शुक्रवार, डिसेंबर ३१, २०१०

विवंचना

काय होतास तू ? काय झालास तू ?गतवैभवाच्या खुणा लक्षात घे,काळाच्या पुढे धावण्या समर्थ हो,अपयशाने खचू नकोस,सामर्थ्य मिळवण्यासाठी धडपडायला कमी पडू नकोस,...

उपेक्षित

मी कोण ? मला नेहमी प्रश्न पडतो.उत्तरच मिळत नाही.खुप शोधावस  वाटतं  पण गणितच जुळत नाही. नंतर कुणीतरी सांगतं,की मी आहे एक उपेक्षित  माणुस.कधी धरणग्रस्त, कधी शेतकरी,तर कधी गिरणी कामगार.भूमिका कशाही असल्या तरी प्रत्येक वेळी पदरी उपेक्षाच,सरकारकडून, समाजाकडून.अन्यायाविरुद्ध पेटून उठतो...

शुक्रवार, डिसेंबर १०, २०१०

मी शेतकरी

मी जगतो या देशासाठी,मी मरतो या मातीसाठी,आत्मभान विसरून राबराब राबतो,तरीही पदरी निराशाच,शेताच्या बांधावर गोफण घेवून,करतो पिकांची राखण,पण,कुंपणानेच शेत खाल्ले तर...

बुधवार, डिसेंबर ०१, २०१०

छत्रपती शिवराय आणि अफझलखान वध

अफजल खान वध हा इतिहास  आहे. त्याला विरोध करण्याचे  काहीच कारण नाही. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-3804376078699870", enable_page_level_ads: true }); अफजल खान हा आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार होता . शिवरायाना संपविण्याचा विडा त्याने उचलला होता आणि त्यासाठी तो स्वराज्यावर चालून आला होता . स्वराज्याचा शत्रु या दृष्टीने शिवाजी महाराज त्याच्याकडे पाहात होते . याला धार्मिक रंग अजिबात नव्हता . शिवरायानी अफजल खानाला ठार मारले नसते तर राजांचेच काही बरे वाईट होण्याची शक्यता होती . कारण अफजल खान कपटी म्हणुन प्रसिद्ध होता . त्यामुळे शिवराय सर्व तयारीनिशी खानाच्या भेटीस गेले होते . खानाने महाराजाना आलिंगन दिल्यानंतर खानाने महाराजांच्या पाठीत कट्यारीने...

बाबासाहेब.......

बाबासाहेब,तुमच्या विचारांची ज्योत अशीच तेवत राहु दे,परिवर्तनवादी विचारांचा प्रकाश मला दाखवत राहुदे...

सोमवार, नोव्हेंबर २९, २०१०

बळी !

 बळी ! सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस ‘माणूस’ ! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता !! भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर !!! बळी – हिराण्याकाशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचानाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व ! सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षापूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता !या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे - आपली माणसे, आपल्या रक्तामासाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे ! ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले,...

Page 1 of 3712345Next

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes