
Normal
0
false
false
false
EN-US
X-NONE
X-NONE
भाद्रपदाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्व आहे. शूद्धपक्षात भालदेव व वद्यपक्षात
पित्तरपाटा म्हणजे श्राद्धपक्ष साजरा केला जातो. भालदेव म्हणजे बलीदेव आणि बळीदेव म्हणजे बळीराजा
होय. आजही ग्रामीण भागात दिवाळी- दसर्याच्या सणांमध्ये आमच्या आया-बहिणी आपल्या
नातेवाईक पुरूषांना ओवाळतांना मोठ्या प्रेमाने म्हणातात, ‘ईडापीडा जाओ, आणि बळीचं राज्य येवो!’. भाद्रपदाच्या कृष्णपक्षात श्राद्धपक्ष म्हणून कडक सुतक पाळले जाते. प्रा. श्रावण देवरे यांनी या सणांची माहीती
देणारी पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यातील काही भाग आपल्या वाचकांसाठी देत आहोत.
बळीचं राज्य नवखंडांचं!...