शनिवार, जानेवारी २२, २०११

बाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज

बाबासाहेब पुरंदरे
बाबासाहेब  पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन समाजाच्या मनात शिवचरीत्राविषयी अनेक गैरसमज निर्माण करून ठेवले . शिवचरित्र म्हणजे पुरंदरे आणि पुरंदरे म्हणजे शिवचरित्र असे एक समिकरणच बनून गेले आहे. प्रचार-प्रसाराची माध्यमे ब्राम्हनान्च्या ताब्यात असल्याने त्यानी पद्धतशीरपणे ही कादंबरी म्हणजे सत्य इतिहास असा भास निर्माण केला आहे. सामाजिक जाणीव नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला पुरंदरेंची ही कादंबरी म्हणजे उत्कृष्ट साहित्य कृतीचा नमुनाच वाटेल आणि त्याबद्दल ते पुरंदरेंची प्रशंसाही करतील. आणि नेमके हेच दुर्दैव पुरोगामी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे. पुरंदरेनी अतिशय चाणाक्षपणे या कादंबरीत अशी काही विधाने केली आहेत की सामान्य वाचकाला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही. परन्तु जिजाऊ-शिवरायांच्या बदनामीने पेटून उठलेल्या चिकित्सक बहुजन मावळ्याला मात्र पुरंदरेची ही लबाडी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. पुरंदरेची ही लबाडी प्रा. श्रीमंत कोकाटे सरानी पुराव्यानिशी दाखवून दिली आहे. त्याचप्रमाणे चित्रलेखाचे संपादक प्रा. ज्ञानेश महाराव यानीही पुरंदरेचे लिखाण, आचार, विचार यातील विसंगती आणि लबाडी दाखवून दिली आहे.

मी साधारणपणे पाच वर्षापूर्वी पुरंदरेची कादंबरी प्रथम वाचली. पुरंदरेच्या कादंबरीत इतकी शक्ती आहे मी मुस्लिमद्वेषाने पेटून उठलो. पुरंदरेची कादंबरी वाचणारी व्यक्ती मुस्लिमाना शिव्या घाताल्याशिवाय राहणार नाही, इतका या कादम्बरीत मुस्लिमद्वेष भरला आहे. शहाजी राजाना बाजुला ठेवून जिजाऊ, शिवराय आणि दादू कोंडदेव हे एक समीकरण पुरंदरेनी तयार केले आहे. शहाजी राजाना नेहमी गैरहजर दाखवायचे आणि दादू कोंडदेवाला जिजाऊ शिवरायासोबत दाखवणे यामागे पुरंदरेच्या मनात काय पाप होते? जेम्स लेनने जिजाऊ-शिवरायांची बदनामी करण्याच्या आधी त्याची बीजे पुरंदरेनी आपल्या कादंबरीत रोवली होती. जेम्स लेनद्वारे जिजाऊ-शिवरायांची बदनामी म्हणजे पुरंदरेच्या त्या बीजाचा वृक्ष होउन त्याला लागलेली नासकी फळेच होत. 

सोलापूर येथे जेम्स लेन चे कौतुक
सोलापूर येथे झालेल्या जनता बँक व्याख्यान मालेत जेष्ठ शिवशाहीर (?) बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेन चे कौतुक केले होते. जेम्स लेन हा चांगला शिव अभ्यासक आहे असे उद्गार पुरंदरे यांनी काढले होते. जेम्स लेन ने शिवराय आणि जिजाऊ यांच्याबद्दल जो गलिच्छ मजकूर लिहिला तो पुरंदरे यांना दिसला नाही का ? पुरंदरे यांनी हिंदू किंग : इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक न वाचताच त्याची तरफदारी कशी काय केली ?


राजा शिवछत्रपती कादंबरीत पुरंदरेनी उधळलेली मुक्ताफळे-
 
" शिवबा दहा वर्षाचा झाला. मुलगा येवढा मोठा झाला ..... लग्नाचे वय आई साहेब आणि पंत कुजबुजू लागले. ठरले ! फलटणच्या नाईक निंबाळकर यांची लेक आई साहेबांच्या नजरेत भरली. पंतानी शहाजी महाराज यांना पत्र पाठवले, हे लग्न पंतानी हौसेने केले... "

मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत............(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती ) (संदर्भ- http://babapurandare.blogspot.com/  )

हे लिखाण म्हणजे पुरंदरे यांच्या मनाच्या कल्पना नाहीत का ? याला काही ऐतिहासिक पुरावा आहे का ?उलट हे विकृत लिखाणाचा पुरावा नाही का ? 

पुरंदरेंचा माफीनामा
शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाच्या इतिहासकारांच्या समितीत बाबासाहेब पुरंदरे होते. शासनाने इतिहासकारांच्या अहवालावरून १९ फेब्रुवारी हि शिवजयंतीचीतारीख जाहीर केली. याच पुरंदरेने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यासाठी जयंत साळगावकरांना पत्र दिले. म्हणजे शिवजयंतीचा वाद बाबा साहेब  पुरंदरेनीच लावला .देशभर जगभर एकदाच शिवजयंती होऊ नये यासाठी पुरंदरेने शिवजयंतीचा वाद निर्माण केला . त्याबद्दल त्यांना संभाजी ब्रिगेड चे पंढरपूर तालुका अध्यक्ष अमरजीत पाटील यांनी विचारणा केली असता पुरंदरे यांनी  माफी मागितली.

 

 

 बाबासाहेब पुरंदरे बद्दल नामवंत इतिहासकारांचे मत-

बाबासाहेब  पुरंदरेबद्दल नामवंत इतिहास करांचे म्हणणे मी संदर्भासहित देत आहे आपण सर्वांनी त्याचा शांत मनाने विचार करावा.

१)सुप्रसिद्ध विचारवंत भालचंद्र नेमाडे "शिवाजी महाराजांसोबत नुर्बेग ,दौलतखान सिधीहीलाला मदारी मेहतर इब्राहीम खान हि मंडळी होती.मात्र बाबासाहेब पुरंदरेच्या तोंडात यांचे कधी नाव आलेच नाही. पैसे मिळतील म्हणून जसा मुद्रांक छापायचा प्रकार जसा त्याला संरक्षण देणाऱ्याच्या अंगावर उलटला इतिहास लेखनात झालेले प्रकारही असेच उलटतील शिवाजी महाराजांचा केवळ हिंदुत्ववादी म्हणून प्रचार केला गेल्याने इतिहासकारांनी तिरप्या पद्धतीने बांधलेली हि चुकीची भिंत आता त्यांच्यावरच कोसळत आहे, अशा गोष्टी दूर केल्याशिवाय आता आपल्याला महासत्ता होता येणार नाही"
संधर्भ -नेमाडे भालचंद्र 'चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यावर भिंत कोसळत आहे '
लेख दैनिक लोकसत्ता ,दिनांक १ जाने 2004

 
२)प्रसिद्ध प्राच्यविद्यातज्ञ व मार्क्स फुले आंबेडकरवादी विचारवंत कॉ. शरद पाटील "एका बाजूला शिवाजी महाराजांना डोक्यावर घेवून भाबड्या शुद्रतीशुद्राना नादाला लावायचे आणि दुसर्या बाजूला शिवाजी महाराजांना बदनाम करायचे. यात सर्वात वाकबगार शिवशाहीर पुरंदरे आहेत " 
संदर्भ-पाटील शरद ,'शिवाजीचे पितृत्व व अब्राम्हनी विमोचन संघर्ष 'शोधनिबंध पान
 
३)सुप्रसिद्ध इतिहास संशोध्कार सेतुमाधवराव पगडी यांनी पुरंदरेला इतिहास संशोदक ठरविनार्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे ते म्हणतात "आता मला लोक विचारतात, काय हो
पुरंदरेच्या शिवचरित्र बद्दल तुमचे काय मत आहे ?त्याला मी एकाच उत्तर देतो. पुरंदरे स्वतः म्हणतात कि'हे शिव्चारीरा म्हणजे इतिहास न्हावे ऐतिहासिक साधनावर आधारलेली बखर आहे,आणि मी शाहीर आहे .' असे असून सुधा आपण त्यांच्या मागे लागतो इतिहाससंशोधक काय म्हणतात म्हणून . हा त्यांच्यावर अन्याय आहे"
संदर्भ- पगडी सेतू माधवराव पूर्वोक्त पान 11

४)थोर इतिहासकार त्र्यं. श. शेजवलकर
पुरंदरेचे लिखाण अतिशयोक्त असल्याचे सांगून 'ब मो पुरांदारेचे राष्ट्रीय स्वयंसेवकी विचार 'या शिर्षकाखाली पुरंदरेच्या विचारसरणीवर प्रकाश टाकतात
संधर्भ - शेजवलकर त्र्यं. श.पूर्वोक्त पान ५०३
असे बरेच इतिहासकार आणि विद्वान यांच्या विचारावरून
पुरंदरेची विचार सारणी व दर्जा सर्वांना समजू शकतो 

प्रबोधनकार ठाकरे यांनी पुरंदरेंच्या कादंबरीला " भटी शिवचरित्र " म्हटले आहे. 

---------------------------------------
   
(संदर्भ- http://babapurandare.blogspot.com/  )
 

पुरंदरेना इतिहास अभ्यासक म्हणावे का ? या विषयी थोड़ी चर्चा होणे आवश्यक आहे. जर त्यांच्या अनुयायांचा तसा दावा असेल तर त्यानी पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत, ही अपेक्षा.

१. पुरंदरेनी इतिहासाची कोणती पदवी घेतली ते एकदा जाहीर करावे.
२. पुरंदरेनी जनता बँक व्याख्यानमालेत (सोलापुर) जेम्स लेनचे कौतुक का केले ?
३. दादोजी कोंडदेव पुरस्करासंदर्भात आवाहन करूनही दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु अथवा शिक्षक असल्याचा कोणताही पुरावा पुरंदरे का सादर करू शकले नाहीत?
४.पुरंदरे रामदासाना शिवरायांचे गुरु आणि दादोजी कोंडदेवाना शिक्षक मानत असतील तर तसे पुरावे वारवार मागुनही ते का देत नाहीत ?
5. जेम्स लेन प्रकरणात किंवा एकुणच शिवराय, जिजाऊ, शंभूराजे यांच्यावरील बदनामीचे कलंक पुसण्याचे प्रयत्न पुरंदरे यानी कधी केले आहेत का? किंवा अशा प्रसंगी त्यानी काय भूमिका घेतली?
६. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते? ' या विषयावर परिसंवाद ठेवला होता.  यावेळी रितसर निमंत्रण व् सुरक्षेची संपूर्ण हमी देवून ही पुरंदरे का आले नाहीत?
७. जर सुरक्षेच्या कारणावरून पुरंदरेनी नकार दिला असेल तर त्यानी स्वतः समविचारी संघटनांच्या मदतीने असे परिसंवाद का आयोजित केले नाहित?
८. पुरंदरेना शिवराय गो-ब्राम्हण प्रतिपालक वाटत असतील तर तर त्याचे यथोचित स्पष्टीकरण पुरंदरे देवू शकतील का?

अजुन ही बरेच प्रश्न आहेत . परंतु तुर्तास वरील प्रश्नाची उत्तरे पुरंदरे किंवा त्यांच्या अनुयायानी द्यावीत, एवढिच माफक अपेक्षा.

बहुजन समाजातील व्यक्तिनिही या प्रश्नाचा विचार पूर्वक अभ्यास करावा , उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. या प्रयत्नाअंती आपल्या हाती लागणारे सत्य धक्कादायक असेल. वाचकानी आपल्या प्रतिक्रया जरुर द्याव्यात.

80 टिप्पणी(ण्या):

Sadashiv Deshmukh म्हणाले...

Baba purandareni phaltan chya raj gharanyakadun ghetaleli kagadpatre gahal keli ase aikale te khare ahe ka ?

प्रकाश पोळ म्हणाले...

@सदाशिव- प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. पुरंदरे यांनी नक्की कोणत्या राजघराण्याकडून ऐतिहासिक कागदपत्रे घेतली आहेत त्याविषयी माहिती मिळवत आहे. माहिती मिळाली की सह्याद्री बाणाच्या वाचकासाठी लगेच उपलब्ध केली जाईल. फलटण चे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी पुरांदारेंवर अत्यंत कडक टीका केली होती. पुरंदरे यांनी अनेक कागदपत्रे गहाळ केली असा त्यांच्यावर आरोप आहे. त्याविषयी लवकरच एक लेख लिहिणार आहे.

अनामित म्हणाले...

खरा जॅम्स लेन बाबा पुरंदरेची कोर्टात भांबेरी उडाली
खरा जॅम्स लेन बाबा पुरंदरेची कोर्टात भांबेरी उडाली
सुधाकर लाड यांनी लिहिलेल्या " छत्रपति शिवाजी, बाबा पुरंदरे आणि सत्य इतिहास" या पुस्तकामुळे अब्रू नुकसानी झाल्या बद्दल बाबा पुरंदरे यानी सुधाकर लाड यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. पण सतत बाबा पुरंदरे गैर हजार राहीले.
दि. ६ एप्रिल २०१० ते हजार झाले तेंव्हा लाड यांचे वकील अनंत दारवटकर यांनी बाबा पुरंदरेची उलट तपासणी केली असता पुरंदरे यांना उत्तरे देता आली नाहीत.


दारवटकर यांनी शहाजी राजे यांची जन्म तारीख विचारली असता पुरंदरे यांना तिथी सांगता आली नाही जे तिथी नुसार शिव-जयंती म्हणून सारखे ओरडत असतात त्यांना शहाजी राजे यांची तिथी नुसार जयंती सांगता आली नाही हे विशेष आणि हे शिव चरित्राचे थोर आभ्यासक.




शिवाय छत्रपति शिवाजी राजे- जिजाऊ मा साहेब स्वराज स्थापणेसाठी महाराष्ट्रात आल्या नंतर शहाजी राजे व शिवाजी राजे हे १६६०-६१ पर्यंत भेटले नाहीत असे जे पुरंदरे वारंवार सांगत सुटतात, राजा शिवछत्रपति या पुस्तकात पण त्यांनी असे लिहिले आहे ते उलट तपासणीत चुकीचे आहे ते उघड झाले.


परत एकदा हे पुरंदरे उघडे पडले.

अनामित म्हणाले...

ब मो पुरंदरे यांनी जो अब्रू नुकसानीचा दावा केला आहे त्याचे अपडेट :

९ सप्टेंबर-

या ऐतिहासिक दाव्याच्या दि. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी प्रतिवादी सुधाकर लाड यांचे वकील सुप्रसिद्ध इतिहास संशोधक अनंत दारवटकर यांनी ब मो. पुरंदरे यांची जोरदार उलट तपासणी घेतली असता ब मो पुरंदरे निरुत्तर झाले.
मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत............(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती )हे अनंत दारवटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ब. मो. पुरंदरे यांना कोणत्या मराठ्याने स्वत:ची आई विकून मोठेपणा मिरवला आहे, असे एखादे उदाहरण तुम्ही सांगू शकाल का? असा प्रश्न अनंत दारवटकर यांनी विचारला. या प्रश्नाने घायाळ, निरुत्तर झालेले ब. मो. पुरंदरे सारावा- सारव करीत तसे उदाहरण नाही पण मराठ्यांची तशी वृत्ती आहे , असे म्हणाले .

जेम्स लेन चे " शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक २००३ साली प्रसिद्ध झाल्यावर पुण्यातील काही मंडळीनी जेम्स लेनच्या निषेधार्थ पुण्यात सभा घेतल्या होत्या, तशी एखादी निषेधाची सभा तुम्ही घेतली होती का? असा प्रश्न अनंत दारवटकर यांनी ब मो पुरंदरे यांना विचारला असता तशी सभा घेतली नाही असे ब मो पुरंदरे म्हणाले.

या दाव्याची पुढील सुनावणी ५ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.


ह्या शिवाय ब मो पुरंदरे यांनी जेम्स लेन प्रकरणात कोणावर कोर्टात एकही दावा केलेला नाही.
पण इथे सुधाकर लाड यांनी लिहिलेल्या " छत्रपति शिवाजी, बाबा पुरंदरे आणि सत्य इतिहास" या पुस्तकामुळे अब्रू नुकसानी झाल्या बद्दल बाबा पुरंदरे यानी सुधाकर लाड यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला आहे.

एकतर ब मो पुरंदरे यांनी शिव चरित्राचे विकृतीकरण केले आणि हे सुधाकर लाड यांनी उघड केले म्हणून यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला आहे पण जेम्स लेन प्रकरणात जिजा मातेची अब्रू काढण्यात आली त्यावेळेस हे स्वयं: घोषित शिव शाहीर मुग गिळून गप्प बसले.

अनामित म्हणाले...

जेम्स लेन प्रकरण
पेपरला आपण वाचत आहातच जेम्स लेन प्रकरण! काय आहे जेम्स लेन प्रकरण? का जाळत आहोत त्याची प्रतिमा किंवा पुस्तक?


तर त्याने त्या पुस्तकात चुकीची विधाने (वाक्ये) केलेली आहेत. त्यासाठी आपण निषेध नोंदवत आहोत. जेम्स लेनच्या म्हनन्यानुसार ह्या पुस्तकातील सर्व माहिती पुढील लोकांनी दिलेली आहे, तथा मार्गदर्शन केलेले आहे.

१. भांडारकर ओरिएंटल रीसर्च इंस्टीटयूट.

२. व्ही. एल. मंजुल.

३. एस. एस. बहुलकर

४. सुचेता परांजपे

५. वाय. बी. दामले

६. रेखा दामले

७. भास्कर चंदावरकर

८. मीना चंदावरकर

९. माधव भंडारे

१०. मीरा कोसंबी

११. ए. आर. कुलकर्णी

१२. राजेंद्र वोरा

१३. नरेन्द्र वागले

१४. जयंत लेले

१५. दिलीप चित्रे

16.बाबा पुरंदरे (जेम्स लेन च्या पुस्तका चा प्रचार केला तसेच पुरंदरे ने अत्यंत चुकीचा इतिहास लिहून आईसाहेब जिजाऊ यांची बदनामी केली)


यावरून असे दिसते की, या लोकांच्या सांगन्यावरून जेम्स लेनने लिहिले आहे. म्हणजे सांगायचे एकाने आणि भोगायाचे दुसरेनी जेम्स लेनने असे सुद्धा म्हंटले आहे की, या लोकानी जी मला माहिती दिली आहे ती चुकीची वाटते. आणि शिवाजी महाराजांचा जन्म इ.स. १६२७ मध्ये असताना १६३० असे का सांगतात माहित नाही.

१. जेम्स लेनने पुण्यात शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात किंवा शिवाजी महाराजांची खोटी

माहिती कसे पसरवतात आणि आपण त्यास कसे बळी पडतो हे सांगितले आहे.

२. त्याने तर आपणाला झोपेतून जागे केले की, तुम्ही कोणत्या भ्रमात राहाता. तसेच स्वताला विद्वान् म्हनवनारी ही मंडळी शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात आणि महाराजांच्या जीवनाविषयी अभ्यास करण्यासाठी परदेशातून येणारे लोकांना ही मंडळी काय माहिती देतात, हे त्याच्यामुले आपणाला समजले आहे.

- जेम्स लेनवर तर कारवाई व्हायला पाहिजे. पण, त्या अगोदर महाराष्ट्र भूमीवर राहून शिवाजी महाराजांची खोटी माहिती कुत्सितपणे सांगनारेंवर आधी कारवाई होणे गरजेचे आहे.

- हे सर्व करता यावे यासाठीच शिवाजी महाराजांची १६२७ ची खरी जन्म तारीख बदलून १६३० केली

गेली, म्हणजे शाहाजीराजे यांचा ३ वर्षांचा सर्वात महत्वाचा कार्यकाल पुसला जातो आणि खोटे लिहिण्याचा मार्ग मोकला होतो.



यासाठी जेम्स लेनला सडेतोड उत्तर देणारे पुस्तक आपण वाचलेच पाहिजे. वाचा- "शिवाजी महाराजा मराठा छत्रपती इन भारत वर्ष"

- लेखक वकीलसाहेब अनंत वि. दारवटकर

अनामित म्हणाले...

शिवाजी महाराजा च्या जयंती चा वाद निर्माण करणार्या बाबा पुरंदरे नी मरते शेवटी मान्य केले की २ वेळा जयंती साजरी करून मोठा वाद निर्माण करण्या मध्ये त्याचा हात आहे
शिवाजी महाराजा ची जयंती तिथी प्रमाणे साजरी करून त्यांना फक्त महाराष्ट्र मधील पुणे पुरते मर्यादित करण्याचा बाबा पुरंदरे चा बामणी कावा होता
पण जागृत शिव प्रेमी नी हा बामणी कावा उधळून लावला
बाबा पुरंदरे ने स्वत च्या हस्तक्षारा मध्ये शिवप्रेमी भटांचे कर्दनकाळं अमरजित पाटील याना माफीपत्र लिहून दिले
बाबा पुरंदरे ने स्वत च्या हाता ने लिहिलेले पत्र पाहून तरी बामना ना अक्कल येईल त्यांना समाजात असेल की मराठे त्यांची बिन पाण्याने का करत आहेत
जरा सुधारा बमानानो स्वताच्या समाजा ला बंद करा बदनामी आम्हाच्या शिवाजी महाराजा ची नाही तर

अनामित म्हणाले...

शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा इतिहासकारानी बाजार मांडला असून, त्यानी इतिहासाचे विकृतीकरण केले आहे, असा आरोप करीत फलटन चे राजे रघुनाथ राजे निम्बालकर यानी थेट बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर हल्ला चढवला। बाबासाहेब पुरंदरे यानी महाराष्ट्राच्या इतिहासाचा गला घोटला आहे असे सांगत त्यानी हा आरोप तोंडावर करायलाही तयार असल्याचे सांगितले। निम्बालकर पुढे म्हणाले की ज्यानी इतिहास घडविला त्यानी तो लिहिला नाही, पण ज्यानी तो लिहिला त्यानी विकृत लिहिला, हे सत्य आहे। २५-३० वर्षापूर्वी इतिहासकारानी राज घरान्याकडून पैसा मिलविला व त्यांच्याच विरोधात इतिहासाचे लेखन केले । अनेक वर्षे एकाच गोष्ट बिम्बवली की ती खरी वाटते। आज राजघरान्यानी हा खरा इतिहास मानायला सुरुवात केली आहे। पण या इतिहासकारानी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा बाजार मांडला। शिवाजी महाराजांच्या बायका, बंधू, इतर कुटुम्बिय कपटी होते व चांगले होते ते केवळ त्यांचे अष्टप्रधान मण्डल, असे सांगणार्या इतिहासकाराना आम्ही राजघरान्यानी सुरुवातीला डोक्यावर घेतल्याचे त्यानी सांगितले। रायगड हे किल्ले पडले नाहित तर पाडले गेले असा आरोप ही त्यानी केला

अनामित म्हणाले...

इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे- रघुनाथराजे निबाळकर यांची टीका
पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : ''मराठा समाज हा पालकत्व करणारा आणि नेतृत्व देणारा समाज आहे. त्याने मराठा समाजातील सर्व वर्गांना जवळ करावे. ज्यांनी इतिहास घडविला त्यांनी तो लिहिला नाही आणि ज्यांनी लिहिला त्यांनी त्याचे विकृतीकरण केले आहे,'' अशी टीका फलटणचे रघुनाथराजे निबाळकर यांनी केली.
'महात्मा जोतिराव फुले इतिहास अकादमी'च्या वतीने 'पहिली मराठा इतिहास परिषद' घेण्यात आली. निंबाळकर यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रा. अशोक राणा अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, नगरसेवक दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, भाई कात्रे, राजारामबापू, डॉ. एस. सी. गंगावार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


या वेळी निबाळकर म्हणाले, ''एकच गोष्ट वारंवार सांगितली गेली, की ती खरी वाटू लागते. अशाच पद्धतीने इतिहासही लिहिला गेला आहे. तथाकथित इतिहास लिहिणाऱ्यांनी इतिहासाचा गळा घोटला आहे. त्याचे बाजारीकरण केले आहे. अशा इतिहासकारांना आम्ही राजघराण्यांनीच डोक्यावर घेतले आहे.'' राजकारण्यांवर टीका करताना ते म्हणाले, ''आता राजघराण्यांचा काळ गेला, सध्या पुढाऱ्यांचा काळ आहे. इतिहास सुधारायचा असेल, तर आधी पुढाऱ्यांना सुधारावे लागेल. पण, सध्याचे राजकारणी जमिनी बळकावण्यात आणि भ्रष्टाचार करण्यात पुढे आहेत. या पुढाऱ्यांना सुधारण्यासाठी त्यांच्याविरुद्ध मतदान करण्याची गरज आहे.''
प्रा. राणा म्हणाले, ''या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा म्हणजे नेमका कोण, हा प्रश्न निर्माण होतो. महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या एका पुस्तकात मराठा कोण, याविषयी म्हटले आहे, 'जो ब्राह्यण नाही तो मराठा.' भारतीय प्राचीन इतिहासातून या विधानाला पूरक संदर्भ आढळतात. पण, मराठ्यांच्या इतिहासात सर्वांत मोठी समस्या आहे ती क्षत्तियत्वाच्या मान्यतेची. विशेषत: शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने तिचे भीषण स्वरूप पुढे आले आहे. अमराठी राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत यावर आणिखीन वाद झाले. अजूनही ती समस्या सुटलेली नाही. म्हणून या व्यासपीठावर या विषयावरही चर्चा व्हावी, असे वाटते.'


कोकाटे, पोकळे यांनीही या वेळी आपल्या भूमिका मांडल्या. परिषदेच्या वतीने दोन दिवसीय परिसंवाद होणार आहेत. प्रा. एम. एल. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रोहिणी कोडीतकर यांनी आभार मानले.

अनामित म्हणाले...

बाबा पुरंदरेच खरा जेम्स लेन

ब. मो. पुरंदरे(वाघ पूर्वीचे आडनाव) बाबत मत :--

निष्कर्ष :--

१. पुरंदरे यांनी दादोजी कोंडदेव, नारायण ठोसर उर्फ रामदास अश्या असंख्य स्व:जातीच्या सामान्य लोकांना अत्यंत जाणीव पूर्वक नव्हे "प्ल्यान" करून नियोजनबद्धरित्या घुसडले आहे. त्यांचे उदात्तीकरण केले आहे. पायाची वाहन डोकावती ठेवली आहे. अतिशयोक्तीलाही लाज वाटावी असा हा प्रकार आहे.

२. पुरांदारेने दादोजीला श्रेय देण्यासाठी इतिहासाची विकृती केली आहे. शहाजी महाराज यांना वेळो वेळी जिजाऊपासून व बालशिवबां पासून दूर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच बरोबर दादोजीकडे बालशिवबांचे पालकत्व, गुरुत्व देण्यासाठी नीच पानाचा कळस केला आहे.

३. पुरांदेरेने जाणून बुजून आई जिजाऊ यांची बदनामी केली आहे. हे त्याचे सर्वात मोठे पाप आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

४. धर्मसहिष्णू महाराजांना मुस्लीम द्वेषठे रंगून महाराजांची प्रतिमा जगभर मलीन करण्याचा कुटील डाव खेळला आहे. तो जागृत मराठा सामाज्याने हाणून पडला तो वेगळा.

५. संशोधनाचे नावाखाली राजघराण्यातून तसेच मावळातून दारोदार फिरून महाराजांची कागद पत्रे जमून ती क्रूरपणे नष्ट केली आहेत. वरून निर्लज्यपणे ती हरवली असे कबुल केले आहे.

६. मराठा सामाज्याचे ब्राह्मणीकरण करण्यासाठी महाराजांचा वापर त्याने आयुष्यभर केला आहे. तो सफल झाला नाही तरी काही भोळे मराठे त्याच्या गळाला लागले होते पण आता तेही पुरांदारेचा निषेद करू लागले आहेत.

७. पुरांदारेने राज घराण्यात भांडणे लावायचा प्रयत्न केलेला आहे. तो ही विफल झाला !

८. पुरांदारेने स्व:जातीच्या सामान्य लोकांना हिरो केले आहे तसेच प्रतिभावान बहुजन समाज्यातील मावळ्यांना कमी किवा अनुउल्लेखाने मारले आहे.

९. शिवराय ज्यांना गुरुस्थानी मनात त्या तुकोबांना आपल्या कादंबरील कमी किवा अनुउल्लेखाने मारले आहे.

१०. पुरांदारेने मराठा समाज्याच्या अस्मितेवर असंख्य बलात्कार केले आहेत.

.
.
.
.
.
.
.
[असे असंख्य गुन्हे करणारा ]



११)शहाजीराजे हजार असताना त्यांना सतत गैरहजर दाखवायचे आणि रामदास दादु कोंडदेव ला शिवराया सोबत दाखवायचे हे शिवद्रोही काम पुरांदारेने केले


१२)बहुजन समाजात दैववाद,विषमता आणि मुस्लीम द्वेष पेरण्यासाठी बाबा पुरांदारेने शिवचरित्राचा वापर केला .


१३)माफ़ीवीर सावरकर च्या चित्रपटासाठी शिवरायांच्या नावावर कमावलेले ८० लाख रुपये बाबा पुरांदारेने दिले


१४)शिवजयंतीची taarikh निश्चित करण्यासाठी शासनाच्या इतिहासकारांच्या समितीत बाबा पुरंदरे होता. शासनाने इतिहासकारांच्या अहवालावरून १९ फेब हि शिवजयंतीचीतारीख जाहीर केली.याच पुरांदारेने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यासाठी जयंत साल्गावोन्काराला पत्र दिले. म्हणजे शिवजयंतीचा वाद बाबा पुरांदारेनेच लावला .देशभर जगभर एक्दाच शिवजयंती होऊ नये यासाठी पुरांदारेने शिवजयंतीचा वाद निर्माण केला


15)खोटे शिवचरित्र जनतेच्या मनावर बिम्बाव्ण्यासाठी जाणता राजा या महानात्याची निर्मिती केली


16)बाबा पुरंदरे हाच जेम्स लेन याच्या पुस्तकाचा प्रचारक होता. सोलापूर येथे त्याने james lane च्या पुस्तकाची जनता बँक व्याख्यान मालेत कौतुक केले.

वरील निश्कर्ष पाहील्या नतर
बाबा पुरंदरे हा इतिहासकार काय इतिहास शिकण्याच्या लायकी चा पण नाही आहे
बाबा पुरंदरे हा जाती साठी माती खाणारा कट्टर ब्राह्मण आहे हिच त्याची खरी ओलख आहे अजुन त्याला साथ देनारी त्याची जात त्याच्या इतकीच दोषी आहे
बाबा पुरंदरे ला वरील सर्व आरोप मान्य आहेत कारन त्याना आम्ही हे सर्व पोस्टाने पाठवले होते बाकी त्याना चर्चे ला पण बोलावले पण त्याने नकार दिला
बाबा पुरंदरे ने फ़क्त शिवाजी महाराजाच्या नावे पैसा गोळा केला आज त्याने शिवरायाच्या इतिहासातील भरपुर साहित्य नष्ट करुन इतिहास हवा तसा लिहला या ढोगी इतिहासकाराच्या तोडवरील भुरखा आता गळुन पडला आहे
फ़क्त शिवरायाच्या नावा चा उपयोग यांने पैसा आणि ब्राम्हण समाज यांच्या हितासाठी केला

अनामित म्हणाले...

shivjayanti donvela sajri hote karan 19 feb. hi english calender nusar yenari tarikh ahe je suryachya avlambun ahe ani dusri tarikh tithi nusar yete ji chandrachya bhramanavar avalambun ahe. Ugach purandare na shivya ghalun swatach vel vaya ghalvu naye. Shivrayanchi jayanti 2 vela sajri karnya itka anand konta? Ulat tyanchamule shivjayanti varshatun 2 vela sajri hote ya baddal tyanche mi abhinandan karto.

Unknown म्हणाले...

aple brahman dveste udyog band karave. Shiv charitra ganarya rushitulya mahatmyavar asle arop karat basanyapekha aplya deshasathi kahi karta ale tar paha. Attaparyant Maasahebanbaddal as abhadra konihi bolala navata. James lane itihas abhyasakane maharasthrache charitra na samjaun gheta murkha ani kilaswane nishkarsha kadhale tya badda james lane la shikha zalich pahije, pan odhun tanun tyat brahmanana ka govat ahat?? Apali brahman dvesthi talvar chalavanyasathi dusre kahi sapdat nahi mhanun?? Shivaji maharaj go brahman pratipalak hote he nakkich ani tumhi kitihi dishabhul karanyacha prachar kelat tari char sultanch tyanche mukhya shatru hote he kuthlyahi itihaskarala nakarata yenarch nahi.

अनामित म्हणाले...

आता पुरंदरेचं मरायचं वय झालं, त्याला काय शिक्षा करणार! मात्र आता आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. आपल्या समाजावर बलात्कार होतो, याचे तर वाईट वाटतेच. पण या बलात्काराला विरोध करण्याचीसुद्धा मानसिकता आपला समाज गमावुन बसला आहे याचे अधिक दु:ख वाटते. प्रथम मराठ्यांच्या डोक्यात खरा शिवाजी घालावा लागेल. त्यानंतर संपुर्ण शिवचरित्राची मांडणी करावी लागेल. मराठा नेत्यांनो आता तरी जागे व्हा आणि आपल्या साहित्यीकांना मदत करा. खरं शिवचरित्र पूर्ण जगात पसरवायचं आहे.

अनामित म्हणाले...

rajana virodh karnare marathach hote ani shrimant mhanavnyachi layki ya kokate chi nahi

अनामित म्हणाले...

Matthaa Marathyano, mi swata Brahman aahe pan maaze barech mitra Maratha aani jyama tumhi dalit mhanata te aahet. Tya paiki konihi tumchya saarkha vikrut aani bindok naahi.

Shivajiraje tumchya bapache navhate na tumchi jahagir aahe. he udyog band kara naahitar tumchya Gunda girila tya peksha pan bhaari pratyuttar dile jail.

Maharashtrachi vaat lavnarya murdadano, tumhala Maratha mhanayachi laaj vatate. aani Shivaji raje maratha navhate tar Rajput hote.

अनामित म्हणाले...

aankhi ek, tumchya aangaat masti aasel tar ti jirvacha jor aamchya mangataat purepoor aahe. Susanskrut aahot mhanoon bhitre aahot aasa artha gheu naye. Sant Raamdas mhantaat tyapramane..

bhale tari kasechi sodun deu..
nathalachya kapali hanu sota!!!

अनामित म्हणाले...

are bhadya brahmana.... itihas amhi marathanni ghadawala ani...... ajun jar kahi bolalas tar krishna kulkarnyasarkhach kay tya dadu sarkha tulahi hatawawa lagel... brahman ase gadu ki puratatwa vibhagala shodahave lagel kharach brahman jaat hoti ka. baap badalanari lok tumhi khayala pudhe ani marayala mage. ramadasachi aulad sale lota hanayachi talad nahi sota hanatoy bhadya ..

अनामित म्हणाले...

prakash saheb tumacha hardik abhinanadan tumhi ase lekh amha paryanta pohochavata chan asel anakhi lekh anave ashi namra vinati
apala shubhchintak
shaileshraje

अनामित म्हणाले...

१. भांडारकर ओरिएंटल रीसर्च इंस्टीटयूट.

२. व्ही. एल. मंजुल.

३. एस. एस. बहुलकर

४. सुचेता परांजपे

५. वाय. बी. दामले

६. रेखा दामले

७. भास्कर चंदावरकर

८. मीना चंदावरकर

९. माधव भंडारे

१०. मीरा कोसंबी

११. ए. आर. कुलकर्णी

१२. राजेंद्र वोरा

१३. नरेन्द्र वागले

१४. जयंत लेले

१५. दिलीप चित्रे

16.बाबा पुरंदरे
hya salyancha baap kon hota?????
bahutek baher gavacha asava sale maro ekadache lekache
brahman bheek magun khanare lok

Shivraj Patil म्हणाले...

चुकीचा इतिहास सांगणार्यांना फाशी दिली पाहिजे , जोड्याने मारले पाहिजे , जेम्स लेन ला मरती बोलता येत नसेल तो काय मराठ्यांचा इतिहास लिहिणार , या भटांनी त्याला चुकीचा इतिहास लिहायला लावला . खरे गुन्हेगार हे लोक आहेत

अनामित म्हणाले...

apan kai kartoy yacha vichar kara

Prathamesh Patil म्हणाले...

छत्रपती शिवरायांनी अनेक मराठ्यांना युद्धात मारले आहे. पण त्यासाठी त्यांना कधी प्रायश्चित घ्यावे लागले नाही. पण एका कृष्ण्या भास्कर कुळकर्ण्याला मारल्याबद्दल त्यांना राज्याभिषेकाच्या वेळी हजारो होन दक्षिणा भटांच्या घशात घालून प्रायश्चित घ्यावे लागले. म्हणजे एका बाजूला हे भट शिवरायांना "गोब्राह्मणप्रतिपालक" म्हणणार आणि स्वराज्याचा शत्रू होऊन जो ब्राह्मण त्यांच्यावर वार करतो त्याला ठार केल्याबद्दल हेच ब्राह्मण शिवरायांना प्रायश्चित घ्यायला लावणार. म्हणजे ब्राह्मणाने कोणाचीही बाजू घेऊन कितीही शेण खाल्ले तरी त्याचे ब्राह्मणत्व काही जात नाही. पण एखाद्या बहुजनाने पराक्रमाची पराकाष्ठा करून स्वराज्य उभारले तर त्याची जात काढून त्याला "शूद्र" ठरवायला मात्र हेच ब्राह्मण पुढे येणार. मात्र याच शूद्रांच्या घरी वैदिक विधी न करता पुराणोक्त विधी करून भरघोस दक्षिणा घेताना यांचे ब्राह्मणत्व विटाळत नाही. पण त्याच शूद्र लोकांनी समान धार्मिक अधिकार मागितले की यांना विटाळ होतो.
बाब्या पुरंदरे हे याच ब्राह्मणी वृत्तीचे प्रतिबिंब आहे. म्हणूनच तो तसा वागत आहे. तेव्हा एक बाब्या गेला तरी दुसरा त्याची जागा घेण्यासाठी तयार असेलच. हा संघर्ष इथेच संपणारा नाही. भटांची जात हा संघर्ष संपू देणार नाही कारण त्यावरच त्यांचे अस्तित्व अवलंबून आहे. हजारो वर्षे पोथ्या पुराणांची लस टोचून या भटांनी बहुजन समाजाला ब्राह्मणी वर्चस्वापुढे शरण जाण्याचे व्यसन लावले आहे. बहुजन समाजाला या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढायचे असेल तर टप्या टप्याने त्यांना आधुनिक समतावादी आणि स्वातंत्र्यवादी विचारांची लस टोचून बाहेर काढावे लागेल. दारूचे व्यसन लागलेला माणूस जसे सुरुवातीला उपचार घेण्यास टाळाटाळ करतो तसेच बहुसंख्य बहुजन करतील. पण त्यांच्या मनात विश्वास निर्माण करून नवीन विचार स्वीकारण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करणे हे महत्वाचे आहे. जमिनीसारखी मनाची देखील मशागत करावी लागते याचे भान बहुजन समाजाला आले पाहिजे. मग बहुजनांच्या मनातील सुपीक विचारांना ब्राह्मणी कीड लागणार नाही.

kiran damle म्हणाले...

पोळसाहेब नमस्कार

आपले शिव ईतीहासाबद्दलचे लेख वाचले. मन विषण्ण झालं वा
चून. ज्या महाराष्ट्राला एकत्र आणण्यासाठि शिवाजीमहाराजांनी आपले आयुष्य वेचले त्याच शिवबाचे मावळे आपसात भांडतायत, खरच हे पाहुन स्वरगात शिवबा खुप रडला असेल.

परक्यानी भारतात कायम फोडा आणि राज्य कारा या नीतिचा अवलंब केला, आजहि करतायत. दुर्दैव आमच कि अजुन आम्हि अजुन त्याना भिक घालतोय.

बाबासाहेब पुरंदऱयानी शिवचरीत्र महाराष्ट्राच्या कानाकोपरात नेलं त्यासाठि आपले आयुष्य वेचले . त्यांच कौतक आदर तर सोडाच पण त्याना शिव्या देवून तुम्हाला काय मिळेल ह्यावर संशोधंन होऊ शकेल.
तुंम्हाला त्यानी लिहीलेल मान्य नाहि तर नविन संशोधन कारा आणि ईतिहास मांडा लोकांसमोर, लोक त्याच स्वागतच करतील.

आणि शेवटच - जिजाऊ मासाहेबांबद्दल लिहिलेल्या पुरंदरेंच्या ओळिंमधून तुम्हि काढत असलेला गलिच्छ अर्थ आम्हाला कधिच जाणवला नाहि.

महाराष्ट्राच्या माऊलीबद्दल असे विचार करणरयाची विचाराची निच पातळिच ह्यातून दिसून येते.

अनामित म्हणाले...

apan kontya janmicha sood amcha babasahebanvar ugvat ahat

अनामित म्हणाले...

mi kiran damlenshi sahamat ahe ...............shivchitrakar pritesh shinde

अनामित म्हणाले...

हा बाबा पुरंदरे नेमका ६ डिसेंबरला गचकू नये अशी समस्त बहुजनांनी प्रार्थना करावी. नाहीतर 'बाबासाहेबांचे महापरीनिर्वाण' ह्या शब्दांना वेगळाच अर्थ मिळेल.

अनामित म्हणाले...

महाराज हे गोब्राह्मणप्रतिपालक असतील तर सावरकर गेब्राह्मणप्रतिपालक होते.

Shivraj Patil म्हणाले...

बाबा पुरंदरेच खरा जेम्स लेन

विनायक शिंदे:- हिंदुगर्जना म्हणाले...

अत्यंत बकवास आणि थर्ड क्लास वाद घातले जात आहेत इथे..
असल्या लोकांच्या अक्लेची कीव करावी तेवढी थोडीच.
शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक असं बाबा पुरंदरे नव्हे तर दस्तुरखुद्द "धर्मवीर संभाजी महाराज" म्हणाले आहेत.
त्यांच्या बुध भूषण ग्रंथात वाचा... आता संभाजी महाराजांनी केलेली ही चुक(!!!!!) सुधारायची तुम्हा बी ग्रेडी लोकांची लायकी असेल तर खुशाल सुधारा.. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा..

विनायक शिंदे:- हिंदुगर्जना म्हणाले...

धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःच्या बुधभूषण ग्रंथाच्या दहाव्या श्लोकात शिवरायांनी गायी व ब्राम्हणांचे रक्षण केले असे म्हटले आहे.

"येन क्शितितले कलावविकलं बुद्धावतारं गते
गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लैच्छै: समादिते
भूयस्तत्परिपालनाय सकलज्वित्वा सुरद्वेषिण:
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णा: कमात//१०//"
.
अर्थ:- पृथ्वीवर हाहा:कार माजला असता बुद्धावतार झाला.तद्वत छ्त्रपती शिवरायांनी म्लेंच्छांनी सर्व वर्णांची पायमल्ली केली असता गायी व ब्राह्मणादि वर्णाचे देवद्वेष्ट्याकडून रक्शण करून रूढ धर्माचा मार्ग दाखवला.

Prathamesh Patil म्हणाले...

एखादी व्यक्ती शिवाजी महाराजांना काय म्हणते हे महत्वाचे नाही तर धर्मशास्त्रे ब्राह्मण सोडून इतर जातींना काय वागणूक देतात हे महत्वाचे आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे हिंदू धर्माचे अभिमानी होते हे सत्य आहे. पण त्यांच्या हिंदू धर्मात मुस्लिम द्वेष, दलितांवर अत्याचार इत्यादी गोष्टी नव्हत्या. शिवरायांच्या राज्याभिषेकापासून ते शाहू महाराजांपर्यंत ब्राह्मणांनी (सर्वच नव्हे) मराठ्यांचा द्वेष करून त्यांचे सामाजिक स्थान ब्राह्मण समाजाच्या बरोबरीला येणार नाही याची नेहमीच काळजी घेतली आहे.
याचे मुख्य कारण असे आहे की ब्राह्मण समाज हा संख्येने अत्यंत नगण्य आहे. उलट मराठा समाज हा संख्येने जास्त आहे. अशा परिस्थितीत जर ब्राह्मणांना स्वत:चे सर्वोच्च स्थान टिकवून धरायचे असेल तर मराठेच नव्हे तर इतर कोणत्याही समाजाला जमेल त्या मार्गाने ब्राह्मणांच्या नादी लावून ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहेत हे त्या समाजाकडूनच मान्य करून घ्यावे लागणार. मग शेकडो देव,हजारो देवळे यांचे गारुड आणि त्यांचा भूतलावरील प्रतिनिधी म्हणजे ब्राह्मण म्हणून त्याला सोने, चांदी, गाय, वस्त्र, अन्नधान्य इत्यादी दान देणे हे ओघानेच आले.
इतर जातींचा हिंदू धर्मातील दर्जा काय हे ठरवण्याचे सर्वाधिकार फक्त आणि फक्त ब्राह्मणांनाच. इतर जातींना त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मग शिवाजी महाराजांचे कर्तृत्व पाहण्यापेक्षा त्यांचा जन्म उच्च जातीमध्ये झाला होता का? ही गोष्ट राज्याभिषेकासाठी जास्त महत्वाची ठरते. सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांना ते शूद्र असल्याने स्वत:चे शिक्षण रात्री करावे लागते. शाहू महाराजांना त्यांच्याच पैशावर जगणारे शूद्र ठरवतात. आणि आजही आठव्या शतकापासून ते एकविसाव्या शतकापर्यंत बाराशे वर्षे शंकराचार्य ब्राह्मण समाजातूनच निवडला जातो. आज संविधान लागू झाल्यामुळे धर्माची आणि धर्ममार्तन्डांची ताकद हिरावून घेतली गेली आहे. हिंदुत्वाच्या आणि धर्माधारित राष्ट्राच्या नावाने बोम्बलण्यात ब्राह्मण का पुढे असतात हे यावरून स्पष्ट होते. तसेच शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक ठरवण्यामागची ब्राह्मण समाजाची मानसिकता देखील कळू शकेल.

