा किमान हजार वर्ष जुना आहे. त्यामुळे बुद्ध धर्म हिंदु धर्माची शाखा असण्याचा प्रश्नच येत नाही. तो स्वतंत्र धर्म आहे अन त्याचा मुलभुत तत्व समता व बंधुता आहे.
बुद्ध
"देव म्हणजे कोण? देव म्हणजे काय?
देव म्हणजे हे का? देव म्हणजे ते का?"
"देव म्हणजे हे नव्हे. देव म्हणजे तेही नव्हे.
तर्काच्या कसोटीवर जो कार्यकारणभाव स्पष्ट करता येतो, तो देव नक्कीच नव्हे.
सध्याच्या आकलनानुरूप जे स्पष्ट करता येत नाही, तिकडे देव असू शकतो."
"म्हणजे असेलच."
"असंही म्हणता येणार नाही.
संपूर्ण अतर्क्यापासून सुरू झालेला प्रवास आज इथवर आला आहे.
तर्क्य रोज वाढते आहे, अतर्क्य रोज घटते आहे."
"म्हणजे नेहमीच काहीतरी अतर्क्यसे उरेलच."
"तसे काही उरलेच नाही, असे तर्काला सिद्ध करावेच लागेल."
"असे कधी होईल?"
"ज्याचा कार्यकारणभाव मला कधीच स्पष्ट करता येणार नाही,
जे मला कधीच समजून घेता येणार नाही,
असे मानवी बुद्धिमत्तेच्या पल्याड ह्या जगात काहीतरी आहे,
ह्या धारणेचा समूळ लय होईल तेव्हा."
"हा माज आहे. मानवाच्या आकलनाबाहेरही काही असेलच - जसा की देव"
"अतर्क्याच्या मागे असणाऱ्या अशा अद्भुत शक्तींचं अस्तित्त्व
तुमच्या बुद्धिमत्तेचं फलित आहे, ते तुमच्या आकलनाबाहेर कसं असेल?"
"अं?"
"मृगासनावर बसून उपासना करणारा मनुष्येतर प्राणिवर्य पाहण्यात नाही.
वाघाला बोकडाचा बळी दगडावर चढवताना कुणी पाहिल्याचे ऐकिवात नाही.
देवाच्या अस्तित्त्वावर इतका ठाम विश्वास असणारा दुसरा प्राणी ऐकिवात नाही.
आज जे आकलनाबाहेर आहे, त्यातलेच काही उद्या आत असेल.
जे आत आहे, त्याला ते सुधारेल, अधिक सुस्पष्ट करेल.
आकलनाच्या कक्षा नित्य नूतनाचा स्वीकार करत सनातन वाढत आहेत.
ह्या विस्ताराला क्षय व लय नाही,
विस्ताराच्या अंताचे भय नाही
कारण, विस्ताराच्या अंतापलीकडे काही असणे संभवत नाही
उत्पत्ती-स्थिती-लयाच्या चक्रातून ते मुक्त आहे.
हे शाश्वत आहे.
सध्या आपले नसणे आकलनीय आहे, आपले असणे संदिग्ध आहे
पण तसे उद्या असेलच असे नाही.
ते तसे उद्या नसावे, ह्यासाठी हे ध्यानात घेतले पाहिजे की
आपण आज आहोत तसे उद्या नसणार,
आपली बुद्धी धारण करणारा हा देह पुन्हा नसणार,
जर संक्रमित व जतन केली नाही, तर ही बुद्धीही उद्या नसणार.
तिच्या संक्रमणाची व जतनाची
तसे करू शकणार्या प्रत्येक मानवाच्या,
म्हणजे अर्थातच सर्वच जन्माला येणार्या माणसांच्या अंतापर्यंत कल्याणाची
व पर्यायाने स्वहस्तेच हिंसेने युद्धून तिला आपल्यासह नष्ट न करण्याची
सामूहिक जबाबदारी आपल्यावर आहे."
- ए सेन मॅन
बुद्ध पौर्णिमा
आज बुद्ध पौर्णिमा...जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वत:चे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दु:खाचे मूळ आणि ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
आरंभीचा प्रथमावस्थेतील बौध्द धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुध्द हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधीवृक्षाखाली संबोधीज्ञान प्राप्त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दु:ख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.
दु:ख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वत:ला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दु:खाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले.
ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, विरोध पावते, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दु:खाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करुन घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले. यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात.
सर्व भारतीय धर्माप्रमाणे बौध्दांचाही कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास आहे. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून आहे. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, याचे स्पष्टीकरण करणारी कार्यकारणपरंपरा आहे.
बुद्ध पौर्णिमेला विशेष ठिकाणी जाऊन सामुहिक प्रार्थना करण्याची पद्धत आहे.
बुद्ध होण्याचा आवाज
बुद्ध होण्याचा आवाज
इथल्या प्रत्येक रस्त्यावरून
जराजर्जर म्हातारपण काठी टेकवत
चालत जात आहे
त्याच्या काठीची ठकठक
हृदयाला जाणवते
इथल्या प्रत्येक रस्त्याच्या कडेला
महारोगी बसले आहेत
त्यांचा कण्हत असण्याचा आवाज
सतत ऐकू येतो आहे
इथल्या प्रत्येक रस्त्यावरून
एक प्रेतयात्रा जाते
गेलेल्याला दिलेल्या निरोपाचे आवाज
आसमंतात भरून रहातात
या नगरात
मोठमोठे प्रासाद उभे झाले आहेत
विलासाची नवनवी दालने उघडत आहेत
या नगरात संगीत नृत्य गायन अविरत सुरु आहे
या साऱ्या आवाजांची
दुखरी गाज
आणि या भूमीवर
अश्वत्थ सळसळतो आहे
पण कुठलाच माणूस
बुद्ध झाल्याचा आवाज
दूरवरूनही ऐकू येत नाही
-प्रफुल्ल शिलेदार
बुद्ध की मार्क्स (एक मागोवा)
कामुनिझेम मुख्य सिद्धांत
कमुनिझेम सिद्धांत तरी काय आहे? कमुनिझेम मूळ सुरुवात कोणत्या तत्वाने होते? जगांत पिळवणूक (exploitation) आहे. या तत्वाने कमुनिझेमची मूळ सुरुवात होते. श्रीमंताकडे जी धनसंपत्ती आहे तिच्या जोरावर श्रीमंत लोक गरिबांची पिळवणूक करतात, त्यांना गुलाम बनवितात, व गुलामगिरीमुळे ते दु:खात व दारिद्रयात खितपत पडतात. कार्ल मार्क्सचा हा मूळ सुरुवातीचा मुद्दा आहे. मार्क्सने वापरलेला शब्द 'पिळवणूक' (exploitation) असा आहे. यावर मार्क्सने काय उपाय सांगितला आहे? मार्क्सने सांगितलेला उपाय असा आहे : एका वर्गाची गरिबी व दु:ख थांबवण्यासाठी खाजगी मालमत्तेला प्रतिबंध केला पाहिजे. मार्क्सचे म्हणणे असे आहे की, कोणीही खाजगी मालमत्ता बाळगू नये. कारण मार्क्सच्या तांत्रिक भाषेत बोलावयाचे म्हणजे, खाजगी मालमत्तेचा मालक हाच कामगारांच्या श्रमशक्तींच्या उत्पादनाचे जादा धन मिळत नसते. यावर मार्क्स असा प्रश्न उपस्थित करतो की कामगारांच्या श्रमाने निर्माण केलेले जादा धन मालकाने का म्हणून घ्यावे ? हे ज्यादा धन कोणी घ्यावे याबद्दल मार्क्सचे उत्तर असे आहे की, या जादा धनाचा मालक 'राज्य' (state) असल्याने राज्यानेच ते घ्यावे. याच विचारसरणीतून मार्क्सने 'कामगार- किसानशाहीच्या हुकुमशाहीचा' सिद्धांत मांडला आहे. म्हणजे राज्य चालवायचे असेल तर पिळल्या जाणाऱ्या वर्गानेच ते चालविले पाहिजे; पीळनाऱ्या वर्गाने ते चालविता कामा नये. असे मार्क्सचे म्हणणे आहे...."
बुद्धिझमचा सिद्धांत
आता बुद्धिझमची तपासणी करू जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल भगवान बुद्धांनी काय सांगितले आहे ते पाहू. मी आत्ताच सांगितले की, मार्क्सने गरिबांच्या पिळवनुकीपासून सुरुवात केलेली आहे. याबद्दल बुद्ध काय म्हणतात? बुद्धांनी कशी सुरुवात केली आहे ? बुद्धांनी आपल्या धर्माची उभारणी कोणत्या मुलभूत पायावर केली आहे?
२५०० वर्षांपूर्वी बुद्धांनी गरिबांच्या दु:खावरच आपल्या धर्माचा सिद्धांत उभा केला. जगांत 'दु:ख' आहे असे भगवंतानी सांगितले. बुद्धांनी 'पिळवणूक' हा शब्दप्रयोग वापरलेला नाही हे खरे आहे. मात्र भगवंतानी आपल्या धर्माचा पाया 'दु:ख निवारण्याचा' ठेवलेला आहे. 'दु:ख' या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे लावला जातो हेही खरे आहे. पुनर्जन्म अगर पुनर्जन्माचा फेरा म्हणजे दु;ख असा काहीजण अर्थ लावतात. या अर्थाशी मी सहमत नाही. बौद्ध धर्माच्या ग्रंथामध्ये अशी अनेक स्थळे आहेत की, त्यामध्ये 'दु:खाचा' अर्थ 'गरिबी' असा स्पष्ट आहे. तेव्हा बुद्धिझम आणि कमुनिझेम यांचा पाया पाहिल्यास त्या दोहोंमध्ये कसल्याच प्रकारचा फरक नाही, हे स्पष्ट आहे. म्हणजे हा मुलभूत पाया मिळवण्यासाठी बौद्ध- बांधवांनी मार्क्स कडे जाण्याची काहीच आवश्यकता नाही. हा पाया भगवंतानी आधीच शेकडो वर्षापूर्वी, पूर्णपणे, भक्कमरित्या बौद्ध धर्मात बसविलेला आहे. भगवान बुद्धांनी जीवनाच्या वस्तूस्थितीवरच (fact of life) बोट ठेवले; ती वस्तूस्थिती म्हणजे लोक दु:खात राहतात हि होय. यामुळे कमुनिझाममध्ये जे तत्व आहे, त्यांतील भरपूर भाग बुद्धीझममध्ये आहे . विशेष हे की , भगवंतानी हे जे सांगितले ते मार्क्सचा जन्म होण्यापूर्वी २००० वर्षे अगोदरच सांगितले आहे.
सर्वनाश झाल्याशिवाय 'नवं' निर्माण होत नाही. गडद अंधार होतो तेव्हाच प्रकाशाच्या आगमनाची चाहूल लागते. हा निसर्गाचा नियम आहे!
आज सगळीकडे दिसतो आहे तो दु:खाचा, अशांततेचा, हिंसेचा उसळलेला प्रचंड आगडोंब... बुध्दाच्या तत्त्वज्ञानाचा आपण केलेला पराभव! पण तरीही बुध्द हसतो आहे...आणि म्हणतो आहे,
''पाहा, माझ्या येण्याचा रस्ता तुम्ही मला मोकळा करून देत आहात. मी येणारच आहे. माझं येणं अटळ आहे आणि मी यावं अशी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे..''
बुद्धांच्या स्वत:च्या विचारानुरोधाने जर आपण पाहू, त्यांच्या काळातील प्रवृत्तींच्या अनुसार जर आपण पाहू, तर त्यांच्या शिकवणीत अज्ञेयवाद किंवा शून्यवाद पाहू जाणे योग्य नाही. बुद्धांच्या शिकवणीत याहून अन्य अर्थ पाहणे शक्य आहे. इतकेच नव्हे, तर तेच योग्यही आहे. ते जे शाश्वत साधुत्व व शिवत्व, ते जे निरपेक्ष परमपद, त्याचा जर अस्तिरुप अनुभव बुद्धांना आलेला नसता, तर या नाशिवंत भंगुर मानवी जीवनातील उणिवांचा जो गंभीर खोल अनुभव त्यांना आला तोही येणे अशक्य होते. अशाश्वताचे ज्या प्रकारचे दर्शन बुद्धांना झाले, तसे होणे अशक्य आहे. शाश्वताच्या महान अनुभवाच्या पार्श्वभूमीवरच सापेक्ष व विनाशी अशा जगाची कल्पना नीट येऊ शकते. त्या निरुपाधिक व शाश्वत सत्यचे वर्णन बुद्ध नेति नेति रीतीनेच करतात किंवा अजिबात टाळतात. याचा अर्थ एवढाच, की त्या परम सत्यचे वर्णन करणे वाणीच्या पलीकडचे आहे. ते परम सत्य सर्व कल्पनांच्या, विचारांच्या अतीत आहे. ज्याची ज्याची आपण निश्चित कल्पना करु शकतो अशा वस्तूमात्राच्या पलीकडे ते आहे. अद्वैत वेदांताचे जे परब्रह्म किंवा ख्रिस्ती गूढवादी संतांचा जो परमेश्वर, त्याहून बुद्धांचे निर्वाण निराळे करणे कठीण आहे. अशा त्या शाश्वत सत्यच्या थोर अधारावरच बुद्ध हे जगाचे अनुभव तुच्छ ठरवितात. परंतु जगत् तुच्छ मानायला लावणारा जो तो शाश्वत सत्यचा अनुभव, त्याचे वर्णन करायला बुद्ध नाकारीत. कारण प्रत्यक्ष पुराव्याने ती गोष्ट सिद्ध करणे अशक्य असे. तर्कातीत अशी ती वस्तू आहे. भारतीय मनोबुद्धीला त्या परमश्रेष्ठ सत्याच्या साक्षात्काराचे वर्णन करताना मुके राहणे श्रेयस्कर वाटते. त्या दिव्य अनुभवाला, त्या परम सत्याला, तर्ककर्कश व्याख्येत बसविणे, तर्काच्या क्षेत्रात आणणे ही गोष्ट करताना कदाचित क्वचित उपनिषदे दिसतील. काही थोर आचार्यही या सत्स्वरुपाचे अत्यंत सूक्ष्म असे वर्णन देऊ बघतात. परंतु बुद्धांनी अशा प्रयत्नांचा संपूर्णपणे त्याग केलेला आहे. ते दुसरे धर्माचार्य एका टोकाला, तर बुद्ध दुस-या टोकाला. अत्यंत तेजस्वी प्रकाश छायेची किंमत उपेक्षितो. बुद्धांनी दिलेली कारणे समजण्यासारखी आहेत. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात हिंदुस्थानात निर्भय विचार मांडले जात होते, प्रखर भाषा बोलली जात होती, शेकडो प्रकारचे धार्मिक अनुभव सांगण्यात येत होते. मानवजातीच्या इतिहासात विचारांची अशी निर्भयता, वाणीची अशी स्पष्टता व तीव्रता, व धार्मिक अनुभवांची अशी अपार विविधता क्वचितच कोठे आढळते. बुद्धांच्या काळात धर्मभोळेपणाही होता. वितंडवादही होता. समाजात अंधश्रद्धाही होती, प्रखर बुद्धिवादही होता. अज्ञानी लोकांचा भोळसटपणा व विद्वानांचे वितंडवादी पांडित्य यात स्पष्ट रेषा काढणे कठिण झाले होते. सारा गोंधळ होता. अशा त्या गोंधळाच्या काळात बुद्ध मानवी अनुभव व स्वभाव नीट पारखून घ्या असे म्हणत. केवळ आप्तवाक्य म्हणून काही मानू नका, उगीच विश्वास ठेवू नका. बुद्धीला जो पटवील त्याचा अधिकार. ज्याला अंतर्दृष्टी आहे, जो खोल बघतो, तो अधिकारी. प्रत्यक्षाचा खोल अनुभव जो घेतो, अंतर्भेदी दृष्टीने प्रत्यक्षात जो पाहतो, त्याला मानवी स्वभाव कळतो. ज्याने सांगितलेले आपणास पटते, त्याच्यासमोर आपण नमतो.
SAHYADRI BANACHYA VACHAKANNA BUDDHA JAYANTICHYA KOTI KOTI SHUBHECHCHYA! ANI TATHAGAT BUDDHALA KOTI KOTI PRANAM!VINAMRA ABHIVADAN!
गौतम बुद्ध : || एक ||
बुद्ध संतापाने पेटले आहेत, त्यांच्या तोंडातून कठोर व निष्ठुर शब्द बाहेर पडले आहेत, असे कधीच झाले नाही. मानवजातींविषयी त्यांना अपार सहानुभूती वाटे. बुद्धांना हे जग दुष्ट नसे वाटत. जग वाईट आहे असे म्हणण्याऐवजी जगाचे अज्ञान आहे असे ते म्हणत. जग उच्छृंखल आहे असे म्हणण्याऐवजी ते तितकेसे समाधानकारक नाही असे ते म्हणत. बुद्ध विरोधाला शांतपणे व आत्मविश्वासाने तोंड देत. त्यांच्यापाशी चिडखोरपणा नाही, भयंकर संताप नाही. बुद्धांची वागणूक म्हणजे मूर्तिमंत सुसंस्कृतता; त्यांचे वर्तन म्हणजे सद्भावाचे आविष्करण. त्यांच्या वर्तनात थोडासा उपरोधिकपणा असे. परंतु त्यामुळे त्यांचे गोड वर्तन अधिकच रुचकर व स्वादिष्ट वाटे. एकदा त्यांचे परिभ्रमण चालले असता एका गृहस्थाने फारच कटु शब्द त्यांना उद्देशून उच्चारले. बुद्ध शांतपणे म्हणाले, “एखाद्याने याचकापुढे अन्न ठेवले, परंतु याचकाने जर ते नाकारले तर, ते अन्न कोणाचे?”
“त्या देणा-या गृहस्थाचे.” तो मनुष्य म्हणाला.
“त्याप्रमाणे जर तुमचे शिव्याशाप मी स्वीकारायचे नाकारले, तर ते तुमच्याकडे परत येतील. तुम्हालाच त्यांचा स्वीकार करावा लागेल, नाही? परंतु मला मात्र दरिद्री होऊन जावे लागत आहे. कारण मी एक मित्र गमावून बसलो.” बुद्ध म्हणाले.
सक्तीने धर्मांतर करायला लावणे ही गोष्ट बुद्धांना ठावी नव्हती. त्यांच्या धर्मपद्धतीचा पाया अंधविश्वास नसून कृती हा होता. मानवी स्वभावाला विशिष्ट वळण लावावे, विशिष्ट सवयी लावाव्या अशी त्यांची इच्छा होती. आपण आपल्या या मूर्ख वासनांमुळे दु:खी होतो. सुखी होण्यासाठी एकच मार्ग आहे, एकच गोष्टीची आवश्यकता आहे. स्वत:साठी एक नवीनच हृदय निर्माण करणे, नवीन डोळ्यांनी पहायला शिकणे ही ती गोष्ट. आपण मनातले असद्विचार जर दडपू व सद्विचारांची जर वाढ करु, तर आपले हे दु:खी मन, हे असज्जन मन सु:खी व सज्जन होईल. बुद्ध धर्मातराचा विचार करीत नाहीत. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा. बुद्ध यज्ञपूजक ब्राह्मणाच्याही पवित्र होमाग्नीसमीप बसतील, नि स्वत:चे विचार सांगतील. स्वत:चे प्रवचन करीत असताना ते चुकूनही ब्राह्मणाच्या त्या पूजाधर्माची टवाळी करणार नाहीत. सिंह नावाचा एक जैन होता. पुढे तो बुद्धधर्मिय झाला. परंतु पर्वीप्रमाणेच स्वत:च्या घरी येणा-या जैन श्रावकांस तो अन्न देई, देणग्या देई. पूर्वीचा तो प्रघात चालू ठेवण्यासाठी त्याला मुद्दाम सांगण्यात आले होते. बुद्ध आपले विचार अत्यंत सौम्यपणे सांगत असत. दुस-यांची मने वळवण्यास सत्य स्वत:च समर्थ असते. गौतम बुद्ध सत्यावर सारे सोपवीत, सत्यच्या सामर्थ्यावर विसंबत.
गौतम बुद्ध : || दोन ||
बुद्धांच्या पहिल्या प्रवचनातील सारांश आपणास लाभलेला आहे. त्यातील शब्द व विचार बुद्धांचेच आहेत यांत शंका नाही. त्या प्रवचनातील शिकवण अत्यंत साधी आहे. ज्यांना धर्ममय जीवन जगावयाचे आहे, त्यांनी प्रमाणबद्ध जीवन आखले पाहिजे. कशाचाही अतिरेक असता कामा नये. अति देहदंड नको किंवा देहाचे फाजिल लाडही नकोत; मधला मार्ग घ्यावा, असे प्रवचनाच्या आरंभी सांगून दु:खासंबंधीची चार सत्ये त्यांनी सांगितली आहेत. आणि नंतर दु:खनिरसनाचा उपाय त्यांनी सांगितला आहे.
१) जनन म्हणजे दु:ख; मरण म्हणजे दु:ख; रोग म्हणजे दु:ख; अप्रियाची प्राप्ती म्हणजे दु:ख; प्रिय वस्तूचा वियोग म्हणजे दु:ख. जननमरण, रागद्वेष या विश्वव्यापक गोष्टी आहेत. त्या सर्वत्र आहेत, सदैव आहेत. जीवनात मेळ नसून विसंवादपणा आहे, त्यांच्या त्या खुणा आहेत. मनुष्याच्या दु:खाच्या मुळाशी विरोध आहे, झगडा आहे. आपल्या अध्यात्मिक रोगाच्या मुळाशी स्पर्धा असते. या यर्व क्षणिक व अशाश्वत जगात, या दृष्य पसा-यात हा झगडा सर्वत्र भरुन राहिला आहे. आशा या विरोधातून सुटका करुन घेणे शक्य आहे व सुटका करुन घेतलीच पाहिजे.
२) प्रत्येक वस्तूला कारण असते; प्रत्येक वस्तूचा परिणामही घडतो; हे साधे तत्त्व या सर्व विश्वात भरुन राहीलेले आहे. देव व मानव स्वर्ग व पृथ्वी या सर्वांचा व्यवहार या एका तत्त्वानुसार चालला आहे. अमर्याद अवकाशात पसरलेले जे हे अनंत विश्व, या विश्वातील या अनंत ग्रहमाला, ही अनंत ब्रह्मांडे, आणि ह्यात पदोपदी होणारे हे फेरबदल, यांनाच केवळ कार्यकारणभावाचा कायदा लागू आहे असे नाही; तर मानवी जीवनात, ऐतिहासिक घटनांतही हाच कायदा कार्य करीत आहे असे दिसून येईल. दु:खाचे मूळ शोधून तेच जर उपटून टाकले गेले, तर दु:ख आपोआपच नाहीसे होईल. दु:खचे मूळ कारण तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे जगण्याची धडपड, जीवनाची हाव. कार्यकारणभावाच्या साखळीचे बारा दुवे यानंतर सांगण्यात आले आहेत व तेथे या गोष्टीचा अधिक विस्तार करण्यात आला आहे. अज्ञान व तृष्णा एकत्र बांधलेली आहेत, एकाच घटनेची तात्त्विक व व्यवहारिक अशी ही दोन रूपे आहेत. अज्ञानामुळे जीवनात बिघाड उत्पन्न होतो. जीवनातील सर्वांगीण व्यवस्थेत भंग होतो. हे ज्ञान अतिरेकी व्यक्तिवादाच्या रूपाने प्रकट होते, स्वत:ला जगापासून अलग करण्याच्या रूपाने प्रकट होते, जगातील सुसंवादित्याविरुद्ध बंड करण्याच्या रूपाने ते प्रकट होते. आणि त्यामुळे मग नानाविध वासना जन्मतात. अनेक प्रकारची हाव सुटते.
गौतम बुद्ध : || तीन ||
बुद्धांची शिकवण म्हणून त्यांचे अनुयायी काय समजत, बुद्धांनी खरोखर काय शिकविले, हे समजून घेण्यासाठी आपणास ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील हिंदुस्थानात कल्पनेने गेले पाहिजे. थोर थोर विचारस्त्रष्टेही इतर सामान्य जनांप्रमाणे स्थलकालनिबद्ध असतात. सभोवतींच्या आचारविचारांतूनच त्यांच्या कल्पनाही रंगरुप घेत असतात. त्यांच्या वर्तनाची त-हा आसमंतातल्या परिस्थितीतूनच जन्मलेली असते. अलौकिक बुद्धीचे महात्मे आपापल्या काळातील विचारांत नवीन मौलिक भर घालतात यात शंका नाही. परंतु स्वत:च्या काळाच्या अतीत त्यांनाही जाणे शक्य नसते व ते जातही नाहीत. समकालीन लोकांच्या प्रश्नांना ते उत्तरे देतात. ती उत्तरेही, परंपरागत वचने व उत्तरे जी असतात, त्यांना फारशी सोडून नसतात. कधी कधी असे वाटते, की त्यांनी दिलेली उत्तरे नवीन होती. परंतु असे करताना, त्या सत्याकडे आपण ओढले जात आहोत असे त्यांना वाटे, त्या गहन गंभीर सत्यांना प्रकट करीत असता परंपरेने आलेलीच अपुरी भोषा ते वापरतात. त्या संज्ञा व कल्पना ते वापरतात. स्वत:च्या काळाच्या पलीकडे जाण्याची इच्छा असूनही ते स्वत:च्या काळाचेच प्रतिनिधी राहतात. विचार हा कधीही असंबद्ध उड्या मारीत जात नाही. जुन्या विचारांतच नवीन अर्थ दाखवून बुद्धी नवीन कल्पनांकडे जात असते. परंपरा न तोडता बुद्धी पुढे जात असते. ज्यांना ऐतिहासिक दृष्टी नाही अशा टीकाकारांच्या टीकेपासून बुद्धांनाही त्रास सहन करावा लागला आहे. ऐतिहासिक दृष्टी नसल्यामुळे बुद्धांची स्तुतीही केली गेली, निंदाही केली गेली. ऐकोणिसाव्या शतकात विज्ञान व नवज्ञान यांच्या वाढीमुळे युरोपभर संशयवादाची प्रचंड लाट उसळली. आणि या वेळेसच पाश्चिमात्यांना बुद्धधर्म वाढत्या प्रमाणात ज्ञात होऊ लागला. युरोपात या वेळेस प्रत्यक्षवाद, अज्ञेयवाद, नास्तिकवाद, नैतिक पायावर उभारलेला मानवतावाद, इत्यादी वादांना वाढता पाठिंबा मिळत होता. संशयवादी व अश्रद्धावादी वाङमयात बुद्धांचे नाव आदराने उच्चारलेले अनेकदा दिसून येते. नैतिक पायावर मानवतावादाची उभारणी करणारेही म्हणू लागले, की आमच्या विचारसरणीचा पहिला मोठा पुरस्कर्ता बुद्ध होय. मानवाचे सुख, मानवाची प्रतिष्ठा, सर्व मानवांचे मानसिक ऐक्य, यांचा पहिला पुरस्कर्ता बुद्ध असे हे सांगतात. मनुष्याला सत्य ज्ञान होणे शक्य नाही असे म्हणणारे, आणि दृश्य जगापलीकडे जाणण्यासारखी अशी सत्यता नाहीच मुळी असे म्हणणारे, दोघेही आपापल्या मंडनार्थ बुद्धांची साक्ष काढतात. बुद्धिप्रधान अज्ञेयवादी, जे अस्पष्ट अशा इंद्रियातीत ज्ञानाचा जणू खेळ करू बघतात, तेही बुद्धांचेच उदाहरण पुढे मांडीत असतात, सामाजिक आदर्शवादी, नैतिक गूढवादी, बुद्धिप्रधान भविष्यवादी सारे बुद्धांच्या शिकवणीकडे आकृष्ट होतात व त्यांच्या शिकवणीचा स्वत:च्या समर्थनासाठी उपयोग करतात.
गौतम बुद्ध : || चार ||
बुद्ध नाना प्रकारच्या मतांच्या वादांना प्रोत्साहन देत नसत. आंतरिक शांतीला, नैतिक प्रयत्नांना, त्यामुळे बाध येतो असे त्यांना वाटे. या अशा वादविवादांनी शेवटी आपण अतिगहन व गूढ अशा गोष्टींजवळ जाऊन पोचतो. त्या गहनगूढांचे उत्तर मिळण्याचा हट्ट आपल्या बुद्धीने धरता कामा नये. जीवनाला जी किंमत आहे, जो अर्थ आहे, त्याला कारण जीवनापाठीमागे असणारी ही गूढता आहे. जी अनंतता बुद्धीच्या कक्षेत येऊ शकत नाही, अशी अनंतता व अपरता जीवनाच्या पलीकडे आहे. म्हणून तर जीवनाला अर्थ आहे, मोल आहे. हे दृश्य जमत् म्हणजेच जर सारे असेल, हे जगत् व मानव जर स्वयंपूर्ण असतील, यांच्या पलीकडे अधिक खोल, उच्चतर, गहन-गंभीर असे जर काहीच नसेल, तर या संसारातील दु:ख-क्लेश, नाना प्रकारचे पापताप, केवळ असह्य होतील. आपली बुद्धी अशा प्रकारच्या अतींद्रिय, अति-ऐतिहातिक, दिक्कालातीत सत्यतेची मागणी करते, म्हणून आपण अशी सत्यता मानतो असे नाही. तर जे इंद्रियगम्य आहे, जे दृश्य नामरुपात्मक आहे, ते एका गूढतेने व्यापिलेले आहे व तेथे विचाराची गती कुंठीत होते, म्हणून ती सत्यता आपण मानतो. या विश्वापाठीमागे काहीतरी आहे असे मानणा-या सर्व धार्मिक पद्घती त्या दिव्य शक्तीची भव्य वर्णने करतात; त्या दिव्य तत्त्वाचा आपणाशी असणारा जो संबंध, त्याचे उत्कट वर्णन करतात. परंतु या सर्व धर्मपद्धती जीवनाच्या अंतिम प्रश्नांना हात लावीत नाहीत. या सर्व पद्धती एक प्रकारे बाहेर वावरणा-या आहेत. यांच्यापेक्षा या विश्वाच्या पाठीमागे काहीतरी गूढ आहे; परंतु ते काय आहे ते सांगता येत नाही असे सांगणारी, त्याविषयी मौन धरणारी धर्मपद्धती एका अर्थी त्या खोल प्रश्नांच्या अधिक जवळ आपणास नेते. गूढतेमुळे बौद्धिक विचाराला मर्यादा पडते, तार्किक व्याख्यांना मर्यादा पडते. ‘त्यांच्यासमोर वाणी मागे मुरडते; मनालाही ते न सापडल्यामुळे मागे फिरावे लागते.’ बुद्धांचे मौन दर्शविते, की ते एक महान गूढवादी होते. तरीही त्यांच्या अनुयायांनी पुढच्या काळात त्यांच्या मौनाचे नाना प्रकारे व्याख्यान केले, त्या मौनातून नाना मते त्यांनी काढली. मनुष्यामध्ये तत्त्वजिज्ञासू वृत्ती आहे. ती कायमची दडपता येत नाही. सीलोनमधील लेखांवर विश्वास ठेवला तर बुद्धांच्या मृत्यूनंतरच्या दुस-याच शतकात बुद्धधर्मात निरनिराळे १८ संप्रदाय उत्पन्न झाले होते असे मानावे लागेल.
गौतम बुद्ध : || पाच ||
बुद्धांच्या स्वत:च्या विचारानुरोधाने जर आपण पाहू, त्यांच्या काळातील प्रवृत्तींच्या अनुसार जर आपण पाहू, तर त्यांच्या शिकवणीत अज्ञेयवाद किंवा शून्यवाद पाहू जाणे योग्य नाही. बुद्धांच्या शिकवणीत याहून अन्य अर्थ पाहणे शक्य आहे. इतकेच नव्हे, तर तेच योग्यही आहे. ते जे शाश्वत साधुत्व व शिवत्व, ते जे निरपेक्ष परमपद, त्याचा जर अस्तिरुप अनुभव बुद्धांना आलेला नसता, तर या नाशिवंत भंगुर मानवी जीवनातील उणिवांचा जो गंभीर खोल अनुभव त्यांना आला तोही येणे अशक्य होते. अशाश्वताचे ज्या प्रकारचे दर्शन बुद्धांना झाले, तसे होणे अशक्य आहे. शाश्वताच्या महान अनुभवाच्या पार्श्वभूमीवरच सापेक्ष व विनाशी अशा जगाची कल्पना नीट येऊ शकते. त्या निरुपाधिक व शाश्वत सत्यचे वर्णन बुद्ध नेति नेति रीतीनेच करतात किंवा अजिबात टाळतात. याचा अर्थ एवढाच, की त्या परम सत्यचे वर्णन करणे वाणीच्या पलीकडचे आहे. ते परम सत्य सर्व कल्पनांच्या, विचारांच्या अतीत आहे. ज्याची ज्याची आपण निश्चित कल्पना करु शकतो अशा वस्तूमात्राच्या पलीकडे ते आहे. अद्वैत वेदांताचे जे परब्रह्म किंवा ख्रिस्ती गूढवादी संतांचा जो परमेश्वर, त्याहून बुद्धांचे निर्वाण निराळे करणे कठीण आहे. अशा त्या शाश्वत सत्यच्या थोर अधारावरच बुद्ध हे जगाचे अनुभव तुच्छ ठरवितात. परंतु जगत् तुच्छ मानायला लावणारा जो तो शाश्वत सत्यचा अनुभव, त्याचे वर्णन करायला बुद्ध नाकारीत. कारण प्रत्यक्ष पुराव्याने ती गोष्ट सिद्ध करणे अशक्य असे. तर्कातीत अशी ती वस्तू आहे. भारतीय मनोबुद्धीला त्या परमश्रेष्ठ सत्याच्या साक्षात्काराचे वर्णन करताना मुके राहणे श्रेयस्कर वाटते. त्या दिव्य अनुभवाला, त्या परम सत्याला, तर्ककर्कश व्याख्येत बसविणे, तर्काच्या क्षेत्रात आणणे ही गोष्ट करताना कदाचित क्वचित उपनिषदे दिसतील. काही थोर आचार्यही या सत्स्वरुपाचे अत्यंत सूक्ष्म असे वर्णन देऊ बघतात. परंतु बुद्धांनी अशा प्रयत्नांचा संपूर्णपणे त्याग केलेला आहे. ते दुसरे धर्माचार्य एका टोकाला, तर बुद्ध दुस-या टोकाला. अत्यंत तेजस्वी प्रकाश छायेची किंमत उपेक्षितो. बुद्धांनी दिलेली कारणे समजण्यासारखी आहेत. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात हिंदुस्थानात निर्भय विचार मांडले जात होते, प्रखर भाषा बोलली जात होती, शेकडो प्रकारचे धार्मिक अनुभव सांगण्यात येत होते. Contd..........
मानवजातीच्या इतिहासात विचारांची अशी निर्भयता, वाणीची अशी स्पष्टता व तीव्रता, व धार्मिक अनुभवांची अशी अपार विविधता क्वचितच कोठे आढळते. बुद्धांच्या काळात धर्मभोळेपणाही होता. वितंडवादही होता. समाजात अंधश्रद्धाही होती, प्रखर बुद्धिवादही होता. अज्ञानी लोकांचा भोळसटपणा व विद्वानांचे वितंडवादी पांडित्य यात स्पष्ट रेषा काढणे कठिण झाले होते. सारा गोंधळ होता. अशा त्या गोंधळाच्या काळात बुद्ध मानवी अनुभव व स्वभाव नीट पारखून घ्या असे म्हणत. केवळ आप्तवाक्य म्हणून काही मानू नका, उगीच विश्वास ठेवू नका. बुद्धीला जो पटवील त्याचा अधिकार. ज्याला अंतर्दृष्टी आहे, जो खोल बघतो, तो अधिकारी. प्रत्यक्षाचा खोल अनुभव जो घेतो, अंतर्भेदी दृष्टीने प्रत्यक्षात जो पाहतो, त्याला मानवी स्वभाव कळतो. ज्याने सांगितलेले आपणास पटते, त्याच्यासमोर आपण नमतो.
दूरदर्शीपणामुळे, आदरामुळे किंवा भीतीमुळेही पुष्कळ वेळा आपण आज्ञाधारक होत असतो. परंतु यामुळेच जर एखाद्याला आपण मानीत असू, तर त्याची सत्ता आहे, त्याचा खरा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही. प्रत्येकाने स्वत: विचार करावा अशी बुद्धांची निक्षून सांगी असे. स्वत:ची बुद्धी वापरण्याचे धैर्य प्रत्येकाने दाखवावे असे ते नेहमी सांगत. नानाविध उपपत्ती व मीमांसा, निरनिराळ्या विचारप्रक्रिया यांच्या चक्रात न पडता प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ते प्रत्येकाने पाहावे, असे ते म्हणत. तसेच दुसरीही गोष्ट ते सांगत. प्रत्येकाने स्वत:च्या प्रयत्नाने सत्याचा साक्षात्कार करुन घ्यावा, तो अनुभव घ्यावा. निरनिराळ्या मतांचे वादविवाद मनुष्याला पटकन काहीतरी घ्यायला लावतात. या वादविवादांनी माणसे शीघ्रज्ञानी होतात जणू. शांतपणे अविरत प्रयत्नाने सत्याचा शोध करणे त्यांच्या हातून होत नाही. सत्य ही अत्यंत पवित्र अशी पुरुषार्थ करुन प्राप्त करुन घेण्यासारखी वस्तू आहे. चर्चापटूंचे खेळणे म्हणजे सत्य नव्हे. जो स्वत:चा ज्ञानप्रकाश पेटवीत नाही, त्याला आत्म्याच्या जगात पाहता येणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे बुद्धांना केवळ बुद्धिप्रधान लोकांची करमणूक करायची नव्हती, तर बहुजनसमाजाला थोर व उदार असे विचार द्यावयाचे होते. सदगुणांचे प्रत्यक्ष आचरण हाच धर्ममय जीवनाचा खरा राजमार्ग, असे जनतेस सांगावयास बुद्ध उत्सुक होते. चौथा गोष्ट म्हणजे, आस्तिकवादी धर्मशास्त्र निरपेक्ष परब्रह्माची सापेक्ष संसाराशी गाठ घालताना त्या निरुपाधिक परब्रह्माला सोपाधिक व सापेक्ष बनविते. हे धर्मशास्त्र ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा मांडू लागते. ईश्वर म्हणजे सापेक्ष जगातील जणू एक वस्तु. ईश्वर आहे म्हणणारे व नाही म्हणणारे, दोघेही त्या ईश्वराकडे बाह्य दृष्टीने, भौतिक दृष्टीने पाहू लागतात. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीची अपाल गूढता हे लोक ध्यानात घेत नाहीत. ईश्वराला सोपाधिक बनविणारे हे लोक त्याच्याकडे सृष्टीकर्ता, पिता, प्रियकर, सखा इत्यादी नात्यांनी पाहू लागतात. ईश्वराला उपाधीत पाहणारे जे हे धर्मशास्त्र, ते ईश्वराचा सान्त प्रतीके व उपाधी संबंध जोडून सारा गोंधळ निर्मिते. वास्तविक ते जे दिव्य आध्यात्मिक तत्त्व ते स्वयंभू आहे. ते निरपेक्ष आहे. त्याच्या अस्तित्वासाठी दुस-या वस्तूंच्या जवळच्या संबंधाची आवश्यकता नाही. ते स्वयंप्रकाशी तत्त्व आहे. सृष्टीच्या पसा-याहून, आपल्या मनातील विचाराहून अनंत पटींनी मोठे व निराळ्याच गुणधर्मांचे असे ते तत्त्व आहे. म्हणून बुद्ध अशा साकार परमेश्वरापासून दूर राहतात. ईश्वरासंबंधीच्या या सगुण कल्पना त्यांना पसंत नसत. ईश्वर परिपूर्ण आहे असे मानून, मनुष्य शेवटी कर्मवीर न होता त्या ईश्वरावर श्रद्धा ठेवून बसणारा होतो. प्रयत्नांची जागा श्रद्धा बळकावते. contd............
प्रार्थना म्हणजे ईश्वराजवळ खाजगी हितगुज, एक प्रकारची देवघेव, सौदा असे होते. जगातील ऐहिक वस्तू मिळाव्या म्हणून आपण प्रार्थना करु लागतो. स्वार्थाची ज्वाळा अधिकच भडकू लागते. याच्या उलट बुद्धांचे ध्यान आहे. ध्यान म्हणजे स्वत:त बदल करणे. आत्म्याला नवीन बनविणे. जीवनात क्रांती करणे; पाशवी वृत्ती नष्ट करुन, परंपरागत आलेल्या सामाजिक वृत्ती, वंशपरंपरागत आलेल्या केवळ अनुकरणात्मक वृत्ती नष्ट करुन स्वत:चा नवीन विकास करुन घेणे. पाचवी गोष्ट म्हणजे त्या परम सत्याचे स्वरुप तर्कातीत आहे. त्या सत्याविषयी तर्काच्या परिभाषेत बोलण्याचा आग्रह धरणे वेडेपणा आहे. या सर्व गोष्टी सोडून जे निर्वाण उरते ते केवळ शून्यमय नाही. ते निर्वाण अस्तिरुप आहे; ते निर्वाण म्हणजे अंतिम सत्यस्वरुप. या अंतिम सत्यालाच धर्म म्हणणे बुद्ध पसंत करीत. परब्रह्माच्या या अंतिम सत्याविषयी बुद्ध नितांत मौन स्वीकारतात. या त्यांच्या मौनाला उपनिषदांत आधार आहे. उपनिषदे उदघोषितात, ‘तेथे दृष्टी जात नाही, वाणी जात नाही, मन जात नाही. ते ब्रह्म कसे शिकवावे? हे आम्हाला समजत नाही.’