kishor म्हणाले...

gre8...

अनामित म्हणाले...

Jyanna itihasache vismaran hote te itihas ghadavuch shakat nahit he lakshat theva. Itihas vacha, viveki ani buddhivadi drushtikonatun tyacha anvayarth lava, zaleli dasha paha ani vartmanatach udyachya bhavishyachi disha tharvuya.
Babasaheb Purandare he shivshahir-kadambarikar ahet, itihas sanshodhak nahit he visru naka. Krupaya kadambarila itihas samaju naka.

अनामित म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
अनामित म्हणाले...

.............KAY BOLAVE AAMHI....BRAHMANANCHE HASTAK BANUN SAMAST OBC DALIT YANCHYAVAR ATYACHAR KARNARYA marathyanna BAHUJAN MHANANYACHA MURKHAPANA AAMHI BAND KELAY AATA!...........JAY JYOTI..JAY KRANTI.. JAY MALHAR..JAY BHIM..JAY BHARAT..!!!

अनामित म्हणाले...

pol aapale way kay aahe te mala mahiपुरंदरेनी इतिहासाची कोणती पदवी घेतली ते एकदा जाहीर करावे nahi pan ek sangawe watate kontihi karya karanyasathi padvichi garaj aaste ka..........? jar aasel tar chatrapati shiwaji maharajankade rajyakarbhar karnyasathi konti padavi hoti.nalayaka tula kalat nahi ka vivek bhhuddhi ani padvicha kay sambhadha .rahta brahmhanache mahabharat, ramayan ,ved ani swarajyacha arthik,parrashtra vevhar kay tuzya bapane sbhala kay re. ( mi sudhha ek marhata aahe.)

अनामित म्हणाले...

प्रकाश पोळ, कराड HA NALAYAK PRAVUTTICHA MANUS AAHE. LAWARACHA TYACHYA WARATI KAYDESHIR KARWAI KARANYACHE THARWALE AAHE

अनामित म्हणाले...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
अनामित म्हणाले...

काय ही भाषा! बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनाबद्दल आक्षेप असतील तर ते सभ्य भाषेत मांडण्यात कोणाला काय अडचण आहे? आंबेडकरांचे नाव घेऊन असभ्य भाषा वापरणे हा आंबेडकर यांचाच अपमान आहे ही साधी गोष्ट त्यांच्या भक्तांच्या लक्षात कशी येत नाही? ही असली भाषा वापरून सतत कोणत्यातरी महापुरुषांवर घाणेरड्या शब्दांत टीका करणे हेच तुमचे भविष्य आहे का?
आणि प्रकाश पोळ, पुरंदरे यांनी कोणती पदवी घेतली हे विचारणारे तुम्ही कोण? तुम्ही तुमच्या ब्लॉगवर ज्या विषयांवर लिहिता त्यातील किती विषयांत तुम्ही पदवी घेतली आहे? तुम्हाला पुरंदरे यांचे लेखन पटत नसेल तर तुमचे मतभेद वैचारिक पातळीवरच ठेवा. व्यक्तिगत हल्ला करण्याची गरज नाही.

श्री.अभिजीत पाटील म्हणाले...

@ Anonymous :
माझा पुढचा लेख जरुर वाचा
"शिवचरित्राला डसलेला पेशवाई किडा : बाबा पुरंदरे"
आणि हो मी इतिहासाची पदवी घेतली आहे हं..... बाबा पुरंदरे सारखा अडाणी नाही काही पण बडबडायला.

प्रबोधन मंच श्रीगोंदा म्हणाले...

- इतिहास कळायला पदवी लागत नाही
- जेम्स लेनचे कौतुक केले तेव्हा त्याची पुस्तकात काय आहे हे बाबासाहेबांना समजण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते प्रकाशित झाले नव्हते जेव्हा ते प्रकाशित झाले तेव्हा बाबासाहेबांनीच पुढाकार घेऊन ऑक्सफर्ड प्रेसला ते पुस्तक मागे घ्यायला लावले त्यानंतर ४ महिन्यांनी चित्रलेखाने त्या पुस्तकाला प्रसिद्धी दिली - राजांबद्दल आदर असणारा कुणीही जेम्स लेनचे शब्द उच्चारू शकत नाही जे मात्र 'चित्रलेखाने' ते शब्द छापले त्यामुळे जीजाउंची खरी बदनामी चित्रलेखाने केली आहे ---- वाईट लिहिलेले झाकण्याचे काम बाबासाहेंनी केले तर ते उघड करण्याचे काम चित्रलेखाने केले
- दादोजी शिवरायांचे गुरु किंवा शिक्षक होते का नव्हते त्यापेक्षा ते स्वराज्याचे सेवक होते हे महत्वाचे आहे .
- जर बाबासाहेब संशोधक नाहीत तर त्यांना पुरावा कशाला मागता ? त्यांचा पुरावा कशावरून खरा ?
- ती भूमिका सुरुवातीलाच दिलेली आहे त्याची प्रत इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचेकडे आहे सदर ओक्ष्फ़ोर्द प्रेस ला पाठवलेल्या पत्रावर बाबासाहेबांसह. बलकवडे, निनाद बेडेकर, जयसिंगराव पवार यांच्या सह्या आहेत ibn लोकमत वाहिनीवरील चर्चेतही ते सदर केले होते
- बाबासाहेब जर इतिहास संशोधक नसतील तर त्यांना वारंवार कशाला बोलावता ?त्यांनी तुम्हाला उत्तर देण्याचे कारण काय ?
- बाबासाहेब हे शिवचरित्रकार आहेत दादोजींचे चरित्रकार नाहीत

अनामित म्हणाले...

baba purandre pannchat manus aahe

अनामित म्हणाले...

all right info. thanks prakash pol

अनामित म्हणाले...

Pol saheab.. Naveen itihas kar janmala ghalat ahat ya blog var...
Bhavi karyas Shubheccha.. Baghu kiti lok yat Shivcharitra purn kartat te.... vat pahatoy.. yachi..Jevan pasun Shri Maharajanchi mahiti gola kartat na te tevan he janmala pan aale nastil..tarihi vayphal badbad kartyat yachi KHANT vatate.. Aso chalu dya..

अनामित म्हणाले...

Marathi manacha vichar kara? shivaji maharaj yancha khara Etihas liha!!!!

अनामित म्हणाले...

KASHALA SHABDIK DAHSHADVAD KARATA? babasahebaevadhe kam tumche 7 janma dekhil honar nahi? STYLEMADHE PHOTO KAY KADHATA? VIKRUTICHE THEKEDAR SAGALE, GHARACHI CHAR MANASE AIKTAT KA TE PAHA

Unknown म्हणाले...

इतिहास लिहायला पदविचि गरज लागत नाही साहेब

इतिहास लिहायला लागत प्रचंड वाचन
घडलेल्या घटनांचा पूर्ण आभ्यास
आणि एका घटने च्या संधार्भात वेगवेगळ्या कागदपत्रांची तपासणी करुण त्याच योग्य विश्लेषण करुण काढलेले निष्कर्ष
आणि करावी लागते प्रचंड मेहनत माहिती मिळवन्या साठी

पदवी घेऊन इतिहास नाही लिहिता हेत
निष्फळ बड़बड़ करता येते

Unknown म्हणाले...

तुमच सांगण अतिशय योग्य आहे
पण मग आपण 96कुळी किंवा अगदी 92कुळी असो
आपण कुठे दलित समाजा साठी दार उघडून त्याना आपल्यात सामिल करुण घेतल आहे

आपन जेंव्हा ग्रामीण भागांचा विचार करतो तेंव्हा 8 ते 10 गावात मिळून एक ब्राम्हण घर आहे
मग मला सांगा एक ब्राम्हण घर आपल्या एका भावकीच्या किंवा आडनावाच्या मानसां वर कसा अन्याय करू शकत..??