बुद्धांच्या विचारातील काही अपूर्णता मी जाता जाता सूचित करतो. बुद्धधर्माच्या पुढील इतिहासात बुद्धधर्माचा हिंदू धर्माशी संबंध आला तेव्हा या उणिवा दिसून आल्या : १) तत्त्वज्ञान ही मानवी मनाची एक भूक आहे, आवश्यक अशी गरज आहे आणि जीवनाचे जे अंतिम प्रश्न त्या विषयींचे मत स्पष्ट न सांगणे ही गोष्टबुद्धांसारख्या थोर विभूतीने जरी उपदेशिले, तरी ती यशस्वी झाली नाही. बुद्धांचे श्रोते ही वृत्ती स्वीकारायला सिद्ध झाले नाहीत. निश्चित मार्गदर्शनाच्या अभावी पुढे बुद्धांवर नाना प्रकारच्या आध्यात्मिक विचारप्रक्रिया लादण्यात आल्या. बुद्धधर्माच्या आरंभीच्या वाढीत या गोष्टी दिसून येतात. २) धर्म म्हणजेच अंतिम सत्यता असे बुद्ध मानीत. परंतु व्यावहारिकदृष्ट्या ही गोष्टी तितकीशी जवळची, प्रत्यक्ष, इंद्रियगम्य अशी वाटेना. धर्म म्हणजेच परमेश्वर ही कल्पना अमूर्त वाटे. व्यवहारात थोडी मूर्त कल्पना हवी. आपण चक्रादी साह्याने प्रार्थना करु शकणार नाही. अनुयायांनी पुढे बुद्धांनाच देवत्व दिले. ३) ब्राह्मणधर्मात ज्यांनी जगातील नानाविध अनुभव घेतले, अशांसाठी संन्यास राखून ठेवण्यात आला होता. तिन्ही आश्रमांतून गेल्यावर संन्यासाचा अधिकार. परंतु बुद्धांनी ब्रह्मचर्याश्रम व गृहस्थाश्रम यातून गेलेच पाहिजे असे नाही, असे सांगितले. वाटेल तेव्हा जगाच्या बंधनापासून, या उपाधींपासून मुक्त होण्यासाठी संसाराचा त्याग करावा.
Contd...........
बुद्धांच्या विचारांत या अशा तीन अतिशयोक्ती राहिल्या. ज्या लोकांजवळ बुद्धांना झगडायचे होते, त्या काळातील आध्यात्मिक जीवनाला कोणत्या लोकांशी झगडावे लागत होते, तिकडे लक्ष दिले म्हणजे बुद्धांच्या विचारांतील या अतिशयोक्ती आपण समजू शकतो. परमेश्वराला साकार करुन त्याला केवळ संसारातील एक वस्तू बनवू पाहणारे सगुणधर्मवादी, विधिनिषेधांचे अवास्तव स्तोम माजविणारे कर्मकांडी; आणि केवळ ऐहिकावरच भर देणारे जडवादी, असे त्या काळात पारमार्थिक जीवनाचे तीन शत्रू होते.
गंभीर आध्यात्मिक भाव, अती उच्च प्रकारचे नैतिक सामर्थ्य आणि अत्यंत योग्य असा बौद्धिक संयम या तीन गोष्टींचे प्रभावी मिश्रण बुद्धांमध्ये होते. स्वत:मधील दिव्यत्वाची मनुष्याला आठवण करुन देणा-या ज्या थोर विभूती या भूतलावर क्वचित कधी जन्माला येतात अशांपैकीच बुद्धही एक आहेत. अशांच्या जीवनामुळे आध्यात्मिक जीवनाकडे आपण ओढले जातो. अशा विभूतींमुळे आध्यात्मिक जीवन सुंदर व आकर्षक वाटते. आपल्या हृदयात एक प्रकारचा नूतन अभिनव आनंद व उत्साह उचंबळतो. बुद्धांजवळ अलौकिक बुद्धी होती, परिणत प्रज्ञा होती. त्यामुळे परमोच्च सत्याचे त्यांना आकलन होऊ शकले. त्याबरोबरच, त्यांचे हृदय प्रेमाने व कारुण्याने ओतप्रोत भरलेले होते. म्हणून या दु:खीकष्टी मानवजातीला दु:खातून वाचविण्यासाठी त्यांनी सारे जीवन दिले. खरे थोर महात्मे मानवी व्यवहारांत भाग घेतात, सेवेत रमतात. जरी त्यांचे आत्मे दैवी असले, तरी जगाला कंटाळून दूर न जाता या जगातच राहून जगाचा उद्धार ते करु पाहतात. सेवापरायण अशा थोर गूढवादी संतांचाच परंपरा, प्रेममय व सेवामय अशा थोर अध्यात्मेत्त्यांचीच परंपरा बुद्धांनीही चालविली. त्या परंपरेला त्यांनी प्रतिष्ठा दिली, मान्यता दिली. त्यांचे दिव्य-भव्य व्यक्तिमत्त्व, त्यांची ऋषिसम दृष्टी, सत्यदर्शनाची त्यांची उत्कटता, जगताला संदेश सांगण्याची त्यांची तळमळ, दु:खीकष्टी जगताबद्दलची त्यांची जळजळीत प्रेमवृत्ती इत्यादी गोष्टींचा जे जे त्यांच्या सान्निध्यात येत, त्यांच्यावर परिणाम झाल्याशिवाय राहत नसे. यामुळे बुद्धांच्या चरित्राभोवती चमत्कार व कथा यांचे सागर जमले. सामान्य माणसे अशा अदभूत कथा निर्मून महापुरुषांविषयीचा आपला आदर प्रगट करीत असतात. आदरबुद्धी दाखविण्याचा हाच एक मार्ग त्यांना मोकळा असतो. बुद्ध हे इतर मानवांपेक्षा अनंत पटींनी श्रेष्ठ व थोक होते, ते अलौकिक होते, अद्वितीय होते, ही गोष्ट सामान्य जनता एरव्ही कशाने सांगणार? कशाने सिद्ध करणार आहे? आणि शेवटी तर पुढे पुढे संयमाच्या या थोर आचार्याला, प्रेमाच्या या महान उपदेशकाला, विवेकाचा व शहाणपणाचा मार्ग दाखविणा-या या थोर ऋषीला देवत्व देण्यात येते. जनता त्यांना देव करते. सर्वज्ञ, पूर्णपुरुष, जगदुद्धारक असे त्यांना मानण्यात येते. जसजसा काळ जात आहे, शतकांपाठीमागून शतके जात आहेत, तसतसे बुद्धांचे मोठेपण अधिकाधिकच तेजस्वी व स्पष्ट असे दिसून येत आहे. साशंकवादीही आज त्यांच्याकडे वळत आहेत. मानवजातीच्या इतिहासात युगप्रवर्तक अशा ज्या महनीय विभूती झाल्या, ज्यांनी स्वत:च्या काळाला व पुढील काळालाही संदेश दिला, अशांपैकीच भगवान बुद्ध हेही एक आहेत.
End.
BUDHHAM SARANAM GACHCHAMI!
DHAMMAM SARANAM GACHCHAMI!
SANGHAM SARANAM GACHCHAMI!
BHUDDHA VICHARANCHA VIJAY ASO!!!!!!!!!!!!!
MANY MANY HAPPY BUDDHA BIRTHDAY (PORNIMA) TO THE WHOLE
WORLD.
सुखी, समृद्ध जीवनासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज
शाक्यरपुत्र सिद्धार्थ गौतमाने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धगयेच्या बोधीवृक्षाखाली बसून दिव्य ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान त्यांनी स्वत:पुरते न ठेवता मानवजातीच्या व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी त्याचा प्रसार व प्रचार केला. सतत ६० वर्षे ते आपला उपदेश करीत फिरले. त्यांचा उपदेश म्हणजेच बुद्ध धम्म होय. "धम्म' हा शब्द पारंपरिक अर्थाने धर्म नसून तो मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिमूल्याचा समन्वय असलेली जीवन पद्धती आहे.
माणसाला विज्ञाननिष्ठ, विवेकवादी, विचारशील बनविणे हे बौद्ध धम्माचे परम उद्दिष्ट आहे. सनातन परंपरा, रूढी- अंधश्रद्धा व मानवी गुलामगिरी याविरुद्ध तत्त्वेच बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा आहे. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री त्याचे स्तंभ आहेत. नीती ही बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे.
राष्ट्र ही एकत्वाची भावना आहे. जाती-पोटजातीत विभागलेला मानव समाज राष्ट्र म्हणून आकारला येऊ शकत नाही. समतेवर आधारित समाज रचना राष्ट्रीय एकात्मतेची पूर्व अट आहे. यास्तव बौद्ध धम्माची शिकवण जनतेत रुजविणे काळाची गरज आहे.
प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री हे सद्गुण माणसात रूजावेत; स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज निर्माण व्हावा म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना या बुद्ध तत्त्वांचा जाणीवपूर्वक अंतर्भाव संविधानात केला. बुद्ध तत्त्वज्ञान प्रत्येक भारतीयाला सतत प्रेरणादायी ठरावे म्हणून तिरंग्यावर "अशोकचक्र' कोरले आणि "त्रिमूर्ती'ला राजमुद्रा म्हणून मान्यता मिळवून दिली. भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय' हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला. या सर्व बाबींचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासीत राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती.
सध्याच्या परिस्थितीत धम्मशासीत पिढी निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बालपणापासूनच मुलांना विज्ञाननिष्ठेचे मानवी मूल्याचे व विवेकाचे धडे देणे गरजेचे आहे. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. कारण त्याला मन आहे. त्या मनाला विचाराचे खाद्य पाहिजे. धम्म माणसाच्या हृदयात आशा निर्माण करतो. त्याला काम करण्यास प्रवृत्त करतो. बौद्ध धम्माला काळ आणि देश यांचे बंधन नाही. तो कुठल्याही देशात भरभराट पावू शकेल.
"बौद्ध धर्म' या ग्रंथाचे कर्ते ई. जे. मिल्स यांनी असे स्पष्ट प्रतिपादन केले की, ""बौद्ध धम्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हिनतेवर भर दिलेला नाही. डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर दिलेला नाही.''
प्रा. डब्ल्यू.टी. स्टेस आपल्या "बौद्ध धर्मीय नीतिशास्त्र' या ग्रंथात म्हणतात,""ज्ञान हे मुक्ती्साठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यात अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे तर दुसरे कारण तृष्णा आहे, असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्वक सांगितले आहे.''