उलट माझ्या पहान्यात तर आमच गाव देशमुखांच् आहे
एक घर ब्राम्हणा च आहे
बाकी कुनबी समाज आहे
इतर बलुतेदार सुद्धा आहेत

कोण अन्याय करत असेल इतर समाजा वर..??

तुम्ही बहुजन म्हणावता स्वयताला मग काहो दलित मूली सोबत लग्न करत नाही
किंवा दलितांच्या घरात मूली देत नाही..??

मग कशाला उगाच बहुजनवादा च्या गप्पा मारता..??
अजुन तुमच्या घरी दलितांचे चाहा चे कप वेगळे असतात
सुरवात करा पहिली स्वता पासून आणि मग आम्हाला ज्ञान दया

Unknown म्हणाले...

एकदा अंदमान ला जाऊन
त्या जेल मधील तेल काढायाच्या कोलू चे 4 राऊंड मारून पहा

अनमित नाही तुझा मुळाव्याध बाहेर आला तर सांग मला

तुमच कर्तुत्व काय..??
तुमच कार्य काय..??
तुम्ही समाजा साठी केल काय..???
आपल् शिक्षण काय..??

आपन कोना बद्दल बोलावे
आपली ऊंची तिथे पोचते का..??
याचा थोड़ा विचार करा आणि मग बोलत चला

तुम्ही त्या अंदमान ची परस्थिति एक दीवस जरी अनुभवली असती ना
तर खरच तुमच मंदिर बांधल असत

Unknown म्हणाले...

प्रथमेश पाटिल
फ़क्त एकच करा
हे फ़क्त कुठे लिहिल आहे ते सांगा
खरच मराठ्याची ज़ात असाल तर हे सांगा की कृष्णजी भास्कर ला मारल म्हणून राज्याभिषेकाच्या वेळी हजारो होण दक्षिणा देऊन महाराजाना प्रायचित्त कराव लागल..??
फ़क्त एक पुरावा दया तुमच्या मधे जर मराठ्याच् रक्त असेल तर

कारण अफजल खानाच्या वेळी जो कृष्णजी भास्कर तुम्ही मारला अस बोलता

तर मग वेळवंड खोऱ्याच्या डोहर देशमुखांचा जो महजरनामा आहे 1670 चा त्यात सुभेदार म्हणून कृष्णजी भास्कर याचं नाव आहे

अस्सल कागद तपासून पहा मग लक्षात येईल तुमच्या

Unknown म्हणाले...

चुकीचा इतिहास लिहिणाऱ्या लोकांना फाशी दिली तर

हे जे ब्लॉग वाचत आहात ते वाचायला मिळणार नाहीत

हा हा हा
ह्यांचे नंबर पाहिले लागतील

Unknown म्हणाले...

अनामित कोणाच् मरायच वय झाल आणि कोण कधी मरणार हे तुला नाही समजनार
ज्यांच् वय नाही अशी लाखो मूल वर जाऊन बसली आहेत तेंव्हा कोणाच्या मरणाची काळजी तू नको करू

आपल्या समाजा मधले आम्ही शहाणे आहोत
कारण आम्ही फ़क्त पुरंदरे आणि पोळ नाही वाचले तर
त्यानी जे काही लिहिल आहे आणि ज्या आधारे लिहिल आहे
ते शिवभारत
जेधे शकावली
सभासद बखर
महाराजांची अस्सल पत्र
संभाजीराजांची अस्सल पत्र
हे सगळ सुद्धा वाचाल आहे आणि मग खर लिहितो आणि कोण थापा मारतो ते आम्हाला माहीत आहे
त्यामुळे आमच्या डोक्यात खरा शिवाजी घुसवु नको
कारण महाराज आणि इतिहास आम्हाला पण चांगला माहीत आहे

आणि तुला आणि तुझ्या लेखकाला एक चैलेंज आहे
राज्याभिषेक झाल्या नंतर महाराजानि एक आज्ञापत्र सामान्य रयतेला उद्देशून लिहिल आहे
नेट वर शोध तुला त्याची अस्सल प्रत पण मिळेल वाचायला

तेवढ जरी वाचल ना तू तरी सुद्धा तुला महाराज समाजातील
आणि ते महाराजांच स्वता च आज्ञापत्र आहे त्या प्रमाणे वाग
आम्हाला नको शिकवु महाराज

Unknown म्हणाले...

निंबाळकर साहेब
तुम्ही जो इतिहास घडवाला तो जसा च्या तसा समोर आहे की हो
आणि तुमच्या कड़े पण कागदपत्र आहेत की

बाबाजी निंबाळकर याना अफजल खाना ने जबरदस्ती बाटवाल आणि मुसलमान केल हे आम्हाला माहीत आहे
त्याना परत महाराजानि हिंदू करुण घेतल हे पण आम्हाला माहीत आहे
महाराजानि स्वताची मुलगी निंबालकराना दिली हे सुधा आम्हाला माहीत आहे

आणि एवढं करुण सुद्धा बाबाजी निंबाळकर मुगलांचे चाकर झाले पण महाराजना मदत नाही केलि स्वराज्यात नाही आले
आता काय तुमचा हा इतिहास सांगायचा का लोकांना...??
गप्पा मोठ्या मारता येतात पण
संभाजी राजांची ह्त्या झाली तेंव्हा
औरंगजेबा च्या फ़ौजेत शेकडो मराठा सरदार होते त्यात बाबाजी निंबाळकर आणि गनोजि शिर्के पण होते
आणि जवळपास एक लाख मराठा फ़ौज आणि दीड लाख राजपूत फ़ौज होती
त्यानी का हो तलवारि उपसुन आमचा राजा वाचवाला हे 2 लाख फ़ौज नुसत हर हर महादेव जरी बोलते ना एका सुरात तर औरंगजेब घाबरुण मेला असता

त्यामुळे आम्ही फालतू चा अभिमान बाळगत नाही
आमचे पूर्वज होते त्यांचा पराक्रम पण आमचा आणि चुका पण आमच्याच्
असा रोखठोक बाना आहे आमचा

Unknown म्हणाले...

तुम्ही ज्याचा उल्लेख नारायण ठोसर ऐसा करता

त्या रामदास स्वामींचा उल्लेख महाराज स्वता चाफळ च्या सनदे मधे गुरुवर्य असा करतात

अस्सल प्रत उपलब्ध आहे तपासून पहा
सज्जनगडा वर रामदास स्वामी महाराजांच्या परवानगी शिवाय राहिले कसे

Unknown म्हणाले...

मुद्दा 2
जिथे जिथे शहाजी राजे उपस्तित नाहीत अस पुरंदरे सांगतात तिथे तिथे शहाजी राजे हे उपस्थित होते त्याचे पुरावे तुम्ही सादर करा

विषय संपला

Unknown म्हणाले...

पुरांदेरेने जाणून बुजून आई जिजाऊ यांची बदनामी केली आहे.
हे कस केल आहे आणि कुठे केल आहे ते ज़रा समजावून सांगा
उगाच बड़बड़ नको

Unknown म्हणाले...

मुद्दा-4
धर्मसहिष्णू महाराजांना मुस्लीम द्वेषठे रंगून महाराजांची प्रतिमा जगभर मलीन करण्याचा कुटील डाव खेळला आहे.
कोणत्या शब्दाने किंवा कोणत्या वाकया मधे तुम्हाला तस जानवल

उलट महाराजानि कल्याण आणि भिवंडीला मशिदी पाडण्याचा आदेश दिला
दक्षिण विजया नंतर सुद्धा तिथे ही जी मंदिर पाडून मशिदी उभ्या केल्या हे पुरंदरेनी पुस्तकात लिहिलच नाही आहे

Unknown म्हणाले...

मुद्दा 6

आम्ही कसाला ही पुरंदरे चा निषेध करत नाही

उलट आम्ही तुमच्या नादी लागलो याचा पश्चाताप होतो आहे आम्हाला

Unknown म्हणाले...

मुद्दा 9

तुकोबा शिवरायांच्या गुरुस्थानि असतील सुद्धा
पण तुकोबाराय महाराज 20 वर्षांचे असताना वैकुंठवासी झाले आहेत
मग त्या गुरु शिष्या मधे संबंध तरी असा किती वर्षांचा आला
ज़रा तुकोबाराय आणि शिवाजी महाराज यांचा पत्रव्यवहार तर समोर आना की
महाराजानि आपल्या गुरु ला कोणती पत्र लिहिली
किंवा तुकोबारायानी महाराजाना कोणती पत्र लिहिली
काही तरी शोधा आणि आम्हाला पण सांगा
तुकाराम महाराजानि एवढे अभंग लिहिले त्यामधे कुठे उल्लेख आहे का की तुकाराम महाराजानि शिवरायांना अनुग्रह दिला

किंवा जस नेहमी तुम्ही सांगता कुठे लिहिल आहे
शिवभारत
जेधे शकावली
सभासद बखर
आता ज़रा तुम्ही सांगा कुठे लिहिल आहे ते

Unknown म्हणाले...