प्रगतिशील जगाला सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माचीच आवश्यनकता आहे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे. बुद्धाचा धम्म हा बुद्धिप्रामाण्यवादावर अधिष्ठित आहे. भगवान बुद्धाने सांगितलेला "अनित्यतेचा सिद्धांत' खरा ठरला आहे. बौद्ध धम्माने मानवात प्रच्छन्न असलेला अंत:सामर्थ्याच्या शोधाकडे लक्ष वेधले. सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्वही सांगितले.Contd.....
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३ ऑक्टोरबर १९३५ रोजी येवला परिषदेत म्हणाले होते, ""जो धर्म आपल्याला समान दर्जा देईल, समान हक्क देईल आणि योग्य तऱ्हेने वागवील अशा एखाद दुसऱ्या धर्मात जावे, असे तुम्हाला वाटत नाही काय? दुर्दैवाने मी अस्पृश्य जातीत जन्मास आलो हा काही माझा अपराध नाही. परंतु, मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही.'' यावेळी निश्चिहतच डॉ. आंबेडकरांच्या मनात बौद्ध धम्म अधिष्ठित झालेला होता.
"गौतम बुद्धाचे चरित्र' हे पुस्तक बाबासाहेबांनी बालपणीच वाचले होते. तेव्हापासून बुद्ध तत्त्वज्ञानाचे कित्येक ग्रंथ त्यांनी वाचले होते. बुद्धाच्या संदेशात सिद्धांत आणि सामाजिक सुधारणा यांचे संकलन आहे. बुद्धाचा विचार हा एक सामाजिक संदेश आहे. बौद्ध धम्म प्रज्ञा शिकविते, करुणा शिकविते, समता शिकविते, या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. विज्ञान जाणणाऱ्या आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल तर बुद्धाचा धम्म याच एका धर्माचा स्वीकार करणे त्याला शक्य होईल, असे डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादन केले.
बुद्धजयंतीच्या वेळी नवी दिल्ली येथे एका सभेत बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, "बौद्ध धर्म नीतीवर अधिष्ठित आहे. बुद्ध हा मार्गदाता आहे. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतलेली आहे. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धाने विचारार्थ मांडला. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे.
२९ सप्टेंबर १९५० रोजी वरळी येथील बौद्ध मंदिरामध्ये भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले, ""आपल्या हालअपेष्टा थांबविण्यासाठी लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारावा. आपले उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत करीन.'' १४ ऑक्टोॉबर १९५६ मध्ये नागपूरच्या नागभूमीवर त्यांनी धम्मचक्र फिरविले. इतिहासात अभूतपूर्व असा धम्मदीक्षेचा सोहळा संपन्न झाला. मनुष्य हा धर्माकरिता नसून, धम्म हा मनुष्याकरिता आहे. बुद्धाविषयी डॉ. आंबेडकर म्हणतात, "Buddha was the first teacher in the world, who made morality the essence and foundation of religion. ''
बुद्ध धम्माला देव-दैव, आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, कर्म या बाबी मान्य नाहीत. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा बुद्धाने त्याज्य मानल्या आहेत. बुद्ध धम्मात जात, उच्च-निचता नाही. स्त्री-पुरुष समानता बुद्धाने मान्य केलेली आहे. सर्वांना समान संधी बहाल केली आहे. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे बुद्धाचे वचन आहे. "अत्त दिपो भवं' हा बुद्धाचा महान संदेश आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनीसुद्धा "होवो बुद्धाचे पुनरागमन' अशी कविता करून भारतात बुद्धाच्या पुनरागमनाची वाट पाहिली.
आज जगात आतंकवाद वेगाने पसरत आहे. मानवी मूल्याचे अवमूल्यन होत आहे. सीमावाद, प्रांतवाद गतिमान होत आहे. स्त्रियांवर रोजच अत्याचार होत आहे. देव- दैववाद डोके वर काढत आहे. कुजलेल्या जीर्ण रूढी- परंपरा पुनरुज्जीवित केल्या जात आहेत. एकाचे मंदिर पाडून दुसरा आपले मंदिर बांधत आहे. राजकारणाच्या नावाने हुकूमशाही वाढीस लागत आहे.
नवीन पिढी वेगाने व्यसनाधिनतेकडे जात आहे. न्याय व्यवस्था लुळी झालेली आहे. जाती व्यवस्था पुन्हा मूळ धरू लागली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात देवी-देवतांचे प्रस्थ वाढत आहे. दूरदर्शनवर देव, अंधश्रद्धा, भूत- पिशाच्च यांचे आक्रमण सुरू आहे. या सर्व बाबींना दूर सारण्यासाठी आणि माणसाला सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज आहे. यासाठी प्रत्येक बौद्ध म्हणविणाऱ्या उपासक-उपासिका, भिक्खूं तथा भिक्खूय संघ यांनी महायान- हीनयान या वादात न पडता सांघिक प्रयत्न करण्याची कालसापेक्ष गरज आहे. डॉ. आंबेडकर यांच्या शब्दांत "जग हे धम्म राज्य निर्माण होण्याची गरज आहे.
बुद्ध आणि धम्म
! जयभीम ! जयभीम ! जयभीम ! आंबेडकरी अनुयायांची व्यथा - १४ ओक्टोबर १९५६ च्या धम्मचक्र परिनिर्वाणानंतर महामानवामुळे कोटी दलित समजल्या कुळांचा उद्धार झालेला असत मात्र हिंदू धर्मातील अमानवीय जातीरूढी हे सर्वानीच सोडलेले नसत तथागताचा बुद्ध आणि धम्म हा काही जातीनेच स्वीकारलेल असत यात फक्त मानवतेने आणि सुखशान्तीने जीवन जगण्याचा मार्ग असत अशा बुद्ध धम्माचा स्वीकार केल्याने पूर्वीच्या दलितांचे जीवनमान उंचावलेल असत पूर्वी गुलामी लादणारे मनुवादी आता त्यांच्या वाटेला जात नसत एवढे सार त्या महामानवाने श्रमाच्या भीमक्रांतीने केलेल असत अन या भीमक्रांतीचा गाडा मात्र फक्त आंबेडकरी अनुयायी हेच पुढे नेत असत कारण उरलेल्या उरलेल्या जातीचे सारच डामडौल असत मनुवादी जाती व्यवस्थेतून ते अजूनही बाहेर आलेल नसत मनुवाद्यांचे उंबरठे ते पूर्वीच्या प्रथेप्रमाणे आजही झिजवत असत पूजा-अर्चा, मुहूर्त आणि संस्कार-विधी हे ब्राह्मणांकडून पार पाडत असत अन अंधविश्वासाला खतपाणी घालण्यास मदत करीत असत कर्जबाजारी होऊन या सर्व संस्कार विधी करणाऱ्यांची पोट भरीत असत घरामध्ये देवादिकांचा देव्हारा अन उपास तपास चालू असत तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी देशभर भटकंती करीत असत देवापुढे केलेला नवस फेडण्यासाठी बकरी कोंबड कापीत असत लग्नानंतर सत्यनारायण घालीत असत अन जेजुरीला पाया पडया जात असत कारण ते अजून ही मनुवाद्यांच्या धाकात असत म्हणून त्यांनाच मनुवादी छळ अधिक सोसावा लागत महिलांची काढलेली धिंड त्यांना पाहत बसावे लागत शालेय शिक्षण, उच्च शिक्षण अन नोकरीच्या सवलतीसाठी ते पुढे असत त्यावेळेस मात्र त्यांना कामापुरता डॉ बाबासाहेब आंबेडकर हा दिसत असत फक्त गरजा भागविण्यासाठी आंबेडकरी समाजाचा धावा करीत असत काही जातींचा समाज विकास हा खुंटलेला असत भीमसैनिक अरविंदला हेच खटकत असत मनुवादी प्रथा अजून संपत नसत अशांच लोकांमुळे भीमाला अपेक्षित असलेला भारत बौद्धमय होत नसत......!
- भीमसैनिक अरविंद बनसोडे, पोर्ट ब्लेअर (अंदमान & निकोबार)
‘वैज्ञानिकता, नैतिकता हा बुद्ध धम्माचा पाया’
धम्माला कोणत्याही अर्थाने धर्म म्हणता येत नाही. वैज्ञानिकता आणि नैतिकतेच्या पायावर बुद्ध धम्म उभा आहे. विज्ञानात सत्याला महत्व आहे. सत्याचा शोध ही बुद्ध धम्माची आधारशीला आहे. सत्य शोधायचे म्हणजे नवी मानसिकता निर्माण करणे होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म हा जीवनाचा मार्ग मानला होता. बुद्ध हा मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. याची विज्ञानवादी मांडणी बाबासाहेबांनी केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ या दिवशी लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बुद्ध धम्माची दीक्षा घेतली.
आज बौद्ध धर्मीयांसमोर अनेक आव्हाने आहेत. अष्टांगिक मार्गाचा अवलंब कठोरपणे व्हायला हवा. अंधश्रद्धा, जाती, पोटजाती यांच्यात वाढत जाणारी दरी ही आजची आव्हाने असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
‘धर्माचा विचार हा व्यक्तिनिष्ठ आहे तर धम्म हा समूहनिष्ठ आहे. धर्म प्रश्नमाण्याला बांधील तर धम्म हा तर्काधिष्ठितआहे. धर्म हा माणसाला सतत भीती दाखवित असतो तर धम्म हा माणसाला भयमुक्त करतो, बौद्ध समाजाने भविष्यातील आव्हाने आताच स्वीकारली पाहिजे’
WONDERFUL, 23 COMMENTS ON A SAME DAY.
श्रीकृष्ण : वेदांना विरोध करणारा पहिला महापुरुष
वैदिक इंद्राची फटफजिती
भारतातील पहिलचा वेदविरोधक महापुरूष कोण असा प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर नि:संशयपणे श्रीकृष्ण असे द्यावे लागेल. काळा श्रीकृष्ण गोऱ्या वैदिक ब्राह्मणांचा देव झाला, यातच सर्वकाही आले.
महाभारत आणि श्रीमद्भागवातील आणखी काही उदाहरणे देऊन मी हा मुद्दा स्पष्ट करते. वैदिकांचा मुख्य देव इंद्र आणि ब्रह्म आहेत. तर मुख्य ग्रंथ ऋग्वेद आहे. यजुर्वेद अथर्ववेद सामवेद बरेच नंतरचे आहेत, याबाबत आता विद्वानांत एकमत झालेले आहे. वेदांत ३३ प्रकारचे देव आहेत. (३३ कोटी या शब्दप्रयोगातील कोटी या शब्दाने संख्या दर्शविली जात नाही. कोटी म्हणजे वर्ग किंवा प्रकार.) ऋगवेदाचा नायक इंद्र आहे. तर खलनायक वृत्रासूर आहे. इंद्राने आपल्या वज्र नावाच्या शस्त्राने वृत्रासुराला ठार मारले. याचे वर्णन ऋगवेदात येते. इंद्राने वृत्रासुराची पुरे म्हणजेच तटबंदीयुक्त नगरे उद्ध्वस्त केली. म्हणून त्याला वेदांनी पुरंदर म्हटले आहे. वैदिक यज्ञाची मुख्य देवताही इंद्रच आहे. वेदांत इंद्राच्याच प्रार्थनांना मुख्यस्थान आहे. त्यातीलच ही एक प्रार्थना पाहा :
ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: ।
स्वस्ति नस्ताक्ष्र्यो अरिष्टनेमि: स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।।
अर्थ - ज्याची कीर्ती आम्ही वृद्ध लोकांकडून ऐकत आलो आहोत, तो इंद्र आमचे कल्याण करो. सर्वसंपन्न असा जो पूषा म्हणजेच सूर्य आमचे कल्याण करो. ज्याती गती अकुंठित आहे असा जो ताक्ष्र्ये तो आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो.
या प्रार्थनेत पहिले नाव इंद्राचे येते. इंद्राच्या अशा असंख्य प्रार्थनांनी वेदवाङ्मय भरून राहिले आहे. त्या सर्वांत पडण्याची गरज नाही. महाभारत काळाच्या पूर्वसंध्येपर्यंत इंद्राचे महत्त्व टिकून राहिले दिसून येते. महाभारत काळात मात्र नव्या धर्ममताने इंद्र आणि इतर वैदिक देवतांचा पराभव केला.
इंद्र यज्ञावर बंदी
महाभारतकाळात श्रीकृष्णाने वैदिक परंपरेला पहिला दणका दिला. इंद्राला पर्जन्याची देवता मानले जाई. इंद्राला प्रसन्न करण्यासाठी गोकुळात इंद्रयाग करण्याची प्रथा होती. ती श्रीकृष्णाने बंद केली. त्याऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा आदेश आपल्या अनुयायांना दिला. नंदराजाने इंद्रयज्ञाची संपूर्ण तयारी केली होती. ऐनवेळी श्रीकृष्णाने हस्तक्षेप करून ही सामग्री गोवर्धन पर्वताच्या यागासाठी वापरण्याचे आदेश दिले. श्रीकृष्ण भागवतात म्हणतो :
य इंद्रयाग संभारास्तैरयं साध्यतां मख:
(श्रीमद्भागवत. स्कंध : १० अध्याय : २४ श्लोक : २५)
अर्थ : इंद्र-याग (याग म्हणजे यज्ञ) करण्यासाठी जी सामग्री तयार करण्यात आली आहे, ती आता हा (गोवर्धन पर्वताचा) यज्ञ करण्यासाठी वापरा.
गोवर्धन पूजेची परंपरा आजही उत्तर भारतात सुरू आहे. विशेष म्हणजे क्षत्रिय राजपुतांत गोवर्धन पूजेला अत्यंतिक महत्त्व आहे. महाराष्ट्रातील परदेशी राजपूत या जमातीतही गोवर्धन पूजा केली जाते. अशा एका पूजेला मी स्वत: उपस्थित राहिले आहे. आपली पूजा बंद झाल्यामुळे इंद्र कसा चिडला त्याने पर्जन्याची अमाप वृष्टी कशी केली आणि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकूळवासियांचे संरक्षण कसे केले, याची रसाळ वर्णने कालांतराने पुराणिकांनी करून ठेवली. इंद्राने श्रीकृष्णावर हल्ला केला, पण त्यात त्याची फटफजिती झाली आणि त्याला श्रीकृष्णासमोर शरण यावे लागले, अशीही वर्णने पुराणांत आढळतात.
इंद्र सैरावैरा पाळतो
वेदांतील नायक असलेला इंद्र अशा प्रकारे महाभारतात पराभूत झाला. पुढे श्रीमद्भागवत आणि इतर १८ पुराणांत तर इंद्राची अवस्था फारच हीन दीन अवस्था झाली. दानवांचे संकट आले की वेदांतील महापराक्रमी इंद्र सैरावैरा पळत सुटतो. संकटाच्या प्रत्येक टप्प्यावर तो श्रीविष्णूला शरण जातो. या काळात इंद्र मागे पडून विष्णू ही मुख्य देवता म्हणून उदयास आली होती.
खरे अस्पृश्य ब्राह्मणच!
भगवान बुद्ध म्हणाले -
न जच्चा बसलो होति, न जच्चा होती ब्राह्मणो ।
अर्थ - जन्मत: कोणीही ब्राह्मण होत नाही, तसेच जन्मत:च कोणी शूद्र (अस्पृश्य) होत नाही.
वैदिक धर्म हा हिंसा आणि अमानुषतेवर आधारित होता. वैदिक धर्मात कनिष्ठ जातीचे लोक तसेच स्त्रिया यांना माणूसपणाचेही हक्क नव्हते. त्यामुळे व्यथित झालेल्या भगवान बुद्धांनी आपला नवा मार्ग प्रतिपादन केला. वैदिक धर्माने ब्राह्मणांना दिलेले सर्व विशेषाधिकार भगवान बुद्धांनी नाकारले. त्यामुळे त्याकाळातील समस्त ब्राह्मणवर्ग भगवान बुद्धाच्या विरुद्ध उभा राहिला होता. त्याचे पुरावे बौद्ध वाङ्मयात जागोजागी सापडतात. त्यातील काही मोजक्या कहाण्या ‘भगवान बुद्ध आणि ब्राह्मण' या मालिकेतून मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे.
अस्पृश्य कोणाला म्हणावे?
भगवान बुद्ध श्रावस्तीजवळील जेतवनात राहत होते. एकेदिवशी ते भिक्षाटनासाठी श्रावस्तीनगरीत आले. श्रावस्तीत यज्ञाची तयारी सुरू होती. नुकताच यज्ञाग्नी पेटविण्यात आला होता. भगवान बुद्ध भिक्षापात्र घेऊन येत आहेत, हे पाहताच एक याज्ञिक ब्राह्मण संतप्त झाला. तो दुरूनच ओरडला-
‘‘मुंडक (मुंडण केलेल्या गृहस्था) तिथेच थांब. दरिद्री श्रमणा तिथेच थांब. अरे, वृषल तिथेच थांब"
वृषल म्हणजे अस्पृश्य.
ब्राह्मणाचे ओरडणे ऐकून भगवान बुद्ध शांतपणे म्हणाले- ‘‘हे ब्राह्मण ! अस्पृश्य कोणाला म्हणायचे? काय केल्याने माणूस अस्पृश्य होतो? या प्रश्नांची उत्तरे तुला माहीत आहेत का?"
भगवान बुद्धांचे वचन ऐकून दांभिक ब्राह्मण सटपटला. तो म्हणाला - ‘‘नाही यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर मला माहीत नाही."
भगवान बुद्ध म्हणाले तर मग ऐक -
१. जो माणूस क्रोधी आहे, लोभी आहे, अनैतिक आहे, चुगलखोर आहे, अपिवत्र दृष्टीचा आहे. त्याला वृषल समजावे.
२. जो प्राण्यांना त्रास देतो. ज्याच्या मनात प्राण्यांबद्दल दयाभाव नाही, तो वृषल समाजावा.
३. जो दुसरयाची वस्तू कोणताही मोबदला न देता घेतो, तो वृषल समाजावा.
४. जो कर्ज घेतो, परंतु ते फेडित नाही, तो वृषल समजावा.
५. जो कोणत्याही वस्तूच्या इच्छेपोटी वाटमारी करतो, लुटतो, कोणाला ठार करतो, त्याला वृषल समजावे.
६. जो खोटी साक्ष देतो, तो वृषल समाजावा.
७. जो आपल्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या पत्नीसोबत व्याभिचार करतो (व्याभिचार जबरदस्तीचा असो की सहमतीने) त्याला वृषल समजावे.
८. आपल्याकडे पैसा असतानाही आपल्या मातापित्यांना जो सांभाळित नाही, तो वृषल समजावा.
९. जो अकल्याणकारी, खोट्या धर्माचे शिक्षण देतो आणि धर्माला रहस्य बनवू ठेवतो त्याला वृषल समजावे. (येथे रहस्य या शब्दातून भगवान बुद्धांना ‘हातचे राखून ठेवून धर्मशिक्षण देणे, विशिष्ट लोकांना धर्मशिक्षण देऊन विशिष्टांना शिक्षणापासून वंचित ठेवणे' , असा अर्थ अभिप्रेत आहे.)
१०. जन्मत: कोणीही ब्राह्मण होत नाही, तसेच जन्मत:च कोणी शूद्र (अस्पृश्य) होत नाही.
मथितार्थ
भगवान बुद्धांनी केलेल्या शेवटच्या दोन व्याख्या महत्वाच्या आहेत. ब्राह्मणी धर्माने अर्थात वैदिक धर्माने वर्णाश्रमाची मांडणी करून कनिष्ठ जातींना धर्मशिक्षण नाकारले. ही व्यवस्था निर्माण करणारे ब्राह्मण होते. त्यामुळे या व्याख्येनुसार, ब्राह्मण सर्वप्रथम अस्पृश्य ठरतात! १० व्या व्याख्येचे मूळ पाली शब्द असे आहेत : न जच्चा बसलो होति, न जच्चा होती ब्राह्मणो । (वृषलचे पालीत बसल होते. त्याला प्रत्यय लागून बसलो असे रूप झाले आहे. जच्चा म्हणजे माता.)
Ekunch Sarv charcha vachalyavar ha sarv dharmantarnasathi kelela ghat aahe he sidha hotey...
tumala kahi kam dande aahe ki nahi ka jati va dharmachya navavar fakt rajkaran karta yete,ja na swatachi kame kara,mansane swatacha dharma aani jat pahavi nantar dusrya darmala udeshun kahi bolave, vina karan swatcha va itrancha time ka vaya ghlavatet.tumchyavar tumche gharche mandali avalambun aahe ja jara kame karun paise kamva mag jara historychi study karun blog var liha, vibhal kahi pan lihu na.samjla ka pol saheb.
please read literature of itihasacharya rajawade.
everything you are talking is already written in his book.
by the way he was brahman .and he used to visit all the sardaar -vatandat people and request/beg for old records.they themselves didnot know what was in that records.
he was a great historian .
he has also written about waralis,thakurs and nagas.
bhagwan
bhag means wealth bhagwan means He who is having the wealth.
it is foolish to say bhag means bhagna.bye the way,
hindus have least interest to know -that buddhism is not a branch of thought of their religion and hinduism was founded after hundred s of yeras after buddhism.
pity,
i still say there is no religion such as hindu.
it's a way of life.
there is no text book ,no slogan,
no founder to this religion.
there is no religion such as hindu.
AADDYA SHANKARACHARYA called himself as "PRACHCHHANNA BOUDDH".
lot of study is needed before passing comments on religion .
Hindu Dharmatil lok tumhala asprushya mhanataat mhanoon tumhee asprushya.
te jar tase mhanat nasateel tar tumhee asprushya nahee.
kiti virodhabhaas aahe ha.jo dharm tumhee sodala tyatil manoovadee tumhala kaay mhanataat tyavar tumache astitva .reservations etc.
udya sagale Hindu samaja mele tar ?
tumhala asprushya kon mhananaar ?
evadhya yojana ani fayade milalyavarsuddha tumhee ved ani manoo smrutee madhye adakoon basala aahat.jitake swataha brahman pan nasateel basale.
ek brahman sodale tar nantarchee uchch jaat kuthalee - nidaan maharashtrat ?MARATHA ? TEPAN ATA SWATAHALA KUNABEE MHANAVOON GHETAAT. . .URALE UCHCH JTICHE KON ?
बघा ही कल्पना कशी वाटत्ये ती.
बौद्ध,जैन ,मुसलमान,पारशी,ख्रिस्चन आणि हिंदू असा विचार केला तर
यामध्ये तुम्ही म्हणता तसे हिंदू धर्म बौद्ध धर्मा नंतर स्थापन झाला.तसाच विचार
तुम्ही पारशी ख्रिश्चन जैन आणि मुसलमान यांच्या बद्दल मांडा.म्हणजे लोकांच्या ज्ञानात भर पडेल.
नवीन माहिती मिळाल्याचा लोकाना आनंद होईल.
वैदिक धर्माने यांना अस्पृश्य ठरवलंय .हिंदू धर्माने नाही.बरोबर का चूक ?कारण हिंदू धर्म तर यांच्या नंतरचा आहे.
मनुस्मृती कधी लिहिली गेली त्यावेळचा धर्म कुठला मानायचा हिंदू का वैदिक.
वैदिक धर्म अजून आहे का शिल्लक .तो संपला पाहिजे का ?
तो कुठल्या प्रांतात किती प्रमाणात आहे . हिंदू धर्मात वैदिक चोरून राहतात का ?
डॉ.बाबासाहेब आम्बेद्कारानी कुठला धर्म सोडला ?हिंदू का वैदिक .
डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या "बळीवंश" या ग्रंथात प्राचीन वैदिक ग्रंथातील काही पुरावे दिले आहेत. असुर व्यक्ती गणपती होत्या आणि असुर आणि शिवाचे नाते याचे काही पुरावे .
अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख
गणपती हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख म्हणून विख्यात आहे. शंकराचे भक्त, सेवक आणि सैनिक असलेल्या गणांचा प्रमुख म्हणून त्याला गणपती, गणेश अशी नवे प्राप्त झाली आहेत. गणपती हे केवळ एखाद्या व्यक्तीचे वा देवतेचे नाव आहे, या दृष्टीने गणपतीकडे पाहण्याऐवजी एक अत्यंत महत्वाचे पद या दृष्टीने त्याच्याकडे पाहणे, हा खरा ऐतिहासिक दृष्टीकोन होय. शंकर आणि पार्वती यांचा पुत्र असलेला गणपती मुळचा अनार्य संस्कृतीमधील आहे हे उघडच आहे. चित्रावशास्त्रींनी गणपती आणि निकुंभ एकच असल्याची माहिती वायुपुराणांच्या आधारे दिली आहे. निकुंभ हा एक दैत्य होता, हे प्रसिद्धच आहे. प्रल्हादाच्या एका पुत्राचे नावही निकुंभच होते. महाभारताने म्हटले आहे, “हे भारतवंशजा, प्रल्हादाचे तीन पुत्र सर्वत्र प्रसिद्ध होते. विरोचन, कुंभ आणि निकुंभ, अशी त्यांची नवे होती.” शिव आणि पार्वती यांनी बाणासुराला आपला पुत्र मानले होते आणि शिवाने त्याला गणपती होण्याचा वर दिला होता. याचा अर्थ असुरांमधील अत्यंत पराक्रमी आणि गणांचे प्रमुख असलेल्या व्यक्तींना गणपती म्हटले जात असे. बाणासुराप्रमाणेच त्याच्या आधीच्या पिढ्यांमधील अनेकांना ही पदवी देण्यात आली असेल, यात शंका नाही. स्वाभाविकच, प्रल्हादाचा पुत्र निकुंभ याला गणपती म्हणणे, हा त्याच्या पदाला व पराक्रमाला अन्वर्थक संज्ञा देण्याचा प्रकार म्हटला पाहिजे.
काळाच्या ओघात शंकराचेच वैदिकीकरण झाल्यामुळे गणपतीचे वादिकीकरण होणे अपरिहार्य होते. त्यामुळे वैदिकांनी ब्रह्मणस्पतीला गणपती मानले. स्वाभाविकच, वैदिकीकरण झालेल्या गणपतीचे स्वरूप मूळच्या गणपतीपेक्षा खुपच वेगळे झाले. गणपतीची ही वेगवेगळी अशी दोन रूपे ध्यानात घेवूनच गणपतीच्या व्यक्तिमत्वाचे आकलन करणे आवश्यक आहे. वैदिकीकरणाची पुटे दूर करूनच गणपतीचे अनार्य संस्कृतीमधील मूळ स्वरूप समजून घेणे महत्वाचे आहे. (संदर्भ- बळीवंश- डॉ. आ. ह. साळुंखे, पान नं. ७९)
डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या “बळीवंश” या ग्रंथात पान नं. २७२/७३ वर हरीवंशामध्ये आलेली बलीपुत्र बाणाची कथा दिली आहे. ही कथा हरीवंशाच्या ‘विष्णूपर्व’ या भागात आली आहे. वैशंपायनाने जनमेजयाला सांगितलेली ही कथा संवादरुपात आहे. या कथेतील महत्वाचा भाग असा, “युद्धाची प्रशंसा करणाऱ्या बलीपुत्राला रुद्र आणि स्कंद यांचे सहाय्य होते.......महात्मा शंकराने त्याला वर दिला, त्यानुसार त्याला सदैव स्वतःचे (शंकराचे) सानिध्य लाभेल आणि अक्षय्य गाणपत्य (गणपती हे पद) लाभेल असे त्याने सांगितले.” याच अर्थाचा सदर श्लोक डॉ. साळुंखे यांनी पान नं. ४२८ वर दिला आहे. तो असा,
“वासुदेवेन यत्र असौ रुद्र-स्कन्द-सहायवान | बलीपुत्रः रणश्लाघी जित्वा जीवन विसर्जितः ||
यथा च अस्य वर दत्तः शंकरेण महात्मना | नित्यं सानिध्यता च एव गणपत्यं तथा अक्षयम्” ||
(हरिवंश १०६.५-६)
बाण प्रमाथगणपती आणि महाकाल
शंकराने बाणाला जे विविध वर दिले, त्यापैकी एक वर फार फार महत्वाचा आहे. बहुजनांना आपला वारसा समजून घेण्याच्या दृष्टीने तो फार उपयुक्त ठरणारा आहे. बाणाने प्रमाथगणवंशामध्ये आपले स्थान प्रथम असावे आणि महाकाल म्हणून आपली ख्याती व्हावी, असे वरदान मागितले आहे. प्रमाथगण याचा अर्थ शत्रुना घुसळून काढणारा, विलक्षण पराक्रमी गण होय. बाण गणवंशामध्ये प्रथम होऊ इच्छितो, याचा अर्थ तो एका दृष्टीने गणपती होऊ इच्छितो. पुढच्या काळात गणपतीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलून त्याला ब्राम्हनानुकुल बनविण्यात आले असले, तरी गणपती हा मुळचा बहुजनांचा एक अत्यंत पराक्रमी असा पूर्वज होता आणि असे जे अनेक गणपती होऊन गेले असतील, त्यापैकी बाण हा एक अत्यंत महान गणपती होता, हे यावरून स्पष्ट होते. (संदर्भ : बळीवंश, पान नं. २८४)
apan hindu lokch aplya devi devta pasun dur jat ahot.bakichya dharmat devavishayi kiti adar ahe.te tyanche kaam sodun tyanchya devachya aradhnesathi jatat.hindu kevha jage hotil
very Nice information abt Ganesh Festival..
बाळ तू तूंप खात जा
बरोबर
तोडा आणि फोडा... हि व्रुती इंग्रजांची आहे, हे पटत नाही. कारण
इंग्रज जर आले नसते तर आजही बहुजन समाज हा प्रगती करू शकला नसता. आज बहुजन समाज जो काही ते सर्व श्रेय इंग्रजांनाच जाते.
बरोबर आहे. हे पटत आहे नविन बहुजन पिढीला
dushit / apavitra /bhanjit murti ka visarjan karna padta hain. To shayad ve sochate honge ki bahujanao ke puja karne se murti yani shree apavitra hojate hain isliye shree ka visarjan karne ki pratha shuru ki. Iske liye hal hi main pune main hui ghatna praman mani ja sakti hai jis main bahujan mahila ke savarn mahila ke yaha shree pooja main khana bananese us pr thane main kes kardiya gaya ki savarn mahila ka dharm bhrast kiya
बाळ प्रबोधनकार ठाकरे वाच कळेल
Barobar ahe
Atishay sundar 👌👌
भारतात समता आहे याची खालील उदाहरने बघ
1) वार्षिक उत्पन 2 लाख असलेल्या ओपन ला 90,000 फी & 8 लाख असलेल्या कास्ट ला 4,000 & 3000 स्कोलरशिप सुद्धा
2) कोपर्डित मराठा मुलगी वर ब्लात्कार करणारे औट्रिसिटी कायद्या मुळे जामीन वर बाहेर हा गुन्हा नाजामिन असताना सुद्धा
पोल साहेब इतिहास तर माहित करुण घ्या टिलकांनिं सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला त्या अगोदर पासून गणेश उत्सव आहे
Shankar ani parvati kon hote
Yanchya vishai thodi mahiti dya ❓🙏🙏🙏
तामिळनाडू मध्ये नरमुख गणपती चे मंदिर आहे
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