मुद्दा 10

तुमच्या खोट्या अस्मिते वर झाले असतील बलात्कार

आमच्या अस्मितेला धक्का पण नाही बसला
जे झाल नाही ते लिहिनार कस

आणि तुमची अस्मिता
खंडोजी खोपडे
चन्द्रराव मोरे
बाजी घोरपडे
पांढरे
खराटे
बाबाजी निंबाळकर
गनोजि शिर्के
राजे सावंत
राजे सुर्वे
मंबाजी भोसले
व्यंकोजी भोसले

अशी नाव आली की कुठे जाते

Unknown म्हणाले...

मुद्दा 11

शहाजी राजे कुठे हजर होते आणि त्याठिकानि त्याना कुठे गैहजर दाखवाल ते सांगा
मग पुढच बोला

उगाच फालतू आणि मोगाम आरोप नको

Unknown म्हणाले...

तुमच्या लिखानात तुम्ही काय करता आहात ते सांगा

ब्राह्मण द्वेष ठासुंन भरलेला दिसतो आहे

Unknown म्हणाले...

सावरकर तुम्हाला काही वाटो पण
आम्हाला स्वातंत्र्यवीर च वाटतात

आणि त्यानी कमवालेले पैसे कसे खर्च करायचे हे तुम्ही सांगणारे कोण..??

तुमच्या खिशा मधली दमड़ी तरी समाजा साठी खर्च केलि आहेत का तुम्ही

Unknown म्हणाले...

मग करा की शिवजयंती तिथि प्रमाणे
तुम्हाला इंग्रजी केलेंडर मान्य आहे

आणि भारतीय तिथि नुसार का मान्य नाही
महाराजांची जन्म वेळ
शिवभारत आणि जेधे शकावली मधे काय इंग्रजी केलेंडर प्रमाणे लिहिली आहे का
तिथि नुसार च पत्रिका सापडली ना

मग इंग्रजी केलेंडर चा हट्ट कशा साठी

Unknown म्हणाले...

महानाट्य सोडा

तुम्ही तर साधा एकपात्रि प्रयोग सुद्धा केला नाही
त्याच काय..??

Unknown म्हणाले...

मुद्दा 16

तेंव्हा जेम्स लेन च पुस्तक प्रकाशित सुद्धा झाल नव्हतं
पण एक यूरेपियान लेखक महाराजांच्या चरित्रा चा आभ्यास करतो म्हणून ते कौतुक केल होत

Unknown म्हणाले...

समजली तुमची अक्क्ल
दिवाळि
होळी
गणपति
नवरात्र
रक्षाबंधन
संक्रांत
गुढीपाडवा
अक्षयतृतीया
असे सगळे सन् हे तिथि नुसारच साजरे होतात
मग हे सन् काय फक्त महाराष्ट्र आणि पुण्यात साजरे होतात का..??

हे सगळे सन् तिथि नुसार म्हणजे भारतीय केलेंडर नुसार साजरे होतात

आणि तारखे नुसार साजरा होणारा एक भारतीय सन् सांगा ज़रा मला

इंग्रजी केलेंडर नुसार जयंती चा हट्ट करायला आपण काय इंग्रजी पिलावळ् आहोत काय

Unknown म्हणाले...

ईथे ऐकिव नाही

मनाच्या गप्पा चालतात
वडा ची साल पिंपळाला लावायाची काम इथेच होतात

ईथे लिहिणाऱ्या लोकांनी नक्की कोणती पुस्तक वाचली आहेत
आणि कोणती कागदपत्र तपासलि आहेत ते आई भवानी ला सुद्धा माहीत नाही

ईथे कोणाचाहि एक्केरी उल्लेख करण यात शाहनपण समजल जात

ईथे माणूस कर्तुत्वा ने नाही तर त्याच्या जाती ने ओळखला जातो

ईथे
निश्चयाचा महामेरु
किंवा
शिवरायांचे आठवावे रूप
लिहिणाऱ्या रामदास स्वामी ना नारायण ठोसर बोलल जात

हां ब्लॉग फ़क्त हे असेल उद्योग करण्या साठीच आहे

Unknown म्हणाले...

ईथे ऐकिव नाही

मनाच्या गप्पा चालतात
वडा ची साल पिंपळाला लावायाची काम इथेच होतात

ईथे लिहिणाऱ्या लोकांनी नक्की कोणती पुस्तक वाचली आहेत
आणि कोणती कागदपत्र तपासलि आहेत ते आई भवानी ला सुद्धा माहीत नाही

ईथे कोणाचाहि एक्केरी उल्लेख करण यात शाहनपण समजल जात

ईथे माणूस कर्तुत्वा ने नाही तर त्याच्या जाती ने ओळखला जातो

ईथे
निश्चयाचा महामेरु
किंवा
शिवरायांचे आठवावे रूप
लिहिणाऱ्या रामदास स्वामी ना नारायण ठोसर बोलल जात

हां ब्लॉग फ़क्त हे असेल उद्योग करण्या साठीच आहे

Sharad Kadam म्हणाले...

मठ्ठ बोलतोयस!अरे लाज वाटते का तुला एखाद्याला असं बोलताना

Sharad Kadam म्हणाले...

मठ्ठ बोलतोयस!अरे लाज वाटते का तुला एखाद्याला असं बोलताना

अनामित म्हणाले...

ब्राम्हण ख़राब होते तर बाजीप्रभु, मुरारबाजी, कवी कलश, मोरोपंत, जीवाची बाज़ी लावून ज्यानी संभाजिमहाराजांना मथुरेतून सुखरूप आणले ते ब्रम्हं कुटुंब हे सगळ काय आहे? हे खोट असेल तर महाराजानी त्यांना का जवळ केल ? अष्टप्रधान तर नेमताना महाराज कोणत्या कोणाच्या दबावात होते का? पोळ साहेब तुम्ही या बाबत काही नविन संशोधन केल असेल तर कळू दया. गनोजि शिर्के कोण होता? मम्बाजी भोसले कोण होता? बाजि घोरपडे कोण होता? शाहाजी राजे स्वराज्य संकल्पक होते हे मान्य आहे पन निज़ामशाही बूड़त होती तय वेळेस त्यानी स्वतः गादिवर का बसले नाही का त्या 4 वर्षाच्या निजामशाहाच्या कोवळया मुलाचा बळी दिला? का आयुष्यभर महाराष्ट्रात परत आले नाहीत की त्यांच्या एकोजी ने महाराजाना मदत केलि नाही ? उत्तर सापडले की तुमचा डुकरि माज आपोआप उतरेल हे नक्की

अनामित म्हणाले...

आफजुल्ल्या, शास्ताखान, औरंग्या, दिलेर, हे काय तुमचे पूर्वज होते की काय की ज्यांच्या वधाचा बदला तुम्ही शिवचरीत्र बदलून घेत आहात

Adv. Karan Kamble म्हणाले...

उत्तम लेख....

Unknown म्हणाले...

murkh pana ahe apanch aplya raja chi badnami karat ahot babasaheb purandareni lihilela chukich ahe tar navin itihas liha ani theva jaga samor parantu jya amchya maharajani kadhi jati bhed kela nahi tya maharajan chya nava var jati jatit dvesh ka nirman kartay

Unknown म्हणाले...

murkh pana ahe apanch aplya raja chi badnami karat ahot babasaheb purandareni lihilela chukich ahe tar navin itihas liha ani theva jaga samor parantu jya amchya maharajani kadhi jati bhed kela nahi tya maharajan chya nava var jati jatit dvesh ka nirman kartay

Unknown म्हणाले...

छत्रपति किंवा सावरकर यानी कधी कुणाची जात काढली नाही आणि आपण काय फालतू वाद घालतोय. गोविंदराव पानसरे लिहितात शिवरायांना सर्व मराठ्यांचा पाठिंबा नव्हता तसेच सर्व ब्राम्हणांचा ही नव्हता. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात सात ब्राम्हण होते. आता सांगा शिवरायांना माणसे ओळखाता येत नव्हती का ? तेव्हा उगाच ब्राह्मण मराठा वाद नको अस्सल दस्तावेज , पुरावे या आधारे इतिहास लिहिण्यात् झालेल्या चुका दुरुस्त कराव्यात पण माझाच बरोबर हा अट्टहास नसावा

Unknown म्हणाले...

छत्रपति किंवा सावरकर यानी कधी कुणाची जात काढली नाही आणि आपण काय फालतू वाद घालतोय. गोविंदराव पानसरे लिहितात शिवरायांना सर्व मराठ्यांचा पाठिंबा नव्हता तसेच सर्व ब्राम्हणांचा ही नव्हता. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात सात ब्राम्हण होते. आता सांगा शिवरायांना माणसे ओळखाता येत नव्हती का ? तेव्हा उगाच ब्राह्मण मराठा वाद नको अस्सल दस्तावेज , पुरावे या आधारे इतिहास लिहिण्यात् झालेल्या चुका दुरुस्त कराव्यात पण माझाच बरोबर हा अट्टहास नसावा

अनामित म्हणाले...

तो गागाभट्ट स्वतः च्या पायाच्या अंगठ्याने टिळा लावून महाराजांचा राज्याभिषेक करतो यावरून दिसते,कोण महाराज्यांच्या सोबत होत आणि कोण विरोधात.

अनामित म्हणाले...

जातीवरून शोषण करणारे बामन

अनामित म्हणाले...

Ok

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes